मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नसल्याने सरकारचा कारभारही फेसबुकवरच !
अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- कोवीड-१९ च्या संकटात राज्यातील जनतेला दिलासा देण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असुन, सरकारचा कारभार फक्त फेसबुकवर सुरु आहे. मंत्रीच मुंबईत जावून बसल्याने शेतकरी आणि सामान्य माणसांच्या समस्या वाढण्यास सरकारच जबाबदार असल्याचा थेट आरोप करुन, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवर टिका करण्यापेक्षा राज्यातील जनतेला मदत जाहीर करा अशी मागणी माजीमंत्री … Read more