राज्यात स्वार्थासाठी एकत्र आलेल्या पक्षांचे सरकार; सुजय विखेंचे टीकास्त्र
अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- स्वार्थासाठी एकत्र आलेल्या पक्षांचे सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार असल्याचे बोलतच खासदार सुजय विखे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. सध्या जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलतां जाते म्हणाले कि, दोनही नगरपंचायत निवडणुकीत भाजपाचाच विजय होईल. विखे पुढे बोलताना म्हणाले की, मागच्या दोन वर्षांपासून महाविकास आघाडी … Read more