Jayakwadi Dam : नगर – नाशिक जिल्ह्यात तीव्र दुष्काळ ! जायकवाडीला पाणी सोडण्याच्या विरोधात होणार उपोषण

Jayakwadi Dam

Jayakwadi Dam : जायकवाडीला पाणी सोडण्याचा सरकारचा निर्णय गोदावरी कालव्यांच्या लाभधारक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा असून, दरवर्षी जायकवाडीत पाणी सोडण्याच्या विरोधात व गोदावरी कालव्यांना हक्काचे पाणी मिळावे, यासाठी आता एकजुटीने निकराची लढाई लढावी लागणार आहे. हक्काचे पाणी मिळावे, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, असे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे … Read more

मराठा आंदोलनाची धग दिल्लीत ! फडणवीस, बावनकुळेंना अमित शहांनी तातडीने बोलावलं, पहा काय घडतंय

Maharashtra News

महाराष्ट्रात मराठा आंदोलन चांगलेच तापले आहे. राज्यातील राजकीय नेत्यांनी देखील आता आंदोलनास पाठिंबा देण्यास सुरवात केली आहे. मंत्रिमंडळ बैठक, राजकीय चर्चा यांचा काहीच परिणाम होत नसल्याने आता दिल्लीत केंद्रीय पातळीवर याबाबत हालचाली सुरु झाल्याचे वृत्त आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आता ऍक्टिव्ह होण्याची शक्यता वर्तवली जातेय. अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री … Read more

मुळा, भंडारदारा व निळवंडे धरणांची वस्तुस्थिती माहिती असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष !

Mula Dam

मुळा धरण भरले नाही. लाभक्षेत्रातही पुरेसा पाऊस झालेला नाही. विहीरी व बोरच्या पाण्याची पातळी खालावली आहे. तर अशा अवस्थेत जिल्ह्यातल्या मुळा, भंडारदारा व निळवंडे धरणांची वस्तुस्थिती माहिती असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मुळा धरणातून २.१० टीएमसी पाणी सोडण्याचा घेतलेला एकतर्फी निर्णय शेतकऱ्यांच्या मुळावर आला असून तो अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया आमदार शंकरराव … Read more

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण लागू करावे !

Maharashtra News

Maharashtra News : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या समर्थनासाठी कोपरगावात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील साखळी उपोषणाला बसलेल्या सकल मराठा समाजबांधवांची संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी भेट घेऊन तर माजी आमदार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेना शिंदे गटाच्या २८ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या तब्बल २८ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे पक्षाकडे पाठविले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ उपोषणाची दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. शिंदे … Read more

Mula Dam : मराठवाड्याला मुळाचे पाणी सोडण्याविरोधात आ.गडाखांसह शेतकरी, ग्रामस्थ आक्रमक

Mula Dam

Mula Dam : समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार मुळा धरणाचे पाणी मराठवाड्याला सोडण्याचा निर्णय झाल्यामुळे मुळा धरणाच्या कालव्या खालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे. नेवासा तालुक्यातील शेती पूर्णतः मुळाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने मुळाचे पाणी मराठवाड्याला सोडल्यास नेवासा तालुक्यातील शेती पूर्णतः कोलमडून पडणार आहे. मराठवाड्याला मुळाचे पाणी सोडण्याविरोधात व तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी भांडणारे कायम आक्रमक … Read more

Ahmednagar Politics : समन्यायी पाणी वाटपाचे पाप विखे-थोरात-पवारांचे, घडलेला इतिहास सांगत माजी आमदारांचा घणाघात

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात पाणीप्रश्न पेटणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. दरम्यान यावरून आता माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांवर घणाघात केला आहे. समन्यायी कायदा रद्द करा. तुमच्याकडे आयुष्यभर पाणी भरेल असे आवाहनच मुरकुटे यांनी विखे-थोरात यांना केले आहे. अशोक कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ नुकताच … Read more

मराठा आरक्षण ! आ. निलेश लंके मंत्रालयासमोर बसले उपोषणाला, ‘हे’ आमदारही सोबतीला

MLA Nilesh Lanke

मराठा समाजाचे आंदोलन चांगलेच तापले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनाचे पडसात पाहायला मिळत आहेत. काल बीडमध्ये आंदोलनास हिंसक वळण लागले आहे. आज काही जिल्ह्यांमध्ये बंद ची हाक दिली होती. राज्यातील काही ठिकाणी जाळपोळ, निदर्शने, आंदोलने सुरु झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांची घरे, कार्यालये जाळली आहेत. तर, काही आमदार आणि खासदार पुढे येऊन राजीनामा देत आंदोलनाला … Read more

महाराष्ट्रात सत्ताबदल होणार ! अहमदनगर मधील प्रसिद्ध भविष्यवाणी

Maharashtra Politics

Maharashtra Politics : राज्यात सत्ता बदल होईल, गहू- हरभरा जोडीने येईल म्हणत पुन्हा एकदा पावसाचे आगमन होईल, असे संकेत, पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील सीताराम बाळाजी भगत यांनी दिले आहेत. मिरी येथील राजा वीरभद्र देवस्थानच्या यात्रोत्सवानिमित्त रविवारी सीताराम भगत यांची वर्षभराची भविष्यवाणी ऐकण्यासाठी हजारो भक्तगण आले होते. या वेळी भगत यांनी पुढील वर्षाची भविष्यवाणी व्यक्त करताना … Read more

मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा – आमदार नीलेश लंके

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठा समाजास आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी आमदार नीलेश लंके यांनीही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना तसेच तहसीलदारांना पत्र देत या आंदोलनास आपला पाठिंबा जाहीर केला आहे. निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात वेगवेगळी आंदोलने, उपोषण होत आहे. जालना जिल्ह्यातील … Read more

Sharad Pawar : कृषिमंत्रीपदाच्या काळात काय केलं ? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं !

Sharad Pawar

Sharad Pawar : शिर्डीत असताना नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली. केंद्रात कृषीमंत्री असताना शरद पवार यांना शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा प्रश्न केला. दरम्यान आता शरद पवारांनी आता पंतप्रधान मोदींवर पलटवार केला. शरद पवारांनी थेट 2004 ते 2014 या कार्यकाळात कृषीमंत्री असताना घेतलेल्या निर्णयाची आकडेवारी सादर केली. या आकडेवारीच्या माध्यमातून शरद … Read more

अहमदनगर विभाजन दूरच पण जिल्ह्याचे केंद्र कोणते असावे यावरून वाद पेटण्याची चिन्हे

Ahmednagar News : मागील अनेक दिवसांपासून अहमदनगर जिल्हाविभाजन मुद्दा चर्चेत आहे. आता नुकत्याच पंतप्रधानांच्या झालेल्या शिर्डी दौऱ्यानंतर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. अहमदनगर जिल्हा विभाजनाचे मागील अनेक वर्षांपासून भिजत घोंगडे आहे. आता पुन्हा एकदा श्रीरामपूर हे जिल्ह्याचे केंद्र व्हावे अशी मागणी श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीने केली आहे. विभाजनानंतरचा वाद ? सध्या जिल्हा विभाजन होणे गरजेचेच … Read more

मोठी बातमी ! कांदा महागला, भाव नियंत्रित करण्यासाठी सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय

मागील काही दिवसांपासून कांद्याचे भाव वाढले आहेत. अनेक ठिकाणी हे भाव जवळपास ६० रुपयांपर्यंत गेले आहेत. दिवाळीपर्यंत हा भाव जवळपास ८० रुपयांपर्यंत जाऊ शकतो असा अंदाज आहे. शेतकऱ्यांत जरी समाधानाचे वातावरण असले तरी सर्वसामान्यांचे बजेट मात्र कोसळू लागले आहे. त्यामुळे आता हे किमतीत होणारी वाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठी पावले उचलण्याचे निर्णय घेतला आहे. त्यानुसार … Read more

आरक्षण द्या अन्यथा हिवाळी अधिवेशन बंद पाडणार ! आ. निलेश लंकेंचा सरकारला ‘हा’ इशारा

Ahmednagar Politics

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा चौथा दिवस आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रातील सर्वच मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. आता सत्ताधारी गटातील अजित पवार गटातील आ. निलेश लंके यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, तर हिवाळी अधिवेशन बंद पाडण्याचा इशारा सरकारलाच दिला आहे. विशेष म्हणजे आ. लंके हे सध्या सत्तेत … Read more

माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनाने सर्वसामान्यांसाठी लढणारा संघर्षयोद्धा हरपला

Maharashtra News

Maharashtra News : “माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे हे समाजातील गरीब, वंचित, दुर्बल घटकांच्या विकासासाठी लढणारं नेतृत्वं होतं. ऊसतोड कामगारांसाठी त्यांनी जीवनभर संघर्ष केला. विद्यार्थी चळवळीतून समाजकारणात सक्रिय असलेल्या ढाकणे साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत समाजाची चिंता केली. बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, विधान परिषदेचे सदस्य, लोकसभेत खासदार, राज्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपदापर्यंत अनेक जबाबदाऱ्या … Read more

काय सांगता ! काम पूर्ण नसतानाच निळवंडे प्रकल्पाचे मोदींच्या हस्ते लोकार्पण, आ. तनपुरेंचा गौप्यस्फोट

Maharashtra News

Maharashtra News : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल शिर्डीत होते. भव्य सभा त्यांची पार पडली. यावेळी निळवंडे प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. परंतु आता यावरूनच आ. प्राजक्त तनपुरे यांनी मोठा घणाघात केला आहे. काम पूर्ण नसतानाच निळवंडे प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. बहुतेक जिल्ह्यातील लोकांनी पंतप्रधानांना पूर्ण माहिती दिली नसावी असा घणाघात आ. तनपुरे यांनी केला आहे. … Read more

Ahmednagar News : मराठा आरक्षणासंदर्भात समाज आक्रमक, आ. मोनिका राजळेंच्या गाडीला घेराव

Ahmednagar News

Ahmednagar News : आरक्षणासंदर्भात मराठा समाज आक्रमक झाला आहे. अनेक गावांत पुढाऱ्यांना बंदी घातली आहे. आज सकाळी पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे सकल मराठा समाजाने आ. मोनिका राजळेंच्या गाडीला घेराव घालत निषेध व्यक्त केला. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. खरवंडी कासार येथे आमदार मोनिका राजळे दशक्रिया विधिनिमित्त आल्या होता. पुढाऱ्यांना गावबंदी असतानाही त्या … Read more

गावठाणावर वास्तव्य करणाऱ्या बारा गावातील ७४७ कुटुंबांना हक्काचे उतारे मिळणार – आ. आशुतोष काळे

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव मतदारसंघातील गावठाणावर वास्तव्य करणाऱ्या बारा गावातील ७४७ कुटुंबांना हक्काचे उतारे मिळणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कोपरगाव मतदार संघातील अनेक गावात ज्या नागरिकांना स्वतःच्या मालकीची जागा नाही, असे असंख्य कुटुंब गावठाणच्या जागेवर वास्तव्यास होते. गावठाणच्या जागेवर मागील अनेक वर्षापासून … Read more