आत्ताच लग्न झालेय ? मग ‘असे’ करा आयुष्याचे आर्थिक प्लॅनिंग; म्हातारपण सुख-समाधानात जाईल
अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- विवाहानंतर बरीच समीकरणे बदलतात. आयुष्याचे ध्येय बदलते, नवीन नाती तयार होतात. हे सगळे होत असताना आर्थिक समीकरणेही बदलतात. या आणि अशा अनेक बदलांमुळे आर्थिक गणिते बदलतात. हे बदल योग्य प्रकारे हाताळले गेले, तर त्याचा भविष्यात नक्कीच फायदा होतो. पती-पत्नी दोघांनाही उद्याच्या काळासाठी समायोजित नियोजन करावे लागेल. उद्या चांगले … Read more