पाथर्डी, नगर, नेवासा, शेवगाव तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

पाथर्डी, नगर, नेवासा, शेवगाव तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारीचे पाणी काही दिवस बंद झाले होते. परंतु या भागाचे लोकप्रतिनिधी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी स्वतःची यंत्रणा कार्यान्वित करत सर्व लाभधारक पाझर तलावांसह मढीपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी विशेष लक्ष घातले असून मुळा धरणावरील या योजनेची तिसरी मोटार देखील आता सुरू केल्याने लाभधारक शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा … Read more

Ahmednagar Politics : माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले स्पष्टच बोलले ! खासदारकीची निवडणूक लढवणे वाटते तितकी सोपे नाही. ही निवडणूक विखे…

एकट्या पोखर्डी गावासाठी नऊ कोटी रुपयांचे विविध विकास कामे नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय दादा विखे पाटील व माझ्या प्रयत्नातून होत आहेत. सध्या खासदारकीच्या निवडणुका लढवण्याची काहींना घाई झाली आहे. पण खासदारकीची निवडणूक लढवणे वाटते तितकी सोपे नाही. ही निवडणूक विखे पाटील घराणेच लढवून जिंकू शकतात. अनेक लोक आम्ही केलेल्या विकास कामाचे श्रेय घेण्याचा … Read more

अहमदनगर महापालिकेची डिसेंबरमध्ये मुदत संपणार, प्रशासकराज येणार ! मातब्बरांची राजकीय गणिते कशी जुळणार ? एकदा पहाच..

अहमदनगर जिल्ह्यातील महापालिकेची पुढील महिन्यात अर्थात ३१ डिसेंबरला मुदत संपत आहे. परंतु सध्याची स्थिती पाहता महापालिकेची निवडणूक आता लगेच काही होणार नाही. त्यामुळे आता अहमदनगर महापालिकेवर प्रशासक राज येईल. मागील दीड वर्षांपासून नगरची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर प्रशासक आहे. आता महापालिकेतही प्रशासक राज येईल परंतु यामुळे अनेकांची राजकीय गणिते जुळण्यात अडचणी येतील. राज्यात महापालिकांसह … Read more

एकीकडे ‘जय श्रीराम’ म्हणायचे अन वसुबारसला शंभर बोकड कापायचे ! आ. लंके यांचा खा. विखेंवर ‘तिखट’ घणाघात

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात दिवाळी फराळ ही खारट एक संस्कृती आहे. परंतु यंदाच्या राजकीय दिवाळी फराळांनी मात्र आरोपांची आतषबाजी पाहायला मिळाली. गोड खाऊ घालून आमदार होणार झाले असते तर हलवाई देखील आमदार झाले असते असा घणाघात खा. सुजय विखे यांनी आ. नीलेश लंके यांना दिवाळी फराळावरून लगावला होता.  ही संतांच्या भूमीची शिकवण नाही…  आता … Read more

मुस्लिम समाजासाठी शिंदे सरकारकडून मोठे गिफ्ट ! मुस्लिम महामंडळाना मिळणार ५०० कोटींचा निधी

महाराष्ट्रात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच ढवळले आहे. एकीकडे मराठा, धनगर समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. तर ओबीसी समाज विरोधात आंदोलने करत आहे. यातच साहसाची कोंडी होत असतानाच आता मुस्लिम समाजाही स्वतंत्र आरक्षण व ‘मार्टी’ संस्थेच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. त्यांनी राज्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरु केलीत. त्यामुळे आता शासनाने मोठा निर्णय घेत मौलाना आझाद … Read more

काळे कारखान्याकडून ऊसाला पहिला हफ्ता २८२५ रुपये शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

ऊस दराच्या बाबतीत नेहमीच जिल्ह्यात अग्रेसर राहिलेल्या कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याने २०२३-२४ च्या गळीतास येणाऱ्या उसाला प्रति मेट्रीक टन पहिली उचल सरसकट २ हजार ८२५ रुपये देण्याचे कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी जाहीर केले. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची सभा नुकतीच कारखान्याचे मार्गदर्शक … Read more

ट्रिपल इंजिन सरकारमधील मंत्र्यांनी शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी दिल्लीची वारी करावी !

समाजाच्या भल्यासाठी वृत्तवाहिन्यांनी नेत्यांची वायफळ वक्तव्य दाखविणे बंद केली पाहिजे, तरच राजकीय नेते असे वादग्रस्त बोलणे बंद करतील. आमच्यावर माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे सुसंस्कृत राजकारणाचे संस्कार आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही बेताल वक्तव्याबाबत सुरू आहे ते अत्यंत चुकीचे आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले खासदार सुळे यांनी शिर्डीतील साई समाधीचे … Read more

सात महिन्यांच्या गर्भवती महिलेला ऊस तोडावा लागतो, ही समाज व राजकारण्यांसाठी शरमेची बाब

Maharashtra News

Maharashtra News : राजकारण्यांतील संवेदनशिलता हरवत चालली असल्याचे आपण पाहतो. मात्र, काही जणांनी अद्यापही समाजाशी असलेली नाळ टिकवून ठेवली असून, संवेदनशिलता जपली आहे, त्याचा प्रत्यय मंगळवारी (दि.२८) तालुक्यातील घोटण येथे केदारेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रतापकाका ढाकणे यांच्या माध्यमातून आला. अवकाळी पावसामुळे ऊसतोडणी मजुरांचे हाल व उपासमार होत असल्याची माहिती समजताच ढाकणे … Read more

Milk Rates : दूध दरवाढीसाठी पावडरची निर्यात करणे व शासनाने ५ रुपये लिटर मागे अनुदान देणे हाच पर्याय !

दूध दराचा प्रश्न गुंतागुतीचा आहे. याबाबत हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रालयात बैठक घेऊन निश्चित यात तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही महसूल व दूग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी लेखी पत्र दिले. त्यानंतर सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा करून हे उपोषण मागे घेतल्याचे माकपचे नेते डॉ. अजित नवले, जनसंघर्ष संघटनेचे संदीप … Read more

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर १५ हजार बचत गटांना ड्रोन मिळणार !

India News : देशातील गरीबांना मोफत अन्नधान्य देणाऱ्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला (पीएम-जीकेएवाय) पुढील ५ वर्षांची मुदतवाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. त्यामुळे सुमारे ८१.३५ कोटी लोकांना मोफत धान्याचा लाभ मिळणार आहे. याचवेळी देशातील ८९ लाखपैकी १५ हजार निवडक प्रगतिशील बचत गटांना आगामी दोन वर्षांसाठी कृषी कार्याकरिता ड्रोन उपलब्ध करून देण्याच्या केंद्रीय योजनेलाही … Read more

अहमदनगर आणि नाशिकला दिलासा ! पावसाने जायकवाडीला धरणातून वाहून …

नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यात तसेच धरण क्षेत्रात रविवार (दि.२६) रोजी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे वहन तूट होणार नाही. यामुळे वहन तुटीचे पाणी धरणामधुन सोडू नये, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव तसेच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ यांच्याकडे केली. ही मागणी मान्य करत तसे सुधारित आदेश दिल्याने नगर नाशिकचे … Read more

विरोधी आघाडीतील नेत्याच्या मुलाकडून हिंदू धर्म संपविण्याची भाषा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी २८ पक्ष एकत्रित आले आहेत. या आघाडीत सहभागी असलेल्या तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाने सनातन हिंदू धर्म संपविण्याची भाषा वापरली आहे. ही भाषा आघाडीतील इतरांना मान्य आहे काय ? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. देशातील कितीही विरोधी पक्ष एकत्रित आले तरी २०२४ मध्ये … Read more

अहमदनगर शहरातील रस्त्यांच्या कामात मोठा भ्रष्टाचार !

अहमदनगर शहरातील सदस्यांची अवस्था विकत आहे. याला राजकीय वरदहस्तातून मनपा अधिकारी, ठेकेदारांच्या संगममताने कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे. काळे यांनी ७७६ रस्त्यांच्या कामात नगर शासकीय तंत्रनिकेतनच्या नावे कामांचे गुणवत्ता टेस्ट रिपोर्ट,थर्ड पार्टी रिपोर्ट तयार करण्यासाठी तंत्रनिकेतन, राजपत्रित अधिकारी यांच्या नावे बनावट शिक्के, लेटरहेड तयार करून रस्त्यांच्या … Read more

आता मंत्रीच भुजबळांच्या विरोधात, मंत्री राधाकृष्ण विखेंकडून राजीनाम्याची मागणी

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रातील वातावरण आरक्षणाच्या मागणीने चांगलेच ढवळून निघाले आहे. परंतु आता राजकीय वातावरण देखील आता चांगलेच ढवळून निघेल असे चित्र आहे. एकीकडे जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. तर आरक्षणास विरोध करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ सभा घेत आहेत. परंतु आता सत्तेतील नेत्यांमध्येच यावरून कलगीतुरा पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कारण … Read more

भाजप आमदार राम शिंदे आता बिआरएसच्या नेत्यांसोबत ! टार्गेट मात्र विखेच(?), शिंदेंचं नेमकं प्लॅनिंग काय? पहा..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमधील राजकारण सध्या वेगवेगळ्या वळणावर जात आहे. यात भाजप आमदार राम शिंदे हे जिल्ह्यात कधी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत तर कधी बिआरएसच्या नेत्यांसोबत दिसत आहेत. त्यामुळे त्यांचे राजकीय गणिते काय आहेत याबाबत चर्चेचा विषय झाला आहे. परंतु प्लॅटफॉर्म कोणताही असो ते विखे यांनाच टार्गेट करताना दिसत आहेत. आ. राम शिंदे बेलापुरात आले होते. यावेळी … Read more

Ahmednagar Politics : आमदार बाळासाहेब थोरातांनी समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या पापाचे श्रेय घ्यावे !

स्वतः मांडलेल्या समन्यायी पाणी वाटप कायद्याला विरोध करायचा असेल, तर माजी मंत्र्यांनी अगोदर पापक्षालन करुन जनतेची माफी मागितली पाहिजे. त्यांनी न केलेल्या कामांचे श्रेय घेण्याप्रमाणेच समन्यायी पाणी वाटप कायदा करण्याच्या पापाचे श्रेयही पदरात घ्यावे, अशी उपरोधिक टीका भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. येथील काँग्रेस पक्षाने काल सोमवारी सकाळी संगमनेर बस स्थानकावर जायकवाडीला पाणी … Read more

जायकवाडीसाठी सोडण्यात आलेले पाणी तातडीने बंद करा !

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्र सरकारने समन्यायी कायद्याचा चुकीचा अर्थ काढून भंडारदरा व निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात आलेले पाणी तातडीने बंद करावे, या मागणीसाठी संगमनेर तालुका काँग्रेसच्या वतीने संगमनेर बसस्थानक परिसरात काल सोमवारी आंदोलन करण्यात आले. उत्तर नगर जिल्ह्यामध्ये यंदा पाऊस कमी पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, असे असताना भंडारदरा … Read more

आमदार निलेश लंके रात्रभर अस्वस्थ ! गारपिटीने पारनेर झोडपत होते, लंके क्षणाक्षणाची माहिती घेत होते..पहाट होताच थेट शेतकऱ्याच्या बांदावर

Nilesh Lanke

रविवारी (दि.२६) अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. ९ मंडळात मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. परंतु सर्वात जास्त फटका पारनेर तालुक्यात बसला. कुठे फळबागा उध्वस्त झाल्या तर कुठे पिके भुईसपाट झाली. पोल्ट्री फार्ममधील हजारो कोंबड्या मेल्या. आ. निलेश लंके अस्वस्थ या गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची तालुक्यातून रात्री उशिरापर्यंत माहिती येत होती. ते रात्रभर नुकसान झालेल्या भागातून … Read more