मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा झटका; नेमके त्यामागे ‘काय’ आहे कारण
अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :- सध्या दिल्ली ,पंजाब, हरियाणा तसेच भारत भर कृषि कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झालेले आहेत व आंदोलन चालू आहे. हे आंदोलन आता दिल्ली पर्यंत पोहोचले आहे व शेतकऱ्यांनी आता हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनामध्ये देशातील विविध शेतकरी संघटना समाविष्ट झाल्या आहेत. दिल्ली मधील शेतकऱ्यांना तसेच … Read more