संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर मृत कुत्र्याची विल्हेवाट

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्या संकटकाळात आपल्या जीवावर खेळून नागरिकांना आरोग्यसेवा देणार्‍या अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेविकांचेच आरोग्य धोक्यात आले होते. मागील आठ दिवसापासून मेलेला कुत्रा आरोग्य सेविकांच्या वसतीगृहाच्या आवारात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. या परिसराची संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोरख दळवी यांनी पहाणी करुन तातडीने जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याने चिमुकलीला नेले उचलून

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- पाथर्डीत साडेतीन वर्षाच्या चिमुकलीला बिबट्याने उचलून नेल्याने खळबळजनक घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील मढी जवळील काकडदरा परिसरात ही घटना घडली. ही चिमुकली राञी दरवाजाजवळ खेळत होती. त्याचवेळी हा बिबट्या काकडदारातील नागरी वस्तीत घुसला. ही चिमुकली तिथेच खेळत असताना बिबट्याने तिच्यावर झडप घातली. बिबट्या तिला उचलू घेऊन जंगलात निघून गेला. … Read more

आयपीएस अखिलेश कुमार सिंह यांची ‘ह्या’ठिकाणी बदली !

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :-नगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षकपदावरुन बदली झालेल्या अखिलेशकुमार सिंह यांची मुंबईला राज्य राखीव पोलिस बलच्या (गट 8) समादेशकपदी नियुक्ती झाली आहे. अखिलेश कुमार सिंह यांची नगरमधून बदली झाल्यावर त्यांना नवीन नियुक्ती देण्यात आलेली नव्हती. आज त्यांच्या पदस्थापनेचे आदेश गृह विभागानं जारी केले असून त्यांना मुंबई राज्य राखीव दलात समादेशक म्हणून नियुक्ती … Read more

‘त्या’ २७ कोटींचे काय झाले?–जि.प.भाजप गटनेता जालिंदर वाकचौरे

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- करोना प्रतिबंधक उपाययोजनेचे निमित्त करुन अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामविकासाला खिळ घालून जमा केलेल्या २७ कोटींचे काय झाले?असा सवाल जिल्हा परिषदेला भाजपाचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी विचारला आहे. करोनाच्या ऐन कहरात संपुर्ण जिल्ह्यातील ग्रामविकास ठप्प झाला.त्यातच अहमदनगर जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना फतवा काढून १४ व्या वित्त आयोगाच्या व्याजाची रक्कम साधारण २७ कोटी … Read more

कत्तलखाण्यावर छापा:तब्बल साडे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- शहरातील झेंडीगेट परिसरातील एका बंद रुममध्ये गोवंशीय जनावराची कत्तल चालु असलेल्या कत्तलखान्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकुन एकुण १३ लाख ५२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात १४०० किलो वजनाचे गोवंशीय मासाचे मोठ-मोठया आकाराचे तुकडे व ११ लाखांचा एक आयसेर टेम्पो (क्र.एम.एच १६ सी.सी. ०६१४ ) ताब्यात घेण्यात … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा इथे सविस्तर

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- आज ४३४ रुग्णांना डिस्चार्ज मनपा ८१ अकोले ३० जामखेड २९ कर्जत ३५ कोपरगाव ०९ नगर ग्रा ०६ नेवासा २३ पारनेर १५ पाथर्डी ४४ राहाता २४ राहुरी ३८ संगमनेर २८ शेवगाव ३० श्रीगोंदा २४ श्रीरामपूर १५ कॅन्टोन्मेंट ०८ मिलिटरी हॉस्पिटल ०५ एकूण बरे झालेले रुग्ण:४८६८८ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ चिमुकल्याचा खून;मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक येथील वेदांत देशमुख या चिमुकल्याची अमानुष हत्या झाल्याच्या घटनेला पाच वर्ष पूर्ण झाले. वेगवेगळ्या एकूण 17 पोलीस अधिकाऱ्यांनी तपास केला मात्र अद्याप देखील तपास पूर्ण झालेला नाही. त्यामुळे तपास पूर्ण होऊन आरोपीला शासन कधी होणार ? असा सवाल उंचखडक येथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना … Read more

अहमदनगर जिल्हा परिषदेमधील ‘ती’ प्रणाली राज्यात सर्वत्र राबविणार

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्हा परिषदेने तत्कालीन अध्यक्षा शालिनी विखे यांच्या कार्यकाळात 26 जानेवारी 2019 ला अर्थ विभागात जिल्हा परिषद फंड मॉनिटरींग सिस्टीम या प्रणालीचा वापर केला होता. त्याच धर्तीवर राज्य पातळीवरून ग्रामविकास विभागाने ही प्रणाली राज्यातील सर्व जिल्हा परिषदेत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार जिल्हा परिषद स्तरावरील … Read more

‘त्या’ गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपींच्या शोधासाठी दोन पथके तैनात

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- पोलिसांनी श्रीरामपूर तालुक्यातील आठवाडी परिसरातील गोडावूनमध्ये छापा टाकत लाखो रुपयांचा गुटखा व तंबाखू जप्त केली होती. यातील आरोपीसही पोलिसांनी अटक केली. परंतु याचे थेट राहात्याशी कनेक्शन असल्याचे उघड झाले. त्यांतर संगमनेरमध्येही त्याची व्याप्ती पोहोचली. तेथेही लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात अटक करण्यात आलेल्या करीम शेखसह यापूर्वीच्या सर्व आरोपींना … Read more

आता शिवसेनेची साई संस्थानकडे ‘ही’ मागणी

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. मंदिर उघडण्यासाठी विरोधक आग्रही आहेत. आता शिर्डी विधानसभा मतदार संघाचे संघटक कमलाकर कोते यांनी अनोखी मागणी केली आहे. साईबाबा संस्थानने श्री साईबाबांच्या … Read more

‘शरद पवारांच्या ‘पुलोद’ प्रयोगानंतरच महाराष्ट्राचे राजकारण घातक वळणावर’; विखेंच्या आत्मचरित्रात गौप्यस्फोट

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- दिवंगत माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे यांच्या आत्मचरित्राचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रकाशन झालं. या आत्मचरित्रात बाळासाहेब विखेंनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शरद पवार पुरोगामी लोकशाही दलाच्या माध्यमातून मुख्यमंत्री झाले, मात्र त्यानंतर राजकारणाला खूप घातक वळण लागलं. … Read more

…तर काँग्रेसने शिवसेनेचा पाठिंबा काढला असता; चंद्रकांत पाटील म्हणतात..

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- लॉकडाउनच्या काळात सर्वत्र सर्वच ठिकाणे बंद करण्यात आले. त्यात मंदीरांचाही समावेश होता. आता अनलॉकच्या टप्प्यामध्ये अनेक ठिकाणे उघडण्यात आले. परंतु मंदिरे मात्र बंदच आहेत. महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे मात्र बंदच ठेवली आहेत. भाजपने मात्र मंदिरे उघडण्याबाबत जोर लावला आहे. मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी राज्यभर भाजपचे आंदोलन सुरू … Read more

शिवसैनिक नगरमध्ये पक्षाला पुढे नेण्याचे काम करतील

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- शिवसेनेचे प्रवक्ते व कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने यांनी मंगळवारी नगरमध्ये शिवालयास भेट देऊन उपनेते अनिल राठोड यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, विक्रम राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर, गिरीश जाधव, अरुणा गोयल, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अनिल शिंदे, भगवान फुलसौंदर, संतोष गेनप्पा, संभाजी … Read more

खुद्द राज्यपालांना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावे लागते यापेक्ष राज्याचे दुर्दैव काय?

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी खुद्द राज्यपालांना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावे लागते यापेक्ष राज्याचे दुर्दैव काय? असा सवाल करत माजी पणनमंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी करत धार्मिक स्थळे बंद ठेवणे ही राज्य सरकारची विकृती आहे, असा टोलाही राज्य सरकारला लगावला. तीन पक्षांच्या या सरकारमध्ये कोणताही ताळमेळ राहिलेले नाही. कोणाचाच कोणावर … Read more

नवरात्रोत्सवात शासन नियम पाळा; अन्यथा कारवाई …

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- संगमनेर | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवात कुठलीही मिरवणूक अथवा दांडियाचे आयोजन करू नये. शासन नियम पाळून उत्सव साजरा करावा, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस उपअधीक्षक रोशन पंडित यांनी दिला. तहसील कार्यालय सभागृहात नवरात्रोत्सवानिमित्त मंगळवारी आयोजित शांतता कमिटी बैठकीत पंडित बोलत होते. पोलिस निरीक्षक अभय परमार, नायब तहसीलदार सुभाष … Read more

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी घटना पायदळी तुडवण्याचे काम केले

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- राज्यपाल हे घटनात्मक पद आहे, परंतु महाराष्ट्राच्या राज्यपालांनी घटना पायदळी तुडवण्याचे काम केले. मंदिरे उघडण्याबाबत मुख्यमंत्र्यांना त्यांनी पाठवलेले पत्र म्हणजे अधिकाराचे उल्लंघन आहे. त्यामुळे त्यांना राज्यपालपदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केली. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी खोतकर नगर येथे … Read more

महाविकास आघाडीचे सरकार धर्मविरोधी !

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :-राज्यातील सरकार कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे नियम शिथिल करून सर्वच क्षेत्राला खुलेआम परवानगी देत असताना केवळ मंदिरे बंद ठेऊन धर्म विरोधी कृत्य करत आहे, अशी टिका भाजयुमोचे उत्तर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. श्रीराज डेरे यांनी केली. राज्यातील मंदिरे उघडावीत या मागणीसाठी शिर्डी येथे उपोषणाला बुधवारी सुरुवात करण्यात आली. याबाबत संगमनेर येथे पत्रकारांशी बोलताना … Read more

लोकप्रतिनिधींनी खोट्या कामांचे श्रेय घेऊ नये

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- अकोल्याचे लोकप्रतिनिधींकडून माझ्या आमदारकीच्या कालावधीत मी मंजूर करून आणलेल्या निधीतून तालुक्यात झालेल्या व होत असलेल्या विकास कामांची उद््घाटने व भूमीपूजन करण्याचा सपाटा सुरू आहे. वास्तविक एक वर्षापासून या तालुक्यासाठी विद्यमान आमदारांकडून फक्त ८० लाख रुपयांपर्यंतचा निधी मंजुरी मिळाली. त्यापैकी ५० लाखांचा निधी कोविड परिस्थितीवर मात करण्याबाबत आरोग्य विभागाकडे वर्ग … Read more