MPSC संदर्भातील याचिकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-एमपीएससीनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातंर्गत 2018 पासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केलं आहे. सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी बातचित केली. त्यावेळी ते बोलतं होते. … Read more

मोठी बातमी : दहावी- बारावीpच्या बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांची तारीख अखेर आज जाहीर केली आहे. दरम्यान कोरोनामुळे शैक्षणिक बाबींवर मोठा परिणाम झाला होता. कोरोनामुळे शाळा, कॉलेज बंद होत्या यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले. आता नुकतेच शिक्षणमंत्र्यांनी मोठी घोषणा करून पालकांचा व विद्यार्थ्यांचा परीक्षेंबाबतचा प्रश्न … Read more

धक्कादायक : सीरमच्या आगीत 5 जणांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-कोरोना लसीच्या उत्पादनामुळे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटच्या पुण्यातील प्रकल्पामधील एका इमारतीला आज दुपारी अचानक आग लागल्याने खळबळ उडाली आहे. मांजरी एसईझेड प्लँटमध्ये आग लागली. लोटा वायरस प्लँटमध्ये ही आग लागली. दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. अग्निशमनदलाने ही आग विझवली. संपूर्ण आग विझल्यानंतर, आत जाऊन पाहिल्यानंतर 5 … Read more

सिरम इन्स्टिट्यूटच्या आगीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दखल

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्लँटमध्ये लागलेल्या आगीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ दखल घेऊन पुण्यातील यंत्रणेला आग आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आगीच्या या दुर्घटनेची विभागीय आयुक्त तसेच मनपा आयुक्तांकडून माहिती घेतानाच आग आटोक्यात आणण्यासाठी आणि आवश्यकता भासल्यास मदत व अनुषंगिक आपत्कालीन … Read more

मोठी बातमी :बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊन आणि कोरोना व्हायरसमुळे बारावीचे कॉलेज सुरू झालेले नसताना आता परीक्षा कधी होणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिले होते. राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीची लेखी परीक्षा कोणत्या कालावधीत होईल याचे संकेत दिले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या २३ एप्रिल ते २९ मे दरम्यान … Read more

बिग ब्रेकिंग : पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग !

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- कोरोना लस तयार करणारी पुण्यातील कंपनी सीरम इन्सिट्यूटमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे सध्या चर्चेत असणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर ही आग लागली आहे. सीरम इन्सिट्यूटच्या मांजरी परिसरातील एका इमारतीस गुरुवारी दुपारी सव्वा दोन वाजताच्या … Read more

अहमदनगरमध्ये शरद पवार येणार आणि मनसे करणार बॅनरबाजी !

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने कोरोना काळातील जे खाजगी हॉस्पिटल मधील उपचार घेतलेल्या रुग्णांची वाढीव बिलांची रक्कम परत मिळावी त्याकरिता निवेदन देण्यात आली , आंदोलन करण्यात आली, उपजिल्हाधीकरी यांच्या समितीने संपुर्ण बिलांचे ऑडीट करुन आता पर्यंत 14 ते 15 खाजगी हाॅस्पिटल कडुन जवलपास एक करोड रुपये वसुलीचे आदेश महानगरपालिकला देण्यात … Read more

तर ऊर्जामंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा ! चंद्रकांत पाटील यांची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-वीज बिल थकबाकी असणाऱ्यांचा पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महावितरणाने घेतला आहे. आता याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना जबाबदारी घ्यायची नसेल, मुख्यमंत्र्यांकडे जबाबदारी ढकलायची असेल तर त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांकडे ते खातं सोपवावं, … Read more

गुडन्यूज !नवीन वर्षात लाखोंची नोकरभरती

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-या वर्षी राज्यसरकारच्या विविध विभागात किमान एक लाख पदांसाठी नोकरभरती करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. मंत्रिमंडळ बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत त्यांनी थोडक्यात त्यांनी … Read more

हा तर देशद्रोहाचा प्रकार … अर्णब गोस्वामींना तत्काळ अटक करा !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना घटनेच्या तीन दिवस आधीच होती, हे संभाषण प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांवरही चर्चेत असून, ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामींकडे कशी आली? हा देशद्रोहाचा प्रकार असून गोस्वामींना तत्काळ अटक … Read more

ग्रामपंचायत निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप म्हणते आम्हीच बाजी मारली !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्­ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असून, राज्­यात सर्वात जास्­त म्हणजे ३ हजार २७६ ग्रामपंचायती जिंकल्या असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. तर भाजपा प्रदेश प्रवक्­ते केशव उपाध्ये यांनी राज्­यातील १४ हजार २०२ ग्रामपंचायतींपैकी ५ हजार ७८१ ग्रामपंचायतींवर भाजपाचा झेंडा फडकल्­याचा … Read more

चिंताजनक : भारतात पावसाचे चक्र बदलणार !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- हवामान बदलामुळे दक्षिण भारतातील पावसाचे चक्र बदलण्याची भीती आहे. हवामान बदलाने उष्णकटिबंधीय पावसाच्या पट्ट्यात असमान बदल होऊन देशाच्या अनेक भागात भीषण पुराच्या घटना वाढू शकतात, असा इशारा वैज्ञानिकांनी नवीन अभ्यासाद्वारे दिला आहे. अत्याधुनिक हवामान मॉडेलचा अभ्यास करून भविष्यातील विविध धोके संशोधकांनी अधोरेखित केले आहेत. चालू शतकात उष्णकटिबंधीय पट्ट्यामध्ये … Read more

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- राहुल गांधी यांनी केंद्राच्या वादग्रस्त कृषी कायद्यांवरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ‘केंद्राने कृषी क्षेत्र ३-४ उद्योगपतींच्या दावणीला बांधण्यासाठी कृषी कायदे आणले आहेत. यामुळे शेती पूर्णत: उद्ध्वस्त होऊन स्वातंत्र्यापूर्वीच्या स्थितीत जाईल’, असे ते म्हणाले. ‘मी स्वच्छ व्यक्ती आहे. मोदीच काय, कुणालाही घाबरत नाही. ते मला … Read more

राहुरी तालुक्यातील ह्या महत्वाच्या ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-  राहुरी तालुक्यातील वांबोरी ग्रामपंचायतीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सत्ताधारी पाटील गटाला सत्तेवरून पाय उतार करत ना. प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब भिटे, सुरेश बाफना, किसन जवरे यांच्या गटाने १७ पैकी ११ जागांवर विजय मिळवत वांबोरी ग्रामपंचायतीवर आपले निर्विवाद वर्चस्व स्थापन केले आहे. तर सत्ताधारी सुभाष पाटील … Read more

भरपाईचा दुसरा टप्पा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- जून ते ऑक्टोबर २०२० या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीच्या पूराने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना महसूल विभागाला देऊन पंचनामे करून घेतले. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी आ. आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वीच नुकसानभरपाईच्या पहिल्या हफ्त्याची ३ कोटी … Read more

जबरदस्त ! ‘ह्या’ लोकांना मिळतील जवळपास 1 लाख नोकऱ्या

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- लॉकडाउननंतर पुढील व्यावसायिक वर्ष 2021-22 मध्ये देशातील आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसाय क्रियाकलाप वाढण्याची अपेक्षा आहे. चार मोठ्या देशांतर्गत आयटी कंपन्या पुढील व्यावसायिक वर्षात कॅम्पसमध्ये एकूण 91,000 फ्रेशर्स नियुक्त करतील. जर तसे केले तर ते मागील व्यवसाय वर्षापेक्षा जास्त असेल. देशातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी, टाटा कन्सल्टन्सी … Read more

आता जीओनंतर ‘ह्या’ कंपनीचा धमाका ; प्रत्येक रिचार्जवर मिळेल 10% डिस्काउंट

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- आपण महागड्या रिचार्जमुळे परेशान झाला असाल तर ही बातमी आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते. खरं तर, एक टेलिकॉम कंपनी प्रीपेड, पोस्टपेड, लँडलाईन आणि ब्रॉडबँड ग्राहकांसाठी खास ऑफर्स आणत आहे, ज्या अंतर्गत निवडक ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या रिचार्जवर थेट 10% सवलत मिळेल. चला डिस्काउंटची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. बीएसएनएलने आणली खास … Read more

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची ‘सुपर’ कामगिरी देशातील ठरले ‘असे’ पहिलेच अधिकारी

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- पिंपरीचे पोलीस आयुक्त असलेले कृष्ण प्रकाश यांचा गुन्हेगारी जगतात चांगलाच दबदबा आहे. ते ज्या ठिकाणी कार्यरत असतात तिथे कायदा सुव्यवस्था राखण्यासोबतच गुन्हेगारांवर मोठा वचक असतो. त्यांनी त्याच्या आत्तापर्यँतच्या सेवेत कोणत्याही प्रकारच्या राजकीय दबावाला बळी न पडता आपल्या धडाकेबाज कामाने दखल घेण्यास भाग पाडले आहे. आयर्न मॅन किताब पटकविल्याबद्दल … Read more