नेवाशात ‘जयहरी’ का ‘जय क्रांतिकारी’?

नेवासा – संपूर्ण जिल्हयाचे लक्ष लागलेल्या नेवासा विधानसभा मतदार संघात मतदानाचा वाढलेला टक्का नेमका कोणाला देणार धक्का? असा सवाल मतदार संघात उपस्थित केला जात असून उद्या नेवासा मतदार संघात ‘जयहरि’ का ‘जय क्रांतिकारी’ चा जयघोष होतो याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.  नेवाशात दोन्ही उमेदवारांनी अटीतटीने निवडणूक लढवली. त्यामुळे गडाख – मुरकुटे समर्थकांकडून विजयाचा दावा … Read more

श्रीरामपुरात कांबळे की कानडे? उत्सुकता शिगेला…

श्रीरामपूर – श्रीरामपूर मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे त्यांच्या विरोधात कांग्रेसचे उमेदवार साहित्यिक लहू कानडे यांनी कडवी झुंज दिली आहे. कांबळेंच्या पाठिशी गृहनिर्माण मंत्री ना. विखे पाटील, माजी आ. भानुदास मुरकुटे सभापती दीपक पटारे, भाजपाचे प्रकाश चित्ते आदींच्या कार्यकर्त्यांचा फौजफाटा होता. शिवाय २२ नगरसेवकांचा फौजफाटा होता.  दुसऱ्या बाजूला कॉग्रेसचे लहू कानडे यांच्या मागे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष … Read more

जिल्ह्यात युतीचे पारडे जड?

विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या मतदानानंतर शिवसेना – भाजप महायुतीचे पारडे जड दिसून येत आहे. नगर जिल्ह्यामध्ये विद्यमान ११ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. निवडणुकीमध्ये नगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेने चार, भाजपने आठ, काँग्रेसचे तीन, तर राष्ट्रवादीने आठ ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत.  श्रीगोंद्यामध्ये राहुल जगताप यांनी निवडणूक न लविण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजप युतीचे उमेदवार बबनराव पाचपुते यांना … Read more

राहुरीत आ.कर्डिलेंना धाकधूक, तर तनपुरेंना उत्सुकता

राहुरी – निवडणुकीच्या सुरुवातीला आ. कर्डिले यांनी आपण १ लाख मताधिक्क्याने निवडून येवू, असा आत्मविश्वास व्यक्त केला होता. मात्र निवडणुकीदरम्यान राहुरी तालुक्याच्या मतदारांमध्ये झालेली एकी, पाथर्डी – नगर भागात गेल्या दोन निवडणुकीपेक्षा तनपुरेंची सुधारलेली परिस्थिती पहाता उद्याच्या निकालाची तनपुरे गटाला उत्सुकता आहे.  तर आ. कर्डिले गटाला धाकधूक असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या प्रारंभी कर्डिले … Read more

भारत-पाक सीमेवर शत्रूशी दोन हात करताना अहमदनगरचा जवान शहीद

अहमदनगर :- भारत – पाक सिमेवर पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना अहमदनगर जिल्ह्यातील सुनील रावसाहेब वाल्टे यांना वीरमरण आलं आहे.  कोपरगाव तालुक्यातील दहीगावचे जवान ४० वर्षीय वाल्टे हे लष्करात नायब सुभेदार होते. वाल्टे यांचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पाच वर्षे मुदत वाढवून घेतली होती.  लवकरच ते सेवानिवृत्त होणार होते. देशातील विविध ठिकाणी त्यांनी सेवा दिली. नुकतीच … Read more

या ठिकाणी होणार अहमदनगर जिल्ह्यातील मतमोजणी…

अहमदनगर ;- मतदान प्रक्रियेनंतर मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.  विधानसभा निवडणुकी साठीची मतमोजणी प्रक्रिया ही त्या-त्या विधानसभा मतदारसंघात होणार आहे. त्याची सर्व तयारीही सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली आहे. त्याठिकाणी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार आवश्यक त्या सर्व उपाययोजना मतमोजणी केंद्रांवर करण्यात आली आहे. विशेषता तेथील सुरक्षा व्यवस्था त्रिस्तरीय असणार आहे. तेथील … Read more

इव्हीएममध्ये घोळ असल्याची गडाख समर्थकांची तक्रार

कुकाणे :- नेवासे बुद्रूक व साईनाथनगर येथे मतदान यंत्रात घोळ झाल्याची तक्रार गडाख समर्थकांनी केली आहे. मतदान यंत्रातील सात नंबरचे बटण दाबल्यावर एक नंबरचा दिवा लागत असल्याचे मतदारांनी सांगितले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तक्रार घेतली नाही, असे बाळासाहेब कोकणे यांनी सांगितले, तर याबाबत तक्रार दिली नसल्याचे निवडणूक यंत्रणेचे म्हणणे आहे. मतदानाच्या दिवशी सकाळी सातपासून मतदान केंद्रांवर … Read more

बाळासाहेब थोरात म्हणतात जनतेच्या मनात संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं जातंय !

अहमदनगर :- जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये शिवसेना आणि भाजपची सत्ता येत असल्याचं दाखवण्यात आलंय, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अक्षरशः सुपडासाफ झाल्याचंही सर्व्हेत दिसून येतंय. पण परिस्थिती वेगळी असून जनतेच्या मनात संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं जातंय, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. मतदानानंतर ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुमच्या परिसरात जॅमर बसवावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात … Read more

राहुरीत दोघांचा गळफास, तर एकाचा अपघाती मृत्यू

राहुरी शहर –  राहुरी तालुक्यात सोमवारी तिघांचा मृत्यू झाला. घोरपडवाडी येथे हाॅटेल आयाममागे सुदाम चंद्रभान बर्डे (वय १९) या तरुणाचा निलगिरीच्या झाडाला दोर बांधून गळफास लावून घेतलेला मृतदेह आढळला.  राहुरी येथे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दुसऱ्या घटनेत सोनगाव येथील अनापवाडी येथील सचिन यशवंत अनाप (वय २६) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या … Read more

जिल्ह्यात मतांचा धो-धो पाऊस, सरासरी ६७ %, सर्वाधिक नेवासा, तर सर्वात कमी नगर शहर

अहमदनगर – पावसामुळे मतदानावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना मतदारांनी सोमवारी मोठ्या उत्साहात घराबाहेर पडून मतांचा पाऊस पाडला. मतदानाचा टक्का अनेक ठिकाणी वाढल्याने धक्कादायक निकाल लागणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १२ मतदारसंघांत सायंकाळी ६ पर्यंत एकूण ६७ टक्के मतदान झाले. नेवासे मतदारसंघात सर्वाधिक ८० टक्के, तर नगर शहर मतदारसंघात … Read more

निळवंडेचे पाणी मिळेल त्या दिवशी आमदारकी सार्थकी

कोपरगाव : या मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न धसास लावण्यासाठी विरोधकांनी कितीही आडकाठी निर्माण केली, तरी न डगमगता त्याचा खंबीरपणे मुकाबला करणारच. विरोधकांनी निळवंडे पाणी योजनेत खोडा घातला; परंतु ज्या दिवशी कोेपरगावकरांना निळवंडेचे पाणी प्यायला मिळेल, तो दिवस आपली आमदारकी सार्थकी लागण्याचा असेल, असे भावोद्गार महायुतीच्या उमेदवार आमदार स्नेहलता कोल्हे यांनी काढले. शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर … Read more

अन्यायाच्या विरोधात उभा राहाण्यासाठी मला ताकद द्या

राहुरी : तालुक्यातील हक्काचे पाणी, जमीन ताब्यात राहाण्यासाठी, गोर- गरीबांना न्याय देण्यासाठी, अन्यायाच्या विरोधात उभा राहाण्यासाठी, तुम्ही मला ताकद द्या, असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेस महाआघाडीचे उमेदवार नगराध्यक्ष प्राजक्त प्रसाद तनपुरे यांनी केले. नवी पेठ येथे काल तनपुरे यांची सांगता सभा पार पडली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने तनपुरे यांनी बाजार समितीपासून प्रचार फेरी काढली … Read more

बारामतीचे आक्रमण परतवून लावा !

अकोले :- विधानसभेची निवडणूक हि विकासाची नांदी असून लोकांनीच ती हाती घेतली आहे. समोरच्या लोकांकडे निंदा,नालस्ती करणे व अपशब्द वापरणे हाच कार्यक्रम आहे. याला उत्तर मतदानातून द्या आणि बारामतीचे आक्रमण परतवून लावा, असे आवाहन माजीमंत्री मधुकरराव पिचड यांनी केले आहे. भाजपा महायुतीचे उमेदवार वैभवराव पिचड यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अमित … Read more

आयुष्याच्या संध्याकाळी शेवटचा दिवस गोड करा

सोनई : गेली चार ते पाच दशके मी या परिसरात व नेवासा तालुक्यात राबलो. या माझ्या तालुक्यात समृद्धी आणायची, एवढी एकच जिद्द मनात होती. माझ्या त्या स्वप्नांना माझ्या पिढीच्या लोकांनी साथ दिली, म्हणून ते स्वप्न प्रत्यक्षात आणू शकलो. आता आयुष्याच्या संध्याकाळी शेवटचा दिस गोड व्हावा, एवढी एकच इच्छा आणि अपेक्षा तुमच्याकडून आहे, असे भावपूर्ण आवाहन … Read more

मोदी-शहांनीही केले राम शिंदेंकडे दुर्लक्ष !

कर्जत :- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह या दोघांनीही राम शिंदे यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली. भाजपाच्या एका अंतर्गत सर्व्हेमध्ये राम शिंदे यांच्याबाबत मतदारसंघात नाराजी असल्याने त्यांची जागा धोक्यात असल्याची बाब पुढे आली होती. मंत्री असूनही मतदारसंघाचा विकास केला नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी नेमक्या विकासाच्या मुद्द्यावर संपूर्ण निवडणूक … Read more

मागील 5 वर्षात मुकुंदनगरसह शहराचा संग्राममय विकास झाला

अहमदनगर :- एमआयएम पक्ष मोदी प्रणित असून, छुपी युती उघड झाली आहे. शहरामधून ज्यांला एमआयएमची उमेदवारी देण्यात आली असून, त्याने महापौर पदासाठी शिवसेनेला पाठिंबा दिलेला होता. अशा उमेदवारावर जनता विश्‍वास ठेवणार नाही. अल्पसंख्यांक व मुस्लिम समाजाच्या विरोधात कोणताही कायदा भाजप शिवसेना सरकारने काढला, तेंव्हा शरद पवार यांनी अल्पसंख्यांकांच्या मागे उभे राहून त्याला विरोध दर्शविला. मागील … Read more

विकासकामात आडकाठी आणण्याचे षडयंत्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले…

शिर्डी – पुढाऱ्यांमध्ये भांडणे लावून जिल्ह्याला दुष्काळाच्या खाईत लोटणाऱ्या शरद पवार यांनी प्रचारादरम्यान जिल्ह्याच्या पाणीप्रश्नावर एक शब्दही उच्चारला नाही. जिल्ह्याचे वाळवंट करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना धडा शिकवण्याची योग्य संधी निवडणुकीच्या निमित्ताने चालून आली आहे, असे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. अस्तगाव येथे प्रचार सांगता सभेत विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के होते. खासदार … Read more

निळवंडेचे पाणी तुमच्यापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी पूर्ण करणार : ना. विखे

राहाता – निळवंडेच्या कालव्यांसाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला. डिसेंबर २०२० अखेर निळवंडेचे पाणी लाभक्षेत्राला मिळेल, याची जबाबदारी माझी आहे. १२०० कोटींचा निधी उपलब्ध झाल्याने कालव्यांच्या खोदाईला सुरुवात झाली. विखे पाटलांना बदनाम करण्याचे काम काहिंनी केले, कामे सुरु झाली. निळवंडे कालवा कृती समिती आता कशाला? असा सवाल करत पाणी येणार आहे. तुमची प्रामणिक भूमिका असेल तर … Read more