अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक बातमी ! लग्न होवूनही झाले असे काही कि वधू शिवाय वराला जावे लागले घरी …
अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- विवाह म्हणजे दोन कुटुंबाचे दोन मनाचे मनोमिलन समजले जाते, साताजन्माच्या गाठी याच विधीत बांधल्या जातात पण आज काल या गाठी इतक्या सहजासहजी तोडल्या जातात की यावर चिंतन करण्याची खरी गरज आहे. अहमदनगर जिल्ह्यात केवळ लग्नात वटकण लावण्याच्या प्रथेतून मुलाकडच्या मंडळींचा तोरा पोलीस स्टेशनमार्गे काहीवेळात रेशीमगाठ मोडण्यापर्यंत पोहचल्याने याची … Read more