खरीप हंगामासाठी सरासरीच्या तुलनेत 98 टक्के पेरण्या झाल्या
अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी बळीराजा व्यथित तसेच चिंताग्रस्त झाला होता. अखेर वरुणराजाची कृपादृष्टी झाली आणि जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. यामुळे बळीराजावरील दुबार पेरणीचे संकट देखील टळले गेले. यामुळे शेतकऱ्यांनी देखील पेरणीची कामे होते घेतली असून पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच … Read more