महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! राज्य शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, आता शेतमाल विक्री केल्यानंतर लगेचच…..
Agriculture News : महाराष्ट्र हे एक कृषिप्रधान राज्य आहे. राज्यातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती व शेती आधारित उद्योगधंद्यांवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी, त्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी, त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी शासनाकडून कायमच वेगवेगळे निर्णय घेतले जातात. खरंतर, बाजारात सर्वत्र अगदी कपड्याच्या दुकानात, भांड्याच्या दुकानात सर्वत्र वस्तूंच्या किमती दुकानदाराच्या माध्यमातून … Read more