कोणत्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही ! ओबीसी व मराठा समाजाने तणाव निर्माण करू नये, मंत्री राधाकृष्ण विखे यांचे आवाहन…
Ahmednagar News : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी मराठा समाज आंदोलने करत आहे. तर ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये यासाठी ओबीसी बांधव आक्रमक झाला आहे. त्यामुळे यातून तणाव निर्माण होऊ नये अशी सर्वांचीच इच्छा आहे. आता यावर बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, इतर कोणत्याही समाजाच्या … Read more