‘ह्या’ शेतकऱ्यांना पुन्हा करावी लागणार नोंदणी, अन्यथा मिळणार नाहीत किसान योजनेतील 6 हजार
अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-गेल्या काही काळापासून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत अनियमिततेचे अहवाल समोर येत आहेत. ते शेतकरी या योजनेचे पैसेही घेत आहेत, जे यासाठी पात्र नाहीत. पंतप्रधान किसान योजनेंतर्गत काही अटी आहेत, जे पूर्ण करतात त्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात येतो. सरकारने काही लोकांचे पैसेही बंद केले आहेत. सुमारे 33 लाख लोकांना … Read more