तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू,बहीण म्हणाली दादा मी आणलेली राखी आता कोणाला बांधू?
अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- विहिरीत डोकावताना पाय घसरून पडल्याने अक्षय रवींद्र ढूस (२२) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी अडीच वाजता टाकळीमिया शिवारात करपेवस्तीवर घडली. अक्षय आईला घेऊन टाकळीमिया येथे मावशीकडे गेला होता. विहिरीत पोहणाऱ्या भावंडांकडे डोकावून पाहताना अक्षयचा तोल गेला. इतर सर्व अक्षयला वाचवू शकले नाहीत. दुपारची वेळ असल्याने … Read more