Agricultural News : पावसाअभावी पिके करपली ! जिल्ह्यावर दुष्काळाचे ढग दाटले

Agricultural News

Agricultural News : पुणे हवामान विभागाने आगामी दहा दिवस पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज वर्तविल्याने नाशिक जिल्ह्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहे. पावसाच्या भरवशावर आतापर्यंत ९२ टक्के पेरणी झाली असली, तरी पावसाअभावी पिके करपू लागली आहेत. नाशिककरांना पिण्याच्या पाण्याची फारशी टंचाई जाणवणार नसली तरी ग्रामीण भागात मात्र जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात अजूनही … Read more

६ महिन्यांत १३२३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Maharashtra News

Maharashtra News : लांबणीवर पडलेल्या पावसामुळे गेल्या वर्षी निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, पीक विम्याच्या अपुरेपणा, शेतमालाच्या दरातील घसरण अशा एक ना अनेक संकटांमुळे बेजार झालेल्या राज्यातील १ हजार ३२३ शेतकऱ्यांनी गेल्या ६ महिन्यांत आत्महत्येचे पाऊल उचलले. राज्य सरकारने त्यापैकी केवळ २८९ प्रकरणांत सानुग्रह अनुदान दिले असून, उर्वरित अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत … Read more

Monsoon Update : येणाऱ्या 10 ते 15 दिवसात कशी राहील मान्सूनची वाटचाल ? अशा पद्धतीने वर्तवला हवामान विभागाने अंदाज

Monsoon Update

Monsoon Update :- संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केल्या 15 ते 20 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आले आहेत. राज्यातील अनेक भागांमध्ये पिके करपण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यावर्षी मान्सूनची सुरुवात अपेक्षित अशी झालीच नाही. सुरुवातीचा जून महिना देखील कोरडाच गेला.परंतु त्यानंतर जुलैमध्ये महाराष्ट्रात सगळीकडे पावसाने जोरदार हजेरी लावून रखडलेल्या खरीप … Read more

कांदा प्रश्न पेटला : नाफेडची भूमिका वादात, फक्त ‘अश्या’ दर्जाचाच कांदा खरेदी करणार ! अटी शर्ती वाचाच…

Onion

नाशिक मध्ये प्रत्यक्ष बाजार समितीत जाऊन कांदा खरेदी करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ‘नाफेड’ ब एनसीसीएफ संस्थांनी शुक्रवारी ठेंगा दाखवला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नव्हे, तर केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच खरेदी केली जाईल, असे या संस्थांकडून स्पष्ट करण्यात आल्यामुळे कांदा उत्पादकांनी पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उगारले. नाफेड’कडून कांदा खरेदीची प्रक्रिया योग्यरितीने राबवली जात नसल्यामुळे बाजार समितीतील दर ‘कोसळल्याचा आरोप करीत गुरुवारी … Read more

मध्य रेल्वेच्या नांदगाव-मनमाड तिसऱ्या रेल्वे लाइनची चाचणी

Maharashtra News

Maharashtra News : मध्य रेल्वेने भुसावळ-मनमाड विभागादरम्यान नवीन तिसरा मार्ग बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यापैकी भुसावळ ते पाचोरा विभागादरम्यान नवीन तिसऱ्या लाइनचे बांधकाम पूर्ण झाले आहे; तर पाचोरा ते मनमाड विभागादरम्यान उर्वरित तिसऱ्या लाइनचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. त्याचा एक भाग म्हणून गुरुवारी (दि. २४) भुसावळ विभागात मुख्य सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी रेल्वे … Read more

Maharashtra News : एक सप्टेंबरपासून १०८ रुग्णवाहिका सेवा होणार बंद ? बीव्हीजी कंपनीकडून चालकांचे शोषण !

Maharashtra News

राज्यात २०१४ पासून रुग्णांसाठी मोफत १०८ रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे. रुग्णवाहिकेवरील चालकांनी आपल्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी एक सप्टेंबर पासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यातील चालक संपात सहभागी होणार आहेत. नगर जिल्हा तसेच तालुक्यातील चालकांनी देखील काम बंद आंदोलनात सहभागी होणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे. निवेदनामध्ये बीव्हीजी कंपनीने दिलेले … Read more

गद्दारांच्या पराभवाची तयारी करा ! संभाजीनगर, बीड, वाशिम, चंद्रपूर, लोकसभा मतदारसंघांचा आढावा

udhav thakrey

आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेत (ठाकरे) गद्दारी करणाऱ्यांच्या पराभवाची तयारी करा, अशा सूचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गुरुवारी वाशिम, चंद्रपूर, संभाजीनगर आणि बीड या चार लोकसभा मतदारसंघांचा ‘मातोश्री’ निवासस्थानी आढावा घेताना ठाकरे यांनी या सूचना दिल्या. मतदारसंघातील प्रत्येकी तीस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. येत्या काही महिन्यांत लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्याची शक्यता आहे. या … Read more

कांदा प्रश्नावर शेतकरी रस्त्यावर ! नाफेड लिलावात न उतरल्यामुळे आंदोलने

Onion News

चार दिवस लिलाव बंद राहिल्यानंतर गुरुवारी लिलाव सुरू झाले खरे, परंतु कांद्याला कमी दर मिळत असल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ठिकठिकाणचे लिलाव बंद पाडले. नाफेडने मंगळवारी कांदा खरेदीस प्रारंभ केला असला तरी गुरुवारी नाफेड प्रत्यक्षात लिलावात उतरले नाही. त्यामुळे नाफेडने लिलावात उतरून कांदा खरेदी करावा, या मागणीसाठी पिंपळगाव बसवंत, येवला, चांदवड येथील लिलाव बंद … Read more

Krushi Sevak Bharti 2023 : महाराष्ट्रात २ हजार १०९ कृषिसेवक पदांची भरती !

Krushi Sevak Bharti 2023 :- कृषी विभागात शासनाने तब्बल साडेतीन वर्षांनंतर कृषिसेवक पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात आठही विभागांत ही पदभरती करण्याचे आदेश कृषी विभागाने काढले आहेत. यामध्ये राज्यातील २ हजार १०९ पदांसाठी ही भरती होणार असून, येत्या आठ ते दहा दिवसांत अर्जप्रक्रियेची सविस्तर माहिती कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. कृषी … Read more

भोर-महाड या मार्गावरील वरंधा घाट ह्या दिवसापासून वाहतुकीसाठी खुला

Varandha Ghat

Varandha Ghat : स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचना, तसेच भोरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांचा अहवाल विचारात घेऊन भोर-महाड या मार्गावरील जिल्ह्याच्या हद्दीतील वरंधा घाट २५ ऑगस्टपासून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वाहतुकीस खुला करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बुधवारी (दि. २३) दिले आहेत. हवामान खात्यांने अतिवृष्टीबाबत वेळोवेळी दिलेल्या रेड आणि ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने भोर-महाड मार्गावरील पुणे … Read more

Maharashtra Politics : भाजप सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे ! शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी…

Maharashtra Politics

Maharashtra Politics : शेतकऱ्यांना फसवी आश्वासने देणाऱ्या भाजप सरकारची वृत्ती सूड भावनेची असून या सरकारच्या काळात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. ही बाब धक्कादायक असल्याचा घणाघात काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे केला. चाकण येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आयोजित केलेल्या चक्का जाम आंदोलनात ते बोलत होते. ते म्हणाले, भाजप सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. … Read more

पत्नीने पतीला त्याच्या माता-पित्यापासून वेगळे राहण्याचा हट्ट धरण्याचे कृत्य म्हणजे छळवणूक !

Maharashtra News

Maharashtra News : योग्य कारणाशिवाय पत्नीने पतीला त्याच्या माता-पित्यापासून वेगळे राहण्याचा हट्ट धरण्याचे कृत्य म्हणजे छळवणूक आणि क्रूरता ठरत असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले. एका खटल्यात विभक्त राहणाऱ्या पत्नीपासून पतीला घटस्फोट मंजूर करताना न्यायालयाने ही परखड भूमिका व्यक्त केली. विभक्त राहणाऱ्या पती-पत्नीच्या घटस्फोटाची मागणी करणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कुमार कैत यांच्या नेतृत्वातील पीठासमोर … Read more

Railway News : अखेर निजामाबाद एक्सप्रेसला अहमदनगर जिल्ह्यातील ह्या स्टेशनवर थांबा

Railway News

Railway News : अखेर बुधवारी (२३ ऑगस्ट) दुपारी १२.०८ सुमारास निजामाबाद ते दौंड एक्सप्रेस कान्हेगाव रेल्वेस्टेशनवर थांबली आणि निजामाबाद एक्सप्रेसला थांबा देण्याची वारी ग्रामस्थांची मागणी पूर्ण झाली. वारी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने कान्हेगावचे स्टेशनमास्तर सी.बी.शर्मा, रेल्वेगाडीचे चालक प्रधान कांटावाला, गार्ड तसेच गणेश आबक यांचा सत्कार करण्यात आला. निजामाबाद एक्सप्रेसला कान्हेगाव थांबा मिळावा यासाठी माजी आ. … Read more

Onion News : सरकारने निर्णय घेतलेला भाव ज्यास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसा मिळेल. याचे नियोजन बाजार समित्यांनी करावे

Ahmednagar News

Onion News : विविध पातळीवरील मागणी व चर्चेनंतर केंद्र सरकारने पुन्हा २ लाख मेट्रीक टन कांदा नाफेड व एनसीसीएफ मार्फत २ हजार ४१० रुपये दराने नाशिक, नगर व शेतकरी उत्पादक कंपन्या मार्फत करण्याचा निर्णय घेतला. मग सरकार जर या दराने कांदा विकत घेणार असेल, तर ज्या बाजार समित्या शेतकऱ्यांसाठी आहे. त्यांनी देखील याच दराने समितीत … Read more

Maharashtra News : तलाठी परीक्षेतील गैरप्रकारांची एसआयटी चौकशी करा – जयंत पाटील

Maharashtra News

Maharashtra News : तलाठी भरती परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन होणे, परीक्षा केंद्र मॅनेज होणे, पेपरफुटीसारख्या घडलेल्या गैरप्रकारांमुळे राज्यातील प्रामाणिक विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे तलाठी भरती प्रक्रियेतील या गैरप्रकारांची सरकारने विशेष चौकशी पथका (एसआयटी) मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पाटील यांनी याबाबतचे पत्र मुख्यमंत्री … Read more

Maharashtra News : आजपासून सुरु होणार ह्या ठिकाणचे कांदा लिलाव

Maharashtra News

Maharashtra News :  गेले तीन दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांमध्ये ठप्प झालेले कांदा लिलाव पुन्हा पूर्ववत होणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात कें द्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या मध्यस्थीनंतर कांदा व्यापाऱ्यांनी गुरुवारपासून बाजार समित्यांच्या कांदा लिलावात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री पवार यांनी निर्यातशुल्क लागू होण्यापूर्वी निर्यातीसाठी रवाना झालेले कंटेनर्स निर्यातशुल्क न आकारता … Read more

कंडक्टरला आता रोख नव्हे ‘एटीएम’ने द्या पैसे

Maharashtra News

Maharashtra News : पूर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करताना प्रवाशांना कंडक्टर तिकिटे देताना त्या तिकिटांवर विशिष्ट पद्धतीने छिद्रे पाडून द्यायचे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे प्रवाशांना तिकिटे देण्यास सुरुवात झाली. मात्र, आता राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करताना प्रवाशांकडे रोख रक्कम नसेल तरीही प्रवास करता येईल. एटीएम कार्ड आणि ऑनलाईन पदधतीने कंडक्टरला पैसे देऊन … Read more

टंचाईत शासनाला दिली विहीर ६०० रुपये भाड्याने

Maharashtra News

उन्हाळ्यात पाणीटंचाई असलेल्या गावांसाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे विहीर, कूपनलिकांचे अधिग्रहण करण्यात येते. एका विहिरीसाठी शासन शेतकऱ्यांना दररोज ६०० रुपये भाडे देते. त्या विहिरीतील पाणी उपसून शासनाकडून टंचाईग्रस्त भागात वाटप केले जाते. नगर जिल्ह्यात सध्या २२ विहिरी शासनाने अधिग्रहित केल्या आहेत. मात्र, त्यांचे ४ लाखांचे बिल अद्याप अदा केलेले नाही. दरवर्षी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून … Read more