गुळाचा हा USE महिनाभरात हिमोग्लोबिन वाढू शकतो!

पूर्वी पदार्थांची गोडी वाढविण्यासाठी साखरेपेक्षा अधिक वापर गुळाचा केला जायचा. गूळही साखरेसारखा उसापासूनच तयार केला जातो, पण तरीही गूळ मात्र साखरेपेक्षा आरोग्यास जास्त फायदेशीर आहे.  साखरेमुळे हळूहळू गुळाचे महत्त्व आणि वापरही कमी होऊ लागला. गूळपोळी, पुरणपोळी, मोदक, चिक्की, शेंगदाण्याचा लाडू, तिळाचे लाडू यांसारख्या पारंपरिक पदार्थांमध्येही गुळाचा वापर आवर्जून केला जातो, पण हे झालं फक्त सणावारापुरतं.  … Read more

लहान मुलाची पोटदुखी ताबडतोड ठीक करायची असेल तर हे साधे- सोपे उपाय करा

फेरुला या वनस्पतीपासून हिंग बनवले जाते. हिंगातील अ‍ॅन्टीबॅक्टेरियल आणि अ‍ॅन्टी सेप्टिक घटक पोट साफ करण्यास मदत करतात. यामुळे पचनमार्ग मोकळा आणि स्वच्छ होतो.  लहान मुलांच्या पोटदुखीवर हिंग हा एकमेव उपाय आहे. लहान बाळ हे अबोल असते. त्यांना काही त्रास झाला की, ते रडून व्यक्त करतात, पण ते नेमके का रडते हे घरातील कुणालाच समजत नाही. डॉक्टरांच्या … Read more

ही आहे जगाताली सर्वांत महागडी कॉफी !

टोकियो : जपानच्या ओसाका शहरामध्ये एक प्रसिद्ध कॉफी हाउस असून तिथे २२ वर्षांपूर्वीची कॉफी मिळते. या कॉफीच्या एका कपासाठी तब्बल ६५ हजार रुपये मोजावे लागतात. ती जगातील सर्वात जुनी व सर्वात महागडी कॉफी म्हणून ओळखली जाते.  आपल्या खास चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या या कॉफीची सुरुवात एक गफलतीतून झाली होती. त्यानंतर ती जगभरात नावारुपास आली. मंच हाउस … Read more

एक कंपनी अशीही, ज्यात कर्मचारी स्वत:च ठरवितात आपला पगार !

लंडन : एखादी कंपनी कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवते तेव्हा आपल्या आर्थिक कुवतीनुसार त्याला वेतन देते. पगारवाढही कंपनीच्या हिशेबानेच होते. मात्र कर्मचाऱ्यांना स्वत:च्या मनाने पगार ठरविण्याची व वाढविण्याची संधी देणाऱ्या कंपनीबाबत तुम्ही कधी ऐकले आहे का?  नसेल तर लंडनमध्ये अशी एक कंपनी आहे. तिथे काम करणारे कर्मचारी स्वत:च आपला पगार निश्चित करतात व मनाला वाटेल तेव्हा वाढवूनही … Read more

रोज अर्धा तास व्यायाम करा आणि मृत्यू टाळा !

न्यूयॉर्क : निरोगी शरीरासाठी व्यायाम आवश्यक आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. ते सगळ्यांनाच माहीत आहे. नियमित व्यायामामुळे अनेक प्रकारचे घातक आजार दूर ठेवले जाऊ शकतात. खासकरून मधुमेह, ह्रदयाचे विकार यांसारख्या समस्यांपासून मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळू शकतो. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, दररोज अर्धा तास व्यायाम केल्यामुळे अकाली मृत्यूचा धोक्याची शक्यता टाळली जाऊ शकते. नियमित व्यायामाच्या मदतीने १२ … Read more

हा आहे जगातील सर्वात काळा पदार्थ

वॉशिंग्टन : शास्त्रज्ञांनी सर्वात काळ्या पदार्थापेक्षाही जास्त काळ्या पदार्थ तयार केला आहे. हा पदार्थ ९९.९६ टक्के प्रकाश शोषून घेतो. आतापर्यंत बनविलेल्या सर्वात काळ्या पदार्थापेक्षा तो दहापटीने जास्त काळा आहे. मॅसाच्युसेट्स इ्स्टिटट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी या पदार्थाचा काळपटपणा सिद्ध करण्यासाठी १६ लाख पौंडाच्या हिऱ्याला त्याने आच्छादले.  कोळशासारखा हा हायटेक पदार्थ कार्बन नॅनोट्यूब्सपासून बनलेला असून तो ॲल्युमिनियम … Read more

मंगळ या ग्रहावर मांस व किडे खाऊन राहू शकेल मानव !

मंगळ ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी व तिथे मानवी वसाहत वसविण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. ऑक्सिजन आणि अन्नाच्या पर्यायांसंबंधी शोध घेतला जात आहे. फ्लोरिडा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या दिशेने केलेल्या अध्ययनात असे म्हटले आहे की, मंगळावर कीडे अन्नाच सर्वोत्तम स्रोत असू शकतो.  याशिवाय प्रयोगशाळेत बनलेले मांस व दूग्धोत्पादनेही पर्याय ठरू शकतात. शास्त्रज्ञांनी पिठात तयार होणाऱ्या किड्यांबाबत … Read more

चहा पिल्यामुळे मेंदू सक्रिय होतो का ?

सिंगापूर : तुम्ही जर चहा पिण्याचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी ही चांगली खबर आहे. समजा तुम्ही चहा पीत नसाल तर ही बातमी वाचल्यानंतर तुम्हीही चहा पिण्याचे निमित्त शोधू लागाल. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अध्ययनात असे दिसून आले की, चहा पिल्यामुळे मेंदू सक्रिय आणि संघटित होतो. या अध्ययनासाठी शास्त्रज्ञांनी ६० वर्षे वा त्याहून जास्त … Read more

उपाशीपोटी घेतले जाऊ शकतात चुकीचे निर्णय

लंडन : कामाच्या ठिकाणी योग्य निर्णय घेता न येणे आणि धीर खचण्यामागे भूक हेही कारण असू शकते. स्कॉटलंडमधील डुंडी विद्यापीठाच्या अध्ययनातून असे समोर आले आहे की, कामाच्या ठिकाणी मनुष्याची भूक त्याची निर्णय घेण्याच्या क्षमतेला बदलू शकते. जे लोक जेवण करून ऑफिसला जातात, ते योग्य निर्णय घेतात. या अध्ययनात ५० लोकांचा समावेश करण्यात आला होता. त्यांना … Read more

इतक्या वेळा झाला आहे पृथ्वीवर सामूहिक विनाश

न्यूयॉर्क : आजपासून सुमारे २६ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीला सामूहिक विनाशाला सामोरे जावे लागले होते. यादरम्यान संपूर्ण पृथ्वीवरून जीवजंतू गायब झाले होते आणि यासोबतच भूगर्भीय आणि बाह्य कारणांमुळे पृथ्वीवर सामूहिक विनाशाच्या घटनांची संख्या सहावर पोहोचली होती. एका ताज्या अध्ययनातून शास्त्रज्ञांनी हा दावा केला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक मिशेल रेम्पिनो यांनी सांगितले की, सामूहिक विनाशाच्या कारणांचा … Read more

पितृ पंधरवडयामुळे भाज्यांना मागणी वाढली

पितृपक्षात आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी त्यांना श्रद्ध तर्पण करण्यात येते. लोक या पंधरवडयात आपल्या दिवंगत पितरांच्या आत्म्याच्या शांततेसाठी श्राद्ध विधी करतात. हिंदू धर्मात त्यास विशेष महत्व देण्यात आले आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षास पितृपक्ष म्हणतात. पितरांच्या मृत्यू तिथीनुसार प्रतिपदा ते अमावस्या यादरम्यान श्राद्ध कर्म करण्यात येते. जर एखाद्या पितराची मृत्यू तिथी माहित नसेल तर … Read more

दिवसभर काबाडकष्ट केल्यानंतरही रात्री चांगली झोप न येणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी

वॉशिंग्टन : दिवसभर काबाडकष्ट केल्यानंतरही रात्री चांगली झोप न येणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शास्त्रज्ञांनी झोपेची गुणवत्ता वाढविण्यासाठी एक स्मार्ट ‘पायजमा’ तयार केला असून, हे वस्त्र झोपेत व्यक्तीच्या हृदयाचे ठोके व त्याच्या श्वासोच्छ्वासाच्या प्रक्रियेवर आपल्या सेन्सर्सद्वारे सूक्ष्म नजर ठेवणार आहे. याद्वारे मिळालेल्या डेटाचा वापर व्यक्तीच्या झोपेची गुणवत्ता वाढविण्यासाठी केला जाणार आहे.. अमेरिकेतील मेसाच्युसेट्स एमहर्स्ट विद्यापीठाच्या … Read more

या ‘5’ हिरव्या भाज्या तुमचे आरोग्य सुधारतील !

आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा. असा सल्ला अनेकदा दिला जातो. त्यामुळे हृद्याचे आरोग्य सुधारते, रक्तप्रवाह सुरळीत राहतो तसेच हृद्यविकारांचा धोका कमी होतो. मग नेमक्या कोणत्या भाज्या तुमच्या हृद्याचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतील हे जाणून घेण्यासाठी नक्की पुढील स्लाईडवर क्लिक करा मेथी – उंदरांवर केलेल्या प्रयोगानुसार, मेथीचा आहारात समावेश केल्यास हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. त्यामधील अ‍ॅन्टीऑक्सिडंट … Read more

बुद्धी तल्लख करण्यासोबतच बदाम खाण्याचे हे फायदे नक्की जाणून घ्या.

बदाम हे आरोग्यदायी आहेत. त्यामुळे स्मरणशक्ती तल्लख राहते. व्हिटामिन ई, कॅल्शियम, झिंक, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड यांनी परिपूर्ण असते. त्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. पण हे सारे गुणधर्म शरीरात अधिक चांगल्याप्रकारे शोषून  घेण्यासाठी त्यांना रात्रभर पाण्यात भिजवणे फार गरजेचे आहे. बदामाच्या सालींमध्ये असणार्‍या काही एन्जाईम्समुळे त्याचे पचन होणे कठीण होते. म्हणूनच त्यांना रात्रभर भिजत … Read more

ही आहेत झोप कमी येण्याची काही कारणे

जर तुम्हाला रात्रभर नीट झोप लागली नाही तर दुस-या दिवशी अस्वस्थ वाटते. कमी झोपेमुळे तुमचेे डोके जड होते व संपुर्ण दिवस कंटाळवाणा जातो. रात्री झोप न येण्याची अनेक कारणे असू शकतात. उदा.दुस-या दिवशी महत्वाची मिटींग असणे, क्रेडीट कार्डचे भरमसाठ बिल येणे, वैवाहिक जीवनातील समस्या, वेळेअभावी दुर्लक्षित झालेली कामे अशी झोप न येण्याची अनेक कारणे असू शकतात.  शहरी  जीवनशैली- … Read more

तिथे शिकविला जातो ‘चांगला पती’ बनण्याचा अभ्यासक्रम

विद्यापीठांतून व्यावसायिक शिक्षण देणारे विविध प्रकारचे अभ्यासक्रम चालविले जातात. काही अभ्यासक्रम व्यावसायिक शिक्षणाव्यतिरिक्तही असतात. मात्र जपानच्या ओसाका शहरात इकुमेन विद्यापीठाने हल्लीच जो नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे, तो बहुधा जगातील एकाही विद्यापीठात घेतला जात नसेल.  या अभ्यासक्रमामध्ये तरुणांना चांगला पती तसेच पिता बनण्याच्या दृष्टीने तयार केले जाते. त्यांना स्वयंपाक करण्यापासून मुलांचे संगोपण करण्यापर्यंत विविध प्रकारचे … Read more

मानवी शरीर मृत्यूनंतरही वर्षभर करते हालचाल !

मानवी शरीर इहलोकीचा निरोप घेतल्यानंतरही जवळपास वर्षभर हालचाल करत असल्याचा दावा ऑस्ट्रेलियाच्या एका शास्त्रज्ञाने सप्रमाण सिद्ध केला आहे. हे संशोधन वैद्यकीय व कायदा अंमलबजावणी संस्थांसाठी मोलाचे ठरण्याची शक्यता आहे. एका प्रेताचे जवळपास १७ महिने सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर ॲलिसन विल्सन यांनी मानवी शरीर मृत्यूनंतरही चिरविश्रांती घेत नसल्याचे सिद्ध केले आहे. प्रस्तुत प्रकरणात मृतदेहाजवळ असणारे हात कालांतराने … Read more

पेटीएमला सहन करावा लागला इतक्या कोटींचा तोटा!

नवी दिल्ली : गेल्या आर्थिक वर्षामध्ये पेटीएमला मोठा तोटा सहन करावा लागला. त्यांचा तोटा वाढून १६५ टक्के झाला होता. याचा अर्थ दररोज कंपनीला ११ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा स्वीकारावा लागला. या काळात कंपनीच्या उत्पन्नात वाढही झाली.डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात पेटीएमला गुगलपे व फोनपे यांच्याशी मोठा तीव्र संघर्ष करावा लागला. पेटीएमची पालक कंपनी असलेल्या वन ९७ कम्युनिकेशन्सला … Read more