अहमदनगर की बिहार? १२ वाळू तस्करांचा धुमाकूळ ! दांडकी, गजाने हल्ला करत तहसीलदारांची गाडी फोडली, अधिकऱ्यांसह नऊ कर्मचारी जखमी

halla

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून वाळू तस्करांच्या हौदोसाची बातमी आली आहे. अवैध वाळू उपशास प्रतिबंध करण्यासाठी गेलेल्या श्रीगोंदा येथील महसूल पथकावर चवर सांगवी शिवारातील भीमा नदीपात्रात १२ ते १४ जणांनी पथकावर दांडकी व गजाने हल्ला केला. या हल्ल्यात पथकातील नऊजण जखमी झाले आहेत. महसूल मंत्र्यांच्याच जिल्ह्यात झालेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.  यामध्ये या हल्लेखोरांनी … Read more

अहमदनगरमधील भीषण अपघाताची मालिका सुरूच, दोघे ठार एक जखमी

Ahmednagar Accident News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अपघाताची मालिका सुरूच आहे. नुकतेच अरणगाव शिवारात भीषण अपघातात दोघे ठार झाल्याची घटना घडली होती. आता पुन्हा एकदा अपघातासंदर्भात वृत्त आले आहे. दोन दुचाकीच्या झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. संगमनेर रस्त्यावर पोहेगाव हद्दीत गोदावरी उजव्या कालव्याजवळ दोन दुचाकीच्या झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर एक जण … Read more

कटरने सपासप वार करून तरुणाचा निर्घृण खून, अहमदनगरमधील घटना

murder

Ahmednagar News : वापरण्यास दिलेला होम थिएटर परत मागितल्याचा राग आल्याने कटरने वार करून तरुणाचा खून केल्याचा प्रकार अहमदनगरमध्ये घडलाय. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी परिसरात हा थरार घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश गायकवाड (रा. गोंधवणी, वॉर्ड नंबर १) याने आपल्या ओळखीच्या असलेल्या आकाश बबन ढमके (रा. गोंधवणी) याला आपला होम थिएटर व … Read more

गोळ्याचे कारण सांगून मोटारसायकल घेऊन वेटर झाला फरार ; नगर जिल्ह्यातील घटना

Ahmednagar News : मेडिकल मधुन गोळ्या घेवुन येतो, थोडा वेळ मोटरसायकल द्या. असे सांगून एकाची मोटारसायकल घेऊन मेडिकलमध्ये गेलेला एक वेटर फरार झाला आहे. हि घटना राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे घडली आहे . रामेश्वर खिल्लारे असे त्या वेटरचे नाव असून नवनाथ भानुदास कटारे असे मोटारसायकल मालकाचे नाव आहे. याप्रकरणी कटारे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद … Read more

‘त्या’ दोघी मैत्रिणी क्लासला गेल्या मात्र परत आल्या नाहीत ; तीन दिवसात तीन मुली बेपत्ता

Ahmednagar News : नगर शहरासह जिल्ह्यात अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेण्याच्या घटना वाढत असून अशीच आणखी एक घटना भिंगार शहरात बुधवारी घडली होती. त्या पाठोपाठ शुक्रवारी दुपारी आणखी २ मुली बेपत्ता झाल्या असून त्यांनाही फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी … Read more

‘त्या’ शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट ; न्याय न मिळाल्यास दिला उपोषणाचा इशारा

Ahmednagar News : सरकारने प्रकल्प अभियान अंतर्गत अंतर्गत शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर सोयाबीनचे बियाणे पुरवले आहे. मात्र या बोगस बियांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. पेरणीनंतर आठ दिवस उलटले मात्र अद्याप देखील हे बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. कृषी विभागाने तातडीने या गंभीर बाबीची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा  … Read more

वटपौर्णिमेच्या दिवशीच जबदस्तीने महिलेचा हाताने गळा धरला अन … गळ्यातील ?

Ahmednagar News : वटपौर्णिमेच्या सणाला महिला वडाची पूजा करतात. या वेळी अनेक महिला दागिने परिधान करतात. नेमका या संधीचा भामटे फायदा घेत असल्याचे समोर आले आहे. असाच प्रकार कोपरगाव तालुक्यात घडला आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी दुकानात थंडपेय खरेदीच्या बहाणे करून अज्ञात चोरट्याने महिला दुकानदाराच्या गळ्यातील सोन्याचे दीड तोळे वजनाचे मिनी मंगळसूत्र हिसकावून नेले. कोपरगाव तालुक्यातील येसगाव … Read more

टेम्पोच्या जोरदार धडकेत पतीपत्नीचा मृत्यू; नगर-सोलापूर महामार्गावरील घटना

Ahmednagar News : नगर-सोलापूर महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आल्याने या महामार्गावरून मोठ्या प्रामाणात वाहतूक वाढली आहे. रास्ता मोठा करण्यात आल्याने भरधाव वेगात वाहने चालविण्यात येत असल्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. यात अनेकदा वाहनांवर चालकाचे नियंत्रण सुटून अपघात होत आहेत. भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने समोर चालेल्या मोटारसायकलला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत पतीपत्नीचा मृत्यू झाला आहे. हि घटना … Read more

डंपरची दुचाकीला धडक; आईचा मृत्यू तर मुलगा जखमी

Ahmednagar News : शेतीचे कामे आवरून मोटारसायकलवरून घरी परतणाऱ्या मायलेकाच्या मोटारसायकलला भरधाव वेगातील डंपरने जोरात धडक दिली. या धडकेत मोटारसायकलवर मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला तर मुलगा जखमी झाला आहे. ही घटना कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव- सोनेवाडी रस्त्यावर, नऊचारी वस्सल मॉडेल स्कूलजवळ घडली. दरम्यान यावेळी मृतदेह घेऊन जाण्यासाठी येणारी रुग्णवाहिका खडीकरण झालेल्या रस्त्यावर उलटली. याबाबत अधिक … Read more

बेकरी हल्ला प्रकरणी तिघेजण जेरबंद ; कुणाल भंडारीसह तिघांची न्यायालयाकडून सुटका

Ahmednagar News : रामवाडी येथील घटना व वाणी नगर येथील बेकरीत त्याच रात्री चौघांवर हल्ला प्रकरणात प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अटक केलेल्या कुणाल भंडारीसह तिघांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. तर या प्रकरणी जयेश लक्ष्मीकांत लसगरे (वय २१, रा. लोंढे मळा, कल्याण रोड, नगर), सोमनाथ माणिक शिंदे (वय २४, रा. शिवाजीनगर, तपोवन रोड, नगर), आकाश सुनील … Read more

होम थिएटर परत मागितल्याने मित्राचा कटरने वार करून केला खून!

Ahmednagar News :मित्राला वापरायला दिलेला होम थिएटर परत मागितल्याचा राग आल्याने त्याच मित्राने कटरचे वार करीत, डोक्यात दांडक्याने मारून गंभीर जखमी केलेल्या तरुणाचा लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. रमेश गायकवाड असे खून झालेल्याचे नाव आहे. गोंधवणी परिसरात हा सिनेस्टाईल थरार घडला. आपल्या आयुष्यात एक मित्र अथवा मैत्रीण नेहमीच असा असतो ज्याला आपण … Read more

मान्सूनच्या पावसाचा जोर वाढला; पुढील चार आठवडे राज्यात सर्वत्र चांगल्या पावसाचा अंदाज

Ahmednagar News : पुढील चार आठवडे मान्सून जोरदार सक्रिय राहणार आहे. आगामी चार आठवडे राज्यासाठी सुखद आहेत . त्याची सुरुवात २० जूनपासून सुरू झाली आहे. २१ जूनपासूनच मान्सून सक्रिय होण्यासाठी लागणारी स्थिती तयार झाली असून, राज्याच्या बहुतांशभागांत चांगला पाऊस होईल, असे चित्र आहे. तो जूनच्या शेवटच्या आठवड्यात अधिक गती घेणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाचे  … Read more

पर्यटन बेतले जीवावर; शिर्डीच्या तरूणाचा भंडारदरा धरणात बुडून मृत्यू

Ahmednagar News : भंडारदरा धरणात पोहण्यासाठी गेलेल्या एका २६ वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सद्दाम शेख,( रा.पूनमनगर, शिर्डी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भंडारदरा परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करत असतात. आज शिर्डी परिसरातील सहा तरुण भंडारदरा येथे पर्यटनासाठी आले होते. फिरत असताना … Read more

Ahmednagar News : ‘या’ तालुक्यात पावसाची हजेरी ; पिकांना जीवदान

Ahmednagar News : गेल्या आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा चिंतेत असताना, शनिवारी (दि. २२) संध्याकाळी पाचच्या सुमारास नेवासा तालुक्यातील पश्चिम पट्टयातील काही गावात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरिपातील कपाशी, सोयाबीन, मका, ऊस पिकांना जीवनदान या पिकांना जीवदान मिळाले आहे. जिल्ह्यात जून महिन्यात अनेक ठिकाणी जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे वाफसा होताच शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या … Read more

माझ्या पराभवामागे साई बाबांचा ‘हा’ उद्देश असावा, माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे विधान चर्चेत

Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil : नगरची लोकसभा निवडणूक ही एक हाय प्रोफाईल निवडणूक होती. महसूल मंत्री सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्यात ही काटेदार लढाई झाली. यात सुजय विखे पाटील यांचा दारुण पराभव झाला. निलेश लंके हे सुजय विखे पाटील यांचा पराभव करून जायंट किलर बनलेत. खरंतर लोकसभेचा निकाल कधीचं … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार !

Ahmedanagar Vidhansabha 2024

Ahmedanagar Vidhansabha 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा उलट फेर झाला आहे. त्यातल्या त्यात नगर जिल्ह्यात दोन्ही जागांवर महायुतीचा सुपडा साफ झाला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात उबाठा शिवसेनेने आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाने जोरदार मुसंडी मारत विजयी गुलाल उधळला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात … Read more

लोकसभा झाली, आता विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि शरद पवार गटाचे अहमदनगर जिल्ह्यावर लक्ष केंद्रित !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीनंतर आता संपूर्ण महाराष्ट्राचे विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. साऱ्यांनाच आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे. दोन्ही गटात बंद दाराआड जागा वाटपावर खलबत देखील सुरू झाले आहे. दरम्यान भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली … Read more

Ahmednagar News : अबब ! अहमदनगरमधील ‘या’ तालुक्यात २५० बिबटे, आमदारांच्या वडिलांची थेट अजितदादांकडे धाव

bibatya

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्याची वसाहत वाढली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात सुमारे २०० ते २५० बिबटे सद्यस्थितीत अस्तित्वात असून त्यामुळे मानवाला धोका निर्माण झालेला आहे. तातडीने या बिबटयांचे निर्बिजीकरण करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. अजित पवार यांना पाठवलेल्या पत्रात … Read more