डाळिंबावरील तेलकट डाग रोगाचे नियंत्रण सहज शक्य

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- डाळिंबाच्या बागेवर तेलकट डाग रोगाचा प्रार्दूभाव झालेला असला, तरी तो सध्या तो नियंत्रणात आहे. या रोगाचे व्यवस्थापन करणे सहज शक्य आहे. तालुक्यातील डाळिंब बागायतदारांनी घाबरून न जाता एकात्मिक रोग व्यवस्थापन या तंत्रज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे. डाळिंब बागायतदारांनी योग्य औषधांची निवड करून फवारणी करावी. फवारणी करताना … Read more

नुकसान ४०० कोटींचे मदत मिळाली ४० कोटी रुपयांची ! शेतकऱ्यांना…

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- गतवर्षी शेतकऱ्यांना ४० कोटी रुपयांची मदत मिळाली असून नुकसान मात्र ४०० कोटींचे झाले आहे. निसर्ग व लॉकडाऊन या दुहेरी खाईत तालुक्याचे आर्थिक चक्र सापडल्याने अनेकांची परिस्थिती डबघाईत आली. वर्षानुवर्षे पावसाअभावी अथवा अतिवृष्टी अशा संकटाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान ठरले. पावसाळ्यापूर्वी मशागती करून पाऊस होताच बि-बियाणे, खते खरेदी, पेरणी या … Read more

अरे बापरे..! शेतकऱ्यांवर ओढावले आहे ‘हे’ संकट..?

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- जवळपास महिनाभरापासून पावसाने जिल्ह्यातील अनेक भागात पाठ फिरवली आहे. त्यामुळे या भागातील मूग, सोयाबीन, बाजरीसह इतर पिके धोक्यात आली आहेत. पाथर्डी तालुक्यातील काही परिसरात पावसाने ओढ दिल्याने या भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून, पुढील पंधरा दिवस पुरेल एवढाच चारा शेतकर्‍यांकडे आता शिल्लक आहे. यावर्षीचा पावसाळा सुरू … Read more

पावसाची प्रतीक्षा कायम,पावसाअभावी पिके धोक्यात ,दुबार पेरणीचे संकट

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- यंदा संगमनेर तालुक्यात पावसाची सरासरी कमी झाल्याने जुलै अखेर १० टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. आता अवघा एक टँकर सुरू असून, एक गाव व पाच वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात असल्याने टँकरची संख्या वाढत चालली होती. गेल्यावर्षी तालुक्यात ९ गावे … Read more

साडेआठ कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर !

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-  नगर जिल्ह्यासाठी साडे आठ कोटीचा पिक विमा मंजूर झाला आहे, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी दिली. काकडे म्हणाल्या, जनशक्ती विकास आघाडी शेतकऱ्यांच्या वतीने २२ जुलै रोजी जिल्हाधिकारी, तहसीलदार, व प्रांताधिकारी यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे मागील वर्षाचा पिक विमा शासनाने शेतकऱ्यांना त्वरित द्यावा अन्यथा दहा दिवसानंतर अमरापूर … Read more

खरीप हंगामातील पीककर्ज उद्दिष्ट्य पूर्ण करा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे बॅंकांना निर्देश

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- जिल्ह्यातील बॅंकांना खरीप हंगामासाठी दिलेले पीक कर्ज उद्दिष्ट सर्व बॅंकांनी पूर्ण करावे. सध्याच्या परिस्थितीत शेतकर्‍यांना शेतीकामासाठी पीककर्जाची आवश्यकता लक्षात घेऊन कर्ज वाटपास प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केल्या. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पीककर्ज वाटपाचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी घेतला. जिल्हा उपनिबंधक (सहकार) दिग्विजय आहेर, … Read more

प्रधानमंत्री पीक विमा योजनेस 23 जुलैपर्यंत मुदतवाढ

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- प्रधानमंत्री पीक विमा योजनेला मुदतवाढ मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी राज्य सरकारनं केली होती. कृषीमंत्री दादा भुसे यांनी त्यांसदर्भात माहिती दिली होती तर, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्र सरकारनं तसा प्रस्ताव द्यावा, मुदत वाढवून देऊ, असं म्हटलं होतं. राज्य सरकारनं केंद्र सरकारला पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठीची मुदत … Read more

कृषीमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  राज्यात नैऋत्य मान्सूनचा पाऊस दाखल झाल्याने कालपर्यंत खरीपाच्या १५१.३३ लाख हेक्टर क्षेत्रापैकी १०५.९६ लाख हेक्टर क्षेत्रावर जवळपास ७० टक्के पेरणी झाली असून अद्याप काही भागात पुरेशा पावसाची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे.  पीकपेरणी व पीकवाढीसाठी पावसाची आवश्यकता असून हंगामात शेतकऱ्यांना खताची कमतरता जाणवणार नाही याचे नियोजन करण्यात आल्याचे कृषीमंत्री दादाजी … Read more

बाजारपेठेत महिलेची पर्स लांबवली !

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :- बाजारपेठेत आलेल्या महिलेची पर्स अज्ञात चोरट्यांनी पळवली. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. पर्समध्ये बारा हजार रुपये किमतीचा मोबाईल व चोवीस हजार पाचशे रुपयांची रोकड होती. भिस्तबाग चौक परिसरातील सप्तशृंगी कॉलनी मध्ये राहणाऱ्या पूनम मुकेश वर्मा या महिला खरेदीसाठी बाजारपेठेत आल्या होत्या. माेची गल्लीतील एका दुकानात या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या कांदा मार्केटमध्ये 2200 रुपयांपर्यंत भाव !

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल कांद्याची 66 हजार 598 गोण्या आवक झाली. भाव 2200 रुपयांपर्यंत निघाले. मंगळवारच्या तुलनेत आवकेत जवळपास 23 हजार गोण्या घट झाली. सोमवारी 89 हजार गोण्या एवढ्या प्रचंड आवक झाली होती. काल एक नंबरच्या कांद्याला 1900 ते 2000 रुपये … Read more

जिल्ह्यातील सर्वच मंत्र्यांनी शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले !

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  जिल्ह्यातील सर्वच मंत्र्यांनी शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले असल्याचा आरोप माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केला आहे. दरम्यान मुळा धरणातून शेतकर्‍यांसाठी आवर्तन सोडावे अशी मागणीचे निवेदन मुरकुटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. शेतकर्‍यांनी पेरण्या केल्यानंतर पाऊसाने दडी मारली आहे. 15 ते 20 दिवसापासून पाऊस गायब झाला असल्यामुळे शेतकर्‍यांची उभी पिके जळू … Read more

बँकांनी पीक कर्ज वाटपाला गती द्यावी सहकार मंत्र्यांचे निर्देश

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  राज्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे वाटप उद्दिष्टांपेक्षा कमी झाले असून शेतकऱ्यांच्या हितासाठी बँकांनी पीक कर्ज वाटपाला गती द्यावी, असे निर्देश सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले. आज पीक कर्ज वाटपासंदर्भात व्यापारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. बैठकीला … Read more

महाराष्ट्र विधीमंडळात शेतक-यांची फसवणूक !

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  आज महाराष्ट्राच्या विधीमंडळात केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी काळ्या कायद्यांत दुरूस्ती करणारे विधेयक अनुक्रमे बाळासाहेब थोरात, दादा भुसे व छगन भुजबळ या मंत्र्यांनी पटलावर ठेवले आहे. मुळात केंद्र सरकारच्या या कायद्यांत बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. हे विधेयक सुप्रिम कोर्टाने स्थगित केलेले आहे. असे असताना महाराष्ट्र सरकार या बिलाबाबत … Read more

केंद्रीय कृषी कायदे मुळातून रद्द करण्याची नि:संदिग्ध भूमिका घ्या

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे मूलत: शेतकरी विरोधी व कॉर्पोरेट धार्जिणे असल्याने हे कायदे संपूर्णपणे रद्द करावेत व शेतकर्‍यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणारा कायदा करावा. यासाठी दिल्लीच्या सीमेवर गेली सात महिने शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांनी वेळोवेळी शेतकर्‍यांच्या या … Read more

राज्यात वेगळा कृषी कायदा करणारःथोरात

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- केंद्राने केलेल्या कृषी कायद्याच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. त्यादृष्टीने राज्यात दुसरा कृषी कायदा आणण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं. केंद्राचा कायदा अडचणीचा :- थोरात यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. या वेळी कृषी कायदे, विधानसभा अध्यक्षांची निवड, भाजपचं दबावतंत्र आणि एमपीएससी … Read more

ग्रामीण भागात रोजगार हमीच्या कामांवर खर्च झाले 20 कोटी

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत ग्रामीण भागात रोजगार हमीच्या कामांवर तब्बल 20 कोटींचा खर्च झाला आहे. यात 1 हजार 482 कामातून 7 हजार 38 हजार मजूरांच्या हाताला काम मिळाल्याची नोंद करण्यात आली आहे. एकीकडे कोरोनाची स्थिती असतानाही दुसरीकडे रोजगार हमीची कामे सुरु असल्याने अनेक कुटुंबाना आर्थिक आधार लाभला आहे … Read more

‘या’ बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक दर!

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- येथील नेप्ती कृषी उत्पन्न उपबाजार समितीत काल झालेल्या लिलावात तब्बल ४५ हजार ३१९ कांदा गोण्यांची आवक झाली. मात्र त्या तुलनेत कांद्याला दर मिळाला नाही. येथे एक नंबर कांद्याला अवघा १५०० ते २००० रुपये एवढा दर मिळाला. तर २ व ३ नंबरच्या कांद्याला अवघा १५०० ते १०५० असे दर … Read more

येत्या काही दिवसात काय असणार जिल्ह्यात पावसाची स्थिती? जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :-  मोसमी पाऊस 3 जूनला केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर तीनच दिवसांत महाराष्ट्र गाठला आणि अनेक ठिकाणी मान्सूनच्या सरी देखील कोसळल्या. यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासादायक वातावरण होते. मात्र अचानक काही दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. दरम्यान नगरसह राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाच्या केवळ हलक्या … Read more