शेतकरी असाल तर ही बातमी वाचाच ! बाजार समिती राहणार बंद…

Maharashtra News

Maharashtra News : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील दि भाजीपाला फळफळावर अडत्यांची असोसिएशनने शनिवारी (दि. ४) बंदची हाक दिली आहे. शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला व कांदा विभाग बंद राहणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लाटे, उपाध्यक्ष सुनील विधाते, सचिव मोहन गायकवाड व नंदू बोरुडे … Read more

Farming Business Idea : ‘या’ पिकाचे 1 किलो जरी उत्पादन घेतले तरी 3 लाख रुपये कमाई पक्की ! वाचा माहिती

Farming Business Idea

Farming Business Idea :-.परंपरागत शेती पद्धती आणि परंपरागत पिके आता काळाच्या ओघात मागे पडले असून शेतकरी आता तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या पिकांची लागवड करून शेती व्यवसाय खूप फायद्याचा करताना दिसून येत आहेत. तसेच आपण जर आजच्या सुशिक्षित तरुणांचा विचार केला तर नोकरींची उपलब्धता फार कमी असल्यामुळे बरेच जण आता शेतीकडे वळत आहेत. परंतु असे सुशिक्षित … Read more

Farmer Success Story : आले पिकाने या शेतकऱ्याच्या घरात आणली आर्थिक समृद्धी! 1 एकरात मिळवले 12 लाखांचे उत्पन्न

Farmer Success Story :- कुठल्याही पिकाचे उत्तम नियोजन आणि व्यवस्थापन तसेच योग्य त्या कालावधीमध्ये जर लागवड केली तर नक्कीच त्या पिकापासून फायदा होतो. दुसरे महत्त्वाचे म्हणजे जर बाजारपेठेचा अभ्यास करून जर पिकांच्या लागवडीचे नियोजन केले तर भरघोस उत्पादन मिळतेच परंतु बाजारपेठेत देखील चांगला बाजार भाव मिळण्यास मदत होते. या गोष्टीचा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांना आला … Read more

Poultry Farming : कुक्कुटपालनात करा ‘या’ संकरित कोंबड्यांच्या जातींचे पालन आणि कमवा लाखो रुपये ! वाचा ए टू झेड माहिती

Poultry Farming :- शेतीसोबत जोडधंदे हे पूर्वापार भारतातील शेतकरी करत आलेले आहेत. यामध्ये पशुपालन, शेळीपालन आणि मेंढीपालन मोठ्या प्रमाणावर केले जायचे व आज देखील केले जाते. या जोडधंद्यांमध्ये देखील आता मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून हे जोडधंदे केले जातात. या जोडधंद्यांसोबतच कुक्कुटपालन व्यवसायाचा जर आपण विचार केला तर अगोदर परसातील कुक्कुटपालन म्हणजेच … Read more

Chana Cultivation : रब्बीत हरभरा पेरणीसाठी वापराल ‘या’ पद्धती तर उत्पादनात होईल हमखास वाढ व मिळेल चांगला नफा! वाचा महत्त्वाची माहिती

Chana Cultivation

Chana Cultivation : सध्या रब्बी हंगामाची तयारी सुरू असून पाण्याची उपलब्धता पाहून शेतकरी बंधू रब्बी हंगामातील पिकांच्या लागवडीकरता तयारी करताना दिसून येत आहेत. यामध्ये जर आपण विविध पिकांचा विचार केला तर बऱ्याच ठिकाणी मका तसेच रब्बी कांद्याची तयारी केली जात आहे. रब्बी कांद्याच्या दृष्टिकोनातून रोपवाटिका टाकण्याचा हा कालावधी आहे तर काही ठिकाणी ज्वारी पेरणी देखील … Read more

Maharashtra Drought : राज्यातील ‘या’ 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर! वाचा तुमच्या तालुक्याचे नाव आहे?

Maharashtra Drought

Maharashtra Drought:- यावर्षी संपूर्ण राज्यामध्ये पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्यामुळे संपूर्ण खरीप हंगाम बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वाया गेला. राज्यातील कापूस आणि सोयाबीन सारख्या महत्त्वाच्या पिकांना देखील याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसल्यामुळे उत्पादनात घट येण्याची दाट शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर दुष्काळ जाहीर करण्याची मागणी ही शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत होती. याच अनुषंगाने राज्य मंत्रिमंडळाची काल बैठक … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र उद्यापासून बंद !

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्र शासनाकडील प्रस्तावीत विधेयकामधील जाचक नियमांना विरोध करण्यासाठी व प्रस्तावीत पाचही कायदे रद्द करण्यासाठी निषेध म्हणून २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत अहमदनगर जिल्हयातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांची कृषी सेवा केंद्र बंद राहतील. याबाबत अहमदनगर डिस्ट्रीक्ट फर्टिलायझर्स सीडस अॅण्ड पेस्टीसाईडस डिलर्स असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिक्षक, कृषी विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात … Read more

Krushi Yojana : शेतीप्रक्रिया आणि पूरक उद्योगांकरिता मिळेल 2 कोटी कर्ज! वाचा या योजनेची ए टू झेड माहिती

Krushi Yojana

Krushi Yojana :- शेती व्यवसायाचा विकास व्हावा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आखण्यात आल्या असून त्यांची अंमलबजावणी देखील केली जात आहे. भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे शेती क्षेत्राचा विकास होणे खूप गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांना शेती व्यवसायासोबतच अनेक प्रकारचे शेती प्रक्रिया उद्योग आणि शेतीपूरक उद्योग उभारता यावेत … Read more

सावकाराने जमिनीवर बळजबरीने ताबा मिळवला आहे का? अशा पद्धतीने करा अर्ज! जमीन मिळेल परत

शेती करत असताना पैशांची आवश्यकता भासते. परंतु अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावला जातो व सगळी पिके ही वाया जातात. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. या सगळ्या परिस्थितीमुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बऱ्याच प्रमाणात खालावत चालल्याचे सध्या चित्र आहे. परंतु पुढील हंगामाची तयारी करण्याशिवाय पर्याय नसतो तसेच शेती व्यतिरिक्त घरातील … Read more

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातील ‘या’ भागात विजांसह पावसाचा इशारा ! वाचा तुमच्या भागाविषयी काय आहे हवामान खात्याचा अंदाज ?

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain :- यावर्षी मान्सूनच्या पावसाने कमालीची निराशा केली असून अगदी सुरुवातीपासून पावसाने हजेरी लावतानाच ती उशिरा लावली आणि जून महिन्यामध्ये अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला. त्यानंतर मात्र जुलै महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला व खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला होता. परंतु ऑगस्टमध्ये पावसाने मोठा खंड दिला व खरिपाचा हंगामच धोक्यात आला. त्यात पुन्हा सप्टेंबर मध्ये बऱ्यापैकी … Read more

Onion Price: बाजारपेठेत तुमच्या कांद्याला चांगला भाव पाहिजे? मग ही माहिती वाचाच

onion processing business

Onion Price:- कांदा म्हटले म्हणजे सगळ्यात अगोदर डोळ्यासमोर येतो तो नाशिक जिल्हा. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कांदा बाजारपेठा देखील नाशिक जिल्ह्यातच आहेत व कांद्याचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यातच होते. त्यानंतर महाराष्ट्रातील सोलापूर सारख्या जिल्ह्यात देखील कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होते व आता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात कांदा लागवड आता शेतकरी करू लागलेले आहेत. संपूर्ण भारताचा … Read more

महावितरणच्या गलथान कारभाराने शेतकरी वैतागले ! दाद कुणाकडे मागायची?

Maharashtra News

Maharashtra News : महावितरणच्या गलथान कारभाराने शेतकरी वैतागले असून पाणी असून पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे महावितरणच्या विरोधात शेतकरी आक्रमक होऊन आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. यावर्षी तसा पाऊस असून नसल्यागत आहे. बहुतेक ठिकाणी पाऊसच नाही. त्यामुळे पिके नसल्याने त्याठिकाणी विजेची मागणी कमी असूनही महावितरणकडून शेतकऱ्यांना भारनियमनाचे झटके दिले जात असल्याने शेतकऱ्यांना पाणी असूनही पिकांना … Read more

शेततळ्यासाठी अनुदान अर्ज सुरू! वाचा अर्ज कसा करावा? पात्रता आणि बरच काही…

magel tyala shettale yojana

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शेती करिता अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात व या योजनेच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत करण्यात येते. यामध्ये जर आपण महाराष्ट्र राज्य सरकारच्या अनेक योजनांचा विचार केला यामध्ये मुख्यमंत्री कृषी शाश्वत योजनेच्या माध्यमातून अनेक वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. यात मुख्यमंत्री कृषी शाश्वत योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक शेततळ्यांचा लाभ … Read more

नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे नाही मिळाले! हे काम कराच लगेच येतील पैसे खात्यात

namo shetkari mahasanmaan yojana

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये हे तीन टप्प्यात विभागून देण्यात येतात. अगदी याच पद्धतीने महाराष्ट्र सरकारची देखील नमो शेतकरी सन्मान योजना असून या योजनेमध्ये देखील महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जाणार असून तो देखील दोन … Read more

अहमदनगर : केंद्राच्या किमान निर्यातदर अध्यादेशाने कांद्याचे भाव गडगडले, शेतकरी संतप्त..पारनेरात होळी..सत्ताधारीही सरकारच्या विरोधात आंदोलनात

Ahmednagar News

Ahmednagar News : मागील सप्ताहात कांद्याने उसळी घेतली. कांद्याचे भाव ५० ते ६० रुपयांपर्यंत गेले. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातवरण होते. परंतु केंद्र सरकारने वाढते भाव नियंत्रणात आणण्यासाठी किमान निर्यातदर अध्यादेश जारी केला. व त्यामुळे उसळी घेतलेले भाव कोसळले. याचा परिणाम काल रविवारी (२९ ऑक्टोबर) रोजी पारनेर बाजार समितीत कांद्याच्या भावावर झाला. भाव मोठ्या प्रमाणावर गडगडले. … Read more

Soyabean Bhav : सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात

Soyabean Bhav

Soyabean Bhav : पारनेर तालुक्यातील सोयाबीन पिकाची काढणी संपली असून, आता मळणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे; पण सोयाबीनचे भाव पडल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सोयाबीनची पेरणी साधारणतः पाऊस सुरु झाल्यावर जून च्या दुसऱ्या आठवड्यात केली जाते; परंतू यंदा पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांनी जून व जुलै महिन्यात सोयाबीनची पेरणी केली. पावसाचे अत्यल्प … Read more

Onion Farming : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! सरकारने शेतकऱ्यांची…

Onion Farming : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले ४० टक्के शुल्क मागे घेण्याचा निर्णय घेत व्यापारी वर्गाला दिलासा दिला खरा, पण हा निर्णय मागे घेतानाच किमान निर्यातमूल्य ८०० डॉलर प्रतिमेट्रिक टन करून पुन्हा अघोषित कांदा निर्यात बंदीच केली आहे. या निर्णयामुळे आता कांदा ६७ रुपयांच्या खाली निर्यात करता येणार नसल्याने व्यापारी पुन्हा अडचणीत सापडले आहेत. … Read more

Super El Nino : भारताला आता सुपर अल निनो’चा धोका ! तीव्र उष्णता, दुष्काळ आणि अन्नधान्याची टंचाई…जाणून घ्या मान्सूनवर काय परिणाम होणार ?

Super El Nino :- संपूर्ण भारताला पुढील वर्षी मार्च ते मे या कालावधीत जगाला ‘सुपर एल निनो’चा फटका बसणार आहे. विशेषत: उत्तर गोलार्धातील देशांवर याचा परिणाम होणार आहे. जागतिक हवामान व ऋतुचक्रावर याचा विपरीत परिणाम होणार असून अन्नधान्य उत्पादन, जल उपलब्धता, पर्यावरण यांनाही दुष्परिणामाला सामोरे जावे लागणार आहे. सुपर एल निनोमुळे भारतातील सामान्य हवामानात व्यत्यय … Read more