बिग ब्रेकिंग न्यूज : अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात 31 मार्च पर्यंत लॉकडाउन
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महाराष्ट्रात लॉकडाउन!, कलम १४४ लागू,अत्यावश्यक सेवा वगळून सर्व गोष्टी बंद रहाणार. लॉक डाऊनमध्ये नागरिकांना त्यांचा परिसर सोडून दुसरीकडे जाण्यास मनाई. ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन; राज्यातील सर्व शहरांत कलम १४४ लागू. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेली ७५ शहरं पूर्णपणे लॉकडाऊन करा, असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे. या लॉक डाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तू आणि सेवा वगळता सर्व … Read more









