२३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता त्या कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचे भाकीत करावे लागत !
अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- केंद्रीय लघु सुक्ष्म आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे, असे भाकीत जयपूर येथे कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे. मार्चपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन होईल, असेही ते म्हणाले. दरम्यान या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व कार्यक्रम रद्द करून दुपारी … Read more