ऊसाच्या क्षेत्रात मोठी घट ! पाण्याच्या शाश्वती अभावी शेतकऱ्यांचा हरभरा, ज्वारी व चारा पिकांकडे कल

Ahmednagar News

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील गावांमध्ये यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने रब्बी हंगामातील पिकांवर मोठा परिणाम होणार आहे. या भागात लवकरच दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांना जाणवणार असल्याने शेतकरी रब्बी हंगामात कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांवर भर देणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. धरणाची पाणीसाठा स्थिती सध्या चांगली असली, तरी जायकवाडीला पाणी जाण्याच्या धास्तीने या भागात शेतकरी हवालदिल … Read more

Ahmednagar News : दिड एकर ऊस आगीत खाक ! अग्निशामक पथकामुळे वाचला चार एकर ऊस

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता शहरातील १५ चारी परिसरातील अशोक दौलत बोठे या शेतकऱ्याच्या शेतातील उसाला आग लागून सुमारे दिड एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वेळीच अग्निशामक पथक आल्याने उर्वरित चार एकर ऊस वाचला. राहाता येथील १५ चारी परिसरातील सर्व्हे नंबर ९५६ मधील बोठे यांचा दीड एकर … Read more

वर्षभरापासून प्रतीक्षा असलेले नुकसानभरपाईचे शासनाचे अनुदान अजूनही बँक खात्यात आले नाही…

Maharashtra News

Maharashtra News : वर्षभरापासून प्रतीक्षा असलेले नुकसानभरपाईचे शासनाचे अनुदान अजूनही बँक खात्यात जमा न झाल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत असून, किमान सणासुदीच्या तोंडावर उर्वरित शेतकऱ्यांना मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी राहाता तालुक्यातील चितळी – जळगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. मागील वर्षी ऐन सोयाबीन, कापूस काढणीच्या वेळी झालेल्या गारपिट व पावसामुळे शेतातील पिकाची दाणादाण होऊन … Read more

सततच्या ‘भारनियमना’मुळे बळीराजा त्रस्त ! विजेअभावी पिके जळून जाण्याची भीती

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात सध्या विजेचा लपंडाव सुरु असल्याने शेतकरी त्रस्त व नागरिक हतबल झाले आहेत.वारंवार खंडीत वीजपुरवठ्यामुळे विजेअभावी पिके जळून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. विजेअभावी पाणीपुरवठा योजना प्रभावित होत असून, मोबाईट टॉवरच्या बॅटऱ्या पूर्णक्षमतेने चार्ज होत नसल्याने रेंज मिळत नाही. सण उत्सवाची धामधूम चालू असताना विजेच्या लपंडावाने नागरिक व … Read more

Parner News : पाण्याअभावी पिके जळू लागली ! शेतकऱ्यांकडून होतेय ही मागणी

Parner News

Parner News : पारनेर तालुक्यातील जातेगाव परिसरात यावर्षी दमदार पाऊस न झाल्याने या भागातील पिके सध्या पाण्याअभावी जळू लागली असून, पिकांनी माना टाकल्या आहेत. यावर्षी सुपा व वडनेर, या भागात ऑगस्ट व सप्टेंबर चांगला पाऊस झाला; परंतु जातेगाव, गटेवाडी, घाणेगाव, राळेगण सिद्धी, पळवे खु, पळवे बु., नारायण गव्हाण, या भागात पाऊस अत्यप आहे. जून महिन्यात … Read more

दसरा गोड होण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले ! आता दिवाळीत चांगला भाव मिळेल हीच आशा…

Agricultural News

Agricultural News : दसरा, दिवाळी गोड होईल, या आशेवर शेतकऱ्यांनी दुष्काळात थोड्याफार उपलब्ध पाण्यावर फूलशेती जगवली होती. मात्र, फुलांना मिळत असलेल्या मातीमोल भावाने उत्पादन खर्चही निघणे आता मुश्किल झाले आहे. दसऱ्यात झेंडूच्या फुलांना २० ते ३० रुपये किलो भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. जर हाच भाव कायम राहिला तर दिवाळी गोड होण्याची शक्यता कमीच … Read more

तापमानात घट ! वातावरणात बदल झाल्याचा परिणाम पिकांवर आणि मानवी शरीरावर

Weather News

Weather News : नवरात्रोत्सव सरताच गुलाबी थंडीची चाहूल लागली असून गेल्या तीन ते चार दिवसांत राहुरीच्या तापमानात तीन अंशांनी घट झाली आहे.वातावरणात बदल झाल्याचा परिणाम पिकांवर आणि मानवी शरीरावर होण्याच्या शक्यतेने काळजी घेण्याचे आवाहन तज्ञांकडून करण्यात येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पुरेसा पाऊस न पडल्याने वातावरणात अनेक बदल घडलेले आहेत. यापूर्वी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यातदेखील छोटे-मोठे … Read more

Sharad Pawar : कृषिमंत्रीपदाच्या काळात काय केलं ? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं !

Sharad Pawar

Sharad Pawar : शिर्डीत असताना नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली. केंद्रात कृषीमंत्री असताना शरद पवार यांना शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा प्रश्न केला. दरम्यान आता शरद पवारांनी आता पंतप्रधान मोदींवर पलटवार केला. शरद पवारांनी थेट 2004 ते 2014 या कार्यकाळात कृषीमंत्री असताना घेतलेल्या निर्णयाची आकडेवारी सादर केली. या आकडेवारीच्या माध्यमातून शरद … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील उसाच्या आगारात कापसाची मुसंडी ! शेतकऱ्यांनी उसाकडे फिरवली पाठ, कारखान्यांना धोक्याची घंटा

अहमदनगर जिल्ह्याचा उत्तर भाग तसा तुलनेत सुजलाम सुफलाम आहे. कारण तेथे कॅनॉलचे पाणी आहे. आणि पाणलोटात पाऊसही चांगला होतो. त्यामुळे या भागातील शेतकरी नगदी पिकास जास्त प्राधान्य देतात. त्यामुळे उत्तरेत शक्यतो उसाला जास्त प्राधान्य दिल जायचं. त्यामुळे उत्तरेत कारखान्याची संख्याही तुलनेत जास्तच आहे. परंतु बदलते हवामान, निसर्गाचा लहरीपणा, वाढते रोगराईचे प्रमाण यामुळे ऊस पिकाला उतरती … Read more

वा रे पठ्ठ्या ! इतक्या कमी जमिनीतून वर्षाला कमावतोय 5 लाख रुपये !

Farmer Success Story

Farmer Success Story : एखादी व्यक्ती काहीतरी वेगळं करण्याचा विचार करत असेल अन त्या हिशोबाने प्रयत्न करत असेल तर सर्व काही शक्य आहे. निसर्गाशी लढण्याचे धाडस असणारे असे लोक आर्थिक अडचणींवर मात तर करतातच पण इतरांसाठीही प्रेरणास्थान ठरतात. हिमाचल प्रदेशच्या डोंगराळ भागातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने अशाच प्रकारे स्वत:ला सिद्ध केले आहे. हंगामी भाजीपाल्याचे उत्पादन करून … Read more

Marigold Farming: ‘या’ शेतकऱ्याने केली शेडनेटमध्ये झेंडूची लागवड! 5 महिन्यात 3 लाख नफ्याची अपेक्षा, अशापद्धतीने केले व्यवस्थापन

Marigold Farming

Marigold Farming:- शेडनेट सारखे आधुनिक तंत्रज्ञान आता शेतीसाठी खूप वरदान ठरताना दिसून येत असून शेडनेटच्या माध्यमातून अगदी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील लाखो रुपयांचे आर्थिक उत्पन्न शेतकऱ्यांना मिळवता येणे शक्य झाले आहे. अगदी 10 ते 30 गुंठेपर्यंतच्या शेडनेटमध्ये देखील तीन ते चार एकरमध्ये जितके उत्पादन मिळेल तितके उत्पादन मिळवता येणे आता शक्य आहे. शेडनेटमध्ये प्रामुख्याने शेतकरी … Read more

Onion Market Ahmednagar : कांदा @ 60 , कांद्याला ६१ रुपये भाव, शेतकऱ्यांत समाधान

Ahmednagar News

Onion Market Ahmednagar : मध्यंतरी कांद्याचे भाव पूर्णतः गडगडले होते. शेतकऱ्यांचा जमाखर्चही निघत नव्हता. परंतु आता कांद्याच्या भावाने चांगलीच उसळी घेतली आहे. कांदा तब्बल ६० रुपये किलोपर्यंत गेला आहे. सध्या मार्केटमध्ये मागणी वाढली असून आवक कमी झाल्याने उन्हाळी गावरान कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला. गुरूवारी झालेल्या लिलावात संगमनेर बाजार समितीत कांद्याला ५५०० ते ६०११ रुपयांचा भाव … Read more

Sugarcane Farming : ‘हा’ परिसर भविष्यात ऊसाचे आगार होणार ! इतर साखर कारखान्यासारखा भाव मिळणार…

Sugarcane Farming

Sugarcane Farming : लवकरच निळवंडे धरणाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून कारखाना परिसरातील गावांमधील शेतीमध्ये फिरणार असल्यामुळे हा परिसर भविष्यात ऊसाचे आगार होणार आहे. चालू गळीत हंगाम हा अडचणींचा असला तरी इतर साखर कारखान्यांच्या तोडीस तोड ऊसाला भाव देऊ, अशी ग्वाही संस्थापक चेअरमन रविद्र बिरोले यांनी दिली आहे. संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथील कारखाना कार्यस्थळावरील भक्तनगर येथे … Read more

Nilwande Dam : काय आहे निळवंडे प्रकल्प ? अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना काय होणार फायदा ?

Nilwande Dam :- अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरणाचे जलपूजन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले. उर्ध्व प्रवरा प्रकल्प डावा कालवा हा जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा हा प्रकल्प पथदर्शी ठरणार आहे. डावा, उजवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव … Read more

Onion Market : कांदा होणार महाग ! दिवाळीपर्यंत भाव ७ हजारांपर्यंत जाण्याची चिन्हे

Onion Market

Onion Market : काही दिवसांपूर्वी टोमॅटोचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट विस्कळीत झाले होते आणि आता कांद्याचे भाव सातत्याने वाढत आहेत. नवरात्र संपताच 20 ते 25 रुपये किलोने विकला जाणारा कांदा अचानक दुपटीने वाढला. परिस्थिती अशी आहे की, आता अनेक ठिकाणी एक किलो कांदा ६० ते ७० रुपये किलोने विकला जात आहे. उन्हाळ कांद्याची आवक … Read more

Custard Apple Cultivation: कमी खर्चात करा अँपल सीताफळाची लागवड आणि करा कमाई लाखोत! वाचा या जातीविषयी माहिती

custred apple farming

Custard Apple Cultivation:- महाराष्ट्र मध्ये विविध प्रकारच्या फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणावर शेतकरी करतात. यामध्ये जिल्ह्यानुसार विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष तर काही भागांमध्ये डाळिंब सारख्या फळबागा मोठ्या प्रमाणावर आहेत तसेच त्या खालोखाल महाराष्ट्र मध्ये पेरू व सिताफळ यांची देखील लागवड मोठ्या प्रमाणावर होते. ज्याप्रमाणे इतर पिकांच्या अनेक व्हरायटी असतात तसेच फळबागांमध्ये देखील अनेक प्रकारच्या … Read more

Cotton Farming : कापसाचा वायदा आणि व्यापाऱ्यांचा फायदा ; वजनकाट्यामध्ये तफावत ?

Cotton Farming

Cotton Farming : पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, पाडळी, सुसरे, साकेगाव, चितळी, हत्राळ परिसरातून मोठया प्रमाणात कापूस विक्रीला येत असून, अनेक व्यापाऱ्यांनी आदिनाथनगर, तिसगाव येथे कापूस खरेदी सुरू केली आहे. शेजारील गावांतील व्यापारी या ठिकाणी येऊन स्थानिक एजंटांमार्फत कापसाची खरेदी करीत असतात. आर्थिक अडचणीमुळे काही शेतकऱ्यांना कापसाची विक्री करावी लागत आहे. हीच बाब हेरून अनेक व्यापारी … Read more

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राबवलेल्या मोहिमेचा राज्यातील तब्बल 13 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना झाला ‘हा’ फायदा! वाचा माहिती

dhanjay munde

कृषी क्षेत्रासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात व या योजनेच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात किंवा थेट आर्थिक लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. केंद्र सरकारच्या योजनांपैकी पीएम किसान योजना ही सर्वाधिक यशस्वी ठरलेली आणि महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे. आपल्याला माहितआहेच की या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये विभागून … Read more