जिओची 40 कोटी ग्राहकांना चेतावणी ; करू नका ‘हे’अन्यथा होईल मोठे नुकसान
अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीचे 40 कोटी ग्राहक आहेत. आजकाल फसवणूक करणारे लोक विविध संदेशांद्वारे फसवणूक करीत आहेत. अशा परिस्थितीत आरबीआय आणि इतर बँका अनेकदा ग्राहकांना फसवणूक कसे टाळावे हे सांगतात. म्हणूनच जिओनेही 40 करोड़हूनही अधिक ग्राहकांना सतर्क केले आहे. जिओने आपल्या ग्राहकांना सतर्क … Read more