दिवाळीचा थकवा घालवायचा असेल तर हे नक्की वाचा

पचन प्रक्रिया चांगली राहावी यासाठी फायबर जास्त घ्या. सुरुवात डीटॉक्स वॉटरपासून करा. पाण्यात लिंबू आणि काकडी घालून पीत राहा. त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहील. फळांचेही सेवन करा.पूर्ण झोप घेणे आवश्यक आहे, पण एकाच वेळी झोप घेणे चुकीचे आहे. त्यामुळे शरीराचे नुकसान होईल. दिवसात दोन किंवा तीन वेळा लहान नॅप घ्या. मध्ये खावे आणि फिरावे. सणांच्या दिवसात … Read more

यंदा लग्नाचे मुहूर्त कमी, जाणून घ्या यंदाच्या वर्षातील विवाहाचे मुहूर्त …

मुंबई : दिवाळीत तुळशी विवाहानंतर लग्न मुहूर्त काढण्याची आजही परंपरा कामय आहे. त्यामुळे इच्छूक वधू-वरांना लग्न मुहूर्ताची घाई असते. मात्र, यंदा विवाह मुहूर्त कमी आहेत. यावर्षी विवाह मुहूर्त कमी असल्याने इच्छूक जोडप्यांना तसेच विवाह ठरलेल्यांना थोडी घाई करावी लागणार आहे.  कारण मुहूर्त कमी असल्याने हॉल मिळणे कठिण होऊ बसले आहेत. अनेक ठिकाणी विवाह हॉल आधीच … Read more

उद्यापासून बँकांचे हे नियम बदलणार !

नवी दिल्ली :- उद्यापासून बँकांचे नियम बदलणार आहेत. यामध्ये बँकांच्या कामाच्या वेळा, व्याजदर यात बदल झाले आहेत. या नियमांमुळे तुमच्या पैशांवर याचा थेट परिणाम होऊ शकतो. त्याचवेळी काही राज्यांमध्ये सरकारी बँका उघडण्याची आणि बंद होण्याची वेळ बदलणार आहे. 1. तुम्ही जर SBI चे ग्राहक असाल तर 1 नोव्हेंबरपासून डिपॉझिटवरचा व्याजदर बदलणार आहे. बँकेच्या 42 कोटी … Read more

जिओचा ग्राहकांना दणका,ही सुविधा केली बंद !

मुंबई :- अनलिमिटेड कॉलिंग आणि अनलिमिटेड इंटरनेट डेटा देणाऱ्या रिलायन्स जिओनं ग्राहकांना दणका दिला आहे. जिओच्या पोर्टफोलियोमध्ये सर्वांत जास्त चर्चित 1.5 जीबी डेटा दररोज आणि 2 जीबी डेटा दररोज असा प्लान आहे. जिओच्या पोर्टफोलियोमध्ये काही अन्य प्लान देखील आहेत. ज्यातून काहींमध्ये जिओ टॉक टाइम देते. जिओनं ग्राहकांना आणखी एक झटका दिला आहे. ज्याच्या अंतर्गत आता … Read more

पोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू

देशात आर्थिक मंदीचं सावट असताना तसंच ऑटो सेक्टरसह वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेकांना नोकऱ्या गमाविण्याची वेळ आलेली असताना देशातील बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील पोस्ट खात्यात (डाक सेवा) ५ हजार जागांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण असलेल्या बेरोजगार तरुणांना ही नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी आहे.  आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यात ही … Read more

वजन घटवायचं असेल तर आहार आणि व्यायामातील हा फरक जाणून घ्या…

ब्रिटनमध्ये हल्लीच झालेल्या एका ताज्या अध्ययनात असे आढळून आले की, न्याहारीच्या आधी व्यायाम केल्याने आरोग्याला जास्त लाभ होऊ शकतो. जेवण व व्यायामाच्या वेळेत बदल केल्याने रक्तातील साखर योग्यप्रकारे नियंत्रित केले जाऊ शकतात. त्यामुळे वजन घटविण्यात मदत मिळू शकते. ब्रिटनमधील बाथ युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ झेवियर गोंजालेज यांनी सांगितले की, न्याहारीआधी व्यायाम करणाऱ्यांमध्ये चरबी दुप्पट वेगाने नष्ट होते. … Read more

पळून आलेल्या प्रेमीयुगुलांना ‘या’ मंदिरात कोणीही हात लाऊ शकत नाही,कारण…

प्रेमविवाहासाठी आजही अनेक तरुण-तरुणींना घरच्यांच्या विरोधाला तोंड द्यावे लागते. कधीकधी विरोध एवढा टोकाचा असतो की, प्रेमीयुगुळ पळून जात नवे आयुष्य जगण्याचे ठरवतात. मात्र ते वाटते तेवढे सोपे नसते. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे राहायचे कुठे? काहींंच व्यवस्थित मार्गी लागते मात्र अनेकांना याबाबतीत हतबल होऊन माघारी फिरावे लागते.  अशा पळून जाणाऱ्या जोडप्यांना आसरा देणारे हिमाचल प्रदेशातील एक … Read more

सकाळच्या चहाने मेंदूचे आरोग्य सुधारू शकते का?

सकाळी सकाळी चहाचे घोट घेण्याचा आनंद वेगळाच असतो. आपल्या देशात तर अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवात चहाचा घोट घेतल्याशिवाय होतच नाही.  चहा पिल्याने थकवा, मरगळ दूर होते, हे आतापर्यंत तुम्ही ऐकले असेल. मात्र आता एका ताज्या अध्ययनातून चहाशौकिनांना मोठा दिलासा देणारी बाब समोर आली आहे.  या अध्ययनानुसार, चहा पिल्याने तुम्हाला फक्त ऊर्जाच मिळत नाही तर कुशलता … Read more

अहमदनगर मध्ये अवघ्या ७.५० लाखांमध्ये फ्लॅट !

केडगाव :- परवडणाऱ्या दरात सर्व सुखसोयींनी सुसज्ज हक्काचे घर असावे असे मनोमन वाटणाऱ्यांची स्वप्नपूर्ती करणारा १ बीएचके फ्लॅटचा स्वप्नपूर्ती हा अतिभव्य गृहप्रकल्प केडगाव-कल्याण लिंकरोडवर साकारला जात आहे. स्वप्नपूर्ती साकारणारे ‘शुभवास्तू रियल्टी’ फर्म क्रेडाई अहमदनगरचे सदस्य आहे. या आठ बिल्डिंगच्या गृहप्रकल्पातील चार बिल्डिंगमधील फ्लॅटचे बुकिंग पूर्ण झाले आहे. उर्वरित चार बिल्डिंगमधील फ्लॅटसाठी गुरुवार, २४ ते २८ … Read more

या पद्धतीने करा तुमच्या गर्लफ्रेन्डला प्रपोज !

प्रेमात पडणे ही खुप सुखद भावना असते.प्रेमात पडल्यावर तुम्ही लगेच तिच्यासोबत लग्न करणार आहात की रिलेशनशिपमध्ये रहाणार आहात हा निर्णय महत्वाचा असतो.निर्णय पक्का झाला की तिला तुमच्या मनातल्या भावना सांगणे हे तुमच्यासाठी खुप मोठे आव्हान असू शकते.आता पूर्वीप्रमाणे गुडघ्यावर बसून प्रपोज करत तिच्या उत्तराची वाट बघण्याचा काळ कधीच मागे पडलाय.त्यामुळे प्रपोज करण्यासाठी तुम्हाला जरा हटके … Read more

‘उचकी’ येण्यामागचं कारण जाणून घ्या… अन 5 च मिनिटात करा बाय-बाय

उचकी येणं ही एक साधारण बाब आहे. उचकी आल्यानंतर आपण अनेक उपाय करतो. काही वेळेस ही उचकी थांबते, तर काही वेळेस नाही. कित्येकदा उचकी लागल्यास आपण लगेचच पाणी पितो.  उचकी येण्याची अनेक कारणे असतात. लगोपाठ उचकी येणे हा एक प्रकारचा आजार आहे. उचकी लागल्यावर तुम्ही खूप अस्वस्थ होता. उचकी रोखणे खूप अवघड होऊन जाते. असे मानले … Read more

लाल टोमॅटोच नव्हे, तर हिरवा टोमॅटोचे ‘हे’ आहेत अचंबित करणारे फायदे, जाणून घ्या

एकेकाळी टोमॅटोला विषारी फळ समजून त्यापासून लोक दूर राहात होते, मात्र आता टोमॅटो जगभरातील लोकांच्या आहारात ठाण मांडून बसला आहे.  केवळ लाल टोमॅटोच नव्हे, तर हिरवा, कच्चा टोमॅटोही आवडीने खाल्ला जातो. या कच्च्या टोमॅटोमध्येही अनेक गुण असतात. त्याचमुळे स्नायू मजबूत होतात, असे संशोधकांनी म्हटले आहे.  हिरव्या टोमॅटोमुळे स्नायूंचा विकास चांगला होतो. आयोवा युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबतचे … Read more

बैठे काम करणार्यांना मरण लवकर येते का?

बैठे काम हे आपल्यासाठी आवश्यकच झाले आहे, कारण कष्टाची कामे कमी झाली आहेत. पण, बैठी कामे करणारे लोक किती काळ एका जागेवर बसतात आणि बसून नेमके काय करतात, यावर त्यांच्या आयुष्याची जोखीम अवलंबून आहे. रामदास स्वामींनी म्हटले आहे, ”कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला.” आपण हा कायदा पाळत तर आहोतच, पण जरा … Read more

रोज पाचच मनुक्यांचे सेवन केल्यास काय होईल?

आयुर्वेदानुसार मनुक्यांमध्ये भरपूर मात्रेत औषधीय गुण असतात. आपल्याला रोज ४-५ मनुका खायलाच पाहिजेत. मनुक्यांना सर्दी-खोकला आणि कफ दूर करण्याचे सर्वांत उत्तम औषध मानले जाते.  त्याशिवायदेखील मनुक्यांचे बरेच फायदे असतात. त्यात स्थित न्यूट्रिएन्ट्स ब‍ऱ्याच आजारांमध्ये फायदेशीर ठरतात. तर, जाणून घेऊया रोज मनुका खाण्याचे काय फायदे आहे. मनुका खाल्ल्याने ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होते. यामुळे त्वचेची रंगत वाढते … Read more

पीरियड्समध्ये व्यायाम करणे योग्य की अयोग्य?

पीरियड्सदरम्यान महिलांच्या शरीरात अनेक प्रकाराचे हॉर्मोनल चेंजेस होत असतात. काही महिलांना खूप वेदना सहन कराव्या लागतात, तर काही महिलांसाठी हे दिवस इतर सामान्य दिवसांप्रमाणे असते..पीरियड्सदरम्यान व्यायाम करायचा की नाही, याबद्दल अनेक महिला गोंधळलेल्या असतात. एका बाजूला पोटदुखी तर दुस‍ऱ्या बाजूला व्यायाम सुटल्यामुळे होणारं नुकसान. अशात जाणून घ्या की, आपण स्वत:ला कशा प्रकारे फिट ठेवू शकता. … Read more

अबब! या कंपनीत कर्मचारी वर्षाला तब्बल २८ लाख रुपये कमावतो

नवे आर्थिक वर्ष सुरू होते, तेव्हा कंपन्यांमधली कर्मचाऱ्यांना पगारवाढीचे वेध लागतात. यावेळी प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. मात्र अप्रायजल लेटर हाती येते तेव्हा अनेकांच्या वाट्याला अपेक्षाभंग येतो. परंतु, अमेरिकेतील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना एवढी पगारवाढ दिली आहे की, तुम्ही त्याची कल्पनाही करणार नाही. या कंपनीचा पगारवाढीचा आकडा ऐकून नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. अमेरिकेच्या इडाहोमध्ये ‘ग्रॅव्हिटी … Read more

गरोदरपणातली पाठदुखी कशी रोकता येईल?

सातव्या महिन्यादरम्यान ही पाठदुखी दिसून येत असल्याचे अस्थिविकारतज्ज्ञ आणि संशोधक  सांगतात.  यासाठी कारणीभूत असणारे घटक खालीलप्रमाणेे- शरीराचे गुरुत्व केंद्र बदलून ते पुढील बाजूस येते. यामुळे पाठीच्या खालच्या भागावरील दाब वाढतो आणि त्यामुळे कण्यावर अतिरिक्त भार येतो..पोट आणि कुल्ह्यांमधील स्नायू कमकुवत झाल्यामुळेसुद्धा कण्यावर भार पडतो. ज्यांची जीवनशैली कृतिशील आहे, त्यांच्या तुलनेत बैठी जीवनशैली असलेल्यांना पाठदुखी होण्याची … Read more

जाणून घ्या… वायुप्रदूषणामुळेच मुलांचा मेंदू धोक्यात!

न्यूयॉर्क : बालपणी वायू प्रदूषणाला तोंड देणाऱ्या मुलांमध्ये किशोरावस्थेत नैराश्य, आत्ममग्नता आणि अन्य मानसिक आरोग्यासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. तीन ताज्या अध्ययनांतून हा खुलाला झाला आहे. ‘एन्वायर्नमेंटल हेल्ष पर्सेपेक्टिव्स’ नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या या अध्ययनात असे दिसून आले की, कमी कालावधीसाठी वायू प्रदूषणाच्या विळख्यात येणाऱ्या मुलांमध्ये मुलांमध्ये मानसिक समस्या एक ते दोन दिवसांनंतर उद्भवू शकतात.  अमेरिकेतील सिनसिनाटी … Read more