प्रवरेतून पाण्याची उधळपट्टी का?

अहमदनगर Live24 :- प्रवरा नदीचे तब्बल चाळीस दिवस चाललेल व पाच टीएमसीपेक्षा जास्त पाणीवापर झालेले असताना लगेच तिसऱ्या दिवशी आवर्तन कशासाठी व पाण्याची उथळपट्टी का असा सवाल भाजपचे तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंपदा मंत्री व जिल्हाधिकारी यांना ईमेलद्वारे पाठवलेले निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी धरण लाभक्षेत्रात भरपूर पाऊस झाला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एक कोरोना बाधीत रुग्ण आढळला,जिल्ह्यात बाधितांची संख्या आता ३८ !

अहमदनगर :- जामखेड येथे काल कोरोना बाधीत आढळलेल्या २ व्यक्तींपैकी एकाच्या वडिलांना कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालापैकी या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकाच दिवसात जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ५ ने वाढली आहे. सकाळी संगमनेर येथील ०४ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या. काही दिवसापूर्वी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील श्रावणबाळ ! ८० वर्षांच्या आईला घेऊन निघाला गावाला

संगमनेर :- सध्या जगभरात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. देशात व राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्याने अत्यावश्यक सेवा वगळता लहान-मोठे उद्योगधंदे तसेच वाहतूक करणारी वाहने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक परप्रांतीय मजुरांना याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. अनेकांना आपल्या घराची ओढ निर्माण झाली आहे. अशातच एक मुलगा आपल्या ८० वर्षांच्या वृद्ध आईला तीनचाकी … Read more

श्रीगोंदेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण !

श्रीगोंदा :- तालुक्यातील यापूर्वी पाठविलेले सर्वच अहवाल निगेटिव्ह आल्याने श्रीगोंदेकरांना मोठा दिलासा मिळाला असला तरीही आता नवीन निघालेला आजार म्हणजे सारी चा एक संशयित रुग्ण श्रीगोंद्यात आढळल्याने पुन्हा श्रीगोंदेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यात कोरोना विषाणूशी संबंधित लोकांचे सर्वच्या सर्व अहवाल आतापर्यंत निगेटीव्ह आले आहेत. मात्र आता आता … Read more

माजी आमदार औटींच्या दुर्लक्षामुळे पाण्याचे संकट !

पारनेर :- ग्रामपंचायत तसेच नगरपंचायतीची १५ वर्षे सत्ता असतानाही मुलभूत सुविधांकडे लक्ष न दिल्याने तलावात पाणी असूनही शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड दयावे लागत असल्याची घणाघाती टीका माजी उपनगराध्यक्ष तथा विदयमान नगरसेवक चंद्रकांत चेडे यांनी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांचे नाव न घेता केली. गेल्या काही दिवसांपासून पारनेर शहरास विलंबाने पाणीपुरवठा होत असून त्या … Read more

संगमनेर शहरातील ‘हा’ भाग ७ मे पर्यंत अत्यावश्यक सेवांसह सर्व बंद

संगमनेर :- शहरातील रहेमत नगर, जमजम कॉलनी, भारतनगर, अलका नगर, कोल्‍हेवाडी रस्‍ता, वाबळे वस्‍ती, उम्‍मद नगर, एकतानगर, शिंदेनगर नाईकवाडापुरा हा भाग हॉटस्पॉट केंद्र जाहीर करण्यात आला असून त्याच्या परिघात २ किमीचा परिसर कोअर एरिया म्हणून घोषित केलेला आहे. दिनांक २३ एप्रिल रोजी संगमनेर शहरातील या भागात ०४ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने या भागातील प्रतिबंधात्मक आदेशात … Read more

उपनेते अनिलभैया राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कौतुकास्पद उपक्रम, 28 दिवसांपासून सातत्याने दररोज 3000 लोकांपर्यंत अन्नवाटप

अहमदनगर :- देशात सध्या कोरोना विषाणूमुळे दहशत पसरली आहे. त्यावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनचा निर्णय घेत जनतेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. नगर शहर शिवसेनेच्या वतीने संचारबंदी काळात गोरगरीब आणि गरजू आहेत, विविध ठिकाणी अडकलेले आहेत अशांसाठी अन्नछत्र मोबाईल व्हॅन तर्फे मोफत अन्न पोहोचवण्याचं काम शिवसैनिक करत आहेत. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोणत्या गोष्टी सुरु, कोणत्या बंद जाणून घ्या ही महत्वाची माहिती

अहमदनगर : कोरोना प्रसार रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले. त्यामुळे अनेक गोष्टींवर निर्बंध होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कृषी, सामाजिक क्षेत्र, वन, मत्स्य उत्पादन व पशुसंवर्धन, वित्तीय क्षेत्र, मनरेगा, सार्वजनिक सोयी सुविधा आदींना चालना मिळावी, यासाठी सोशल डिस्टंटचे पालन बंधनकारक करीत परवानगी दिली आहे. कॅन्टोंमेंट झोन यातून वगळण्यात आला आहे. या आदेशातील निर्देशांचे … Read more

तर रेशन दुकानदारांवर कारवाई करा : आ. संग्राम जगताप

अहमदनगर Live24  :- संकटाच्या काळात प्रत्येकाने माणुसकी जपण्याचे काम केले पाहिजे. नागरिकांना सांभाळण्याचे काम सरकारचे आहे. सरकारने दिलेल्या सुचनांचे पालन प्रत्येक रेशनदुकानदाराने केले पाहिजे. सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत प्रत्येक रेशनदाराने आपले दुकान उघडे ठेवले पाहिजे. प्रत्येकाने माणुसकीचे भान ठेवून वागावे. चुकीचे काम केल्यास कारवाईस सामोरे जावे लागेल. प्रत्येक माणसाला शासनाने दिलेला अन्नधान्याचा साठा … Read more

राज्‍यात कोरोना संकट, माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी मुख्‍यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

अहमदनगर Live24  :- राज्‍यात कोरोना संकटाचे सावट गडत होत असतांना जनतेला दिलासा देण्‍यासाठी निर्णय प्रक्रीया अधिक गतीमान होण्‍याची आवश्‍यकता असल्‍याने राज्‍य सरकारने विविध क्षेत्रातील अनुभव संपन्‍न लोकांचा समावेश असलेली सर्वपक्षीय उच्‍चाधिकार समिती स्‍थापन करुन राज्‍याच्‍या हितासाठी सकारात्‍मक पाऊल टाकावे, अशी मागणी माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी मुख्‍यमंत्र्यांकडे केली आहे. या संदर्भात आ.विखे पाटील म्‍हणाले … Read more

महत्वाची बातमी : अहमदनगर जिल्ह्यातील हे शहर हॉटस्पॉट केंद्र जाहीर, प्रतिबंधाची मुदत आता ०६ मेपर्यंत वाढवली

अहमदनगर :- जामखेड शहर हे यापूर्वीच हॉटस्पॉट केंद्र जाहीर करण्यात आले असून त्याच्या परिघात २ किमीचा परिसर कोअर एरिया म्हणून घोषित केलेला आहे. दिनांक २२ एप्रिल रोजी जामखेड शहरात ०२ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने या भागातील प्रतिबंधात्मक आदेशात दिनांक ६ मे, २०२० पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या क्षेत्रातील सर्व … Read more

१४ दिवसापूर्वी तपासणी केली तेव्हा निगेटिव्ह, नंतर आले रिपोर्ट्स पॉझिटिव्ह ! वाचा संगमनेर मधील धक्कादायक बातमी …

अहमदनगर :- नेपाळ येथून संगमनेर येथे आलेल्या १४ व्यक्ती पैकी ०४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या आता ३७ वर गेली आहे. दिनांक ०४ एप्रिल रोजी या व्यक्तींना एका इमारतीतून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांची तपासणी केली असता अहवाल निगेटिव्ह आले होते. मात्र, १४ दिवसानंतर १० जणांचे अहवाल … Read more

माजीमंत्री राम शिंदे यांना झाली बारामतीची आठवण, आता म्हणाले….

अहमदनगर –  जामखेडमध्येही करोनाची रुग्ण संख्या वाढली असून ही संख्या ११ वर गेली आहे.त्यामुळे प्रशासनाने तातडीने जामखेड मध्ये ‘भिलवाडा पॅटर्न’ लागू करावा, अशी मागणी अहमदनगरचे माजी पालकमंत्री प्रा राम शिंदे यांनी केली आहे यावेळी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात माजी मंत्री प्रा राम शिंदे म्हणाले कि , अहमदनगर जिल्ह्यात कोरोना महामारी लॉक डाऊन सुरु होऊन काल एक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचे आणखी चार रुग्ण वाढले, जिल्ह्यातील रुग्णाची संख्या आता ३७ वर !

अहमदनगर Live24  :- संगमनेर येथील चौघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. #coronaupdates#संगमनेर येथील चौघांना कोरोनाची लागण. पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेले अहवाल प्राप्त. #कोरोना बाधीत रुग्णाची संख्या आता ३७. पैकी २० जणांना डिस्चार्ज तर दोघांचा मृत्यू.@_Rahuld@bb_thorat @prajaktdada @mrhasanmushrif @GadakhShankarao @NagarPolice pic.twitter.com/K9CcL4Rg25 — जिल्हा माहिती कार्यालय अहिल्यानगर (@InfoAhilyanagar) April 23, 2020 पुण्याच्या लष्करी वैद्यकीय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या तरूणाचा बुडून मृत्यू

संगमनेर :- तालुक्यातील दाढ खुर्द शिवारातील प्रवरानदी पात्रात बुधवारी दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या शरद भागाजी पर्वत (वय २४) या तरुणाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी दुपारी दाढ खुर्द येथील तीन तरुण पोहण्यासाठी प्रवरा नदीपात्रात गेले होते. यावेळी शरद पर्वत हा तरुण बुडाला असून यांची माहिती आश्वी पोलिसांन कळताच निरीक्षक सुधाकर मांडवकर, … Read more

देणार्यांचे हात हजारो ….. ची अनुभूती

नगर – लॉक डाउन च्या काळात अनेकांना अत्यंत अत्यंत बिकट परिस्थितून जावे लागत आहे तर अनेक कुटुंबांची उपासमार होत आहे मात्र याच काळात अनेक सेवाभावी संस्था मदतीसाठी पुढे आल्याने काहींची घडणारी उपासमार थांबली आहे यात घर घर लंघर सेवा, खान्देश युवा मंच आणि हेलपिंग हॅन्ड्स फौंडेशन यांनी संयुक्त विद्यमाने अनेक कुटुंबांना १ महिना पुरेल इतका … Read more

होमिओपॅथी डॉक्टरांना डावलेल्याच्या विरोधात राज्य सरकारचा निषेध : डॉ विजय पवार

नगर – केंद्र सरकार तर्फे आयुष डॉक्टरांना कोरोना आजारा संदर्भात अत्यावश्यक ऑनलाईन ट्रेनिंग देण्याचा निर्णय झाला होता. राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांनी हे ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. याचा उद्दिष्ट केवळ राज्यातील कोरोना रुग्णांची सेवा करणे व साथ आटोक्यात आणण्यासाठीच्या उपयोजनांमध्ये या ट्रेनिंगद्वारे प्रशिक्षित डॉक्टरांच्या नेमणूका करणे हा होता. याद्वारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय सेवा बळकट करून … Read more

मनपाने शास्ती माफ करुन सवलतीची मुदतवाढ द्यावी

नगर – सध्या सर्वत्र लॉकडाऊनमुळे देशव्यापी बंदमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे अहमदनगर मनपाच्यावतीने घरपट्टी वसुलीवर लावण्यात येणारे दरमहा 2 टक्के शास्ती माफ करुन व संकलित करावरील 10 टक्के सवलतीची मुदतवाढ द्यावी, अशा मागणीचे निवेदन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे. मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सद्या परिस्थितीत … Read more