मनोज जरांगे पाटलांची महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी सभा ! १५० एकर जागा, २५ लाख लोकं, पार्किंगला १०० एकर..५० जेसीबी, ६० रुग्णवाहिका..

मराठा आरक्षणासाठी सध्या महाराष्ट्रात सर्वत्र आंदोलने सुरु आहेत. मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज सकाळीच मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मराठा आंदोलकांनी धडक मोर्चा काढला होता. पण पोलिसांनी वाटेतच आंदोलकांना ताब्यात घेतले. हे सगळं वातावरण तापायला कारणीभूत ठरले जालनातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे यांचे उपोषण. आता सध्या ते महाराष्ट्रभर सभा घेत आहेत. सरकारने दिलेल्या मुदतीत … Read more

अहमदनगरचं अहिल्यानगर नामानंतरण ! प्राजक्त तनपुरेंनी ‘राजकीय’ डाव टाकला अन महाराष्ट्रात चर्चा ….

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याचं राजकारण महाराष्ट्राच्या अग्रस्थानी नेहमीच राहिलं आहे. सध्या अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा जास्त पेटला आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री शिंदे यांनी एका कर्यक्रमात अहमदनगरच ‘अहिल्यानगर’ करण्याची घोषणाही केली. पण त्यावर काही हालचाल नंतर झाली. परंतु हा विषय पुन्हा घेण्याचं कारण म्हणजे प्राजक्त तनपुरे यांची सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यावेळी केलेली एक पोस्ट ! सुप्रिया सुळे … Read more

कुकडीचं पाणी अहमदनगरकरांना नाहीच ? पुण्यात पाणी वळवण्यासाठी आ. दिलीप वळसे आक्रमक, नगरचे नेते संतप्त

कुकडी प्रकल्पातील पाण्याचा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. सरकार कुणाचेही असो पण त्या पाण्यासाठी अहमदनगरकरांवर नेहमीच भांडण्याची वेळ येते. आता कुकडी प्रकल्पातील पाणी आंबेगाव, शिरुर तालुक्यात जास्तीत जास्त वाळवून घेण्यासाठी आमदार दिलीप वळसे यांनी फिल्डिंग लावली आहे. विशेष म्हणजे त्यांनी आज दि. 11 रोजी मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक देखील बोलावली. मात्र या बैठकीपासून … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमधील राजकारणाचा पुरता ‘गोंधळ’ ! वर महायुती पण जिल्ह्यात एकमेकांचे विरोधक, विखे कर्डिलेंपासून लंकेपर्यंत…सगळा बेबनाव

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : राज्यात महायुतीचे सरकार आहे. पवार – शिंदे – फडणवीस एकत्र आहेत. राज्य लेव्हलला ही युती तयार करून फडणवीस आगामी निवडणुकांचे ध्येय धोरण आखत आहेत. परंतु अहमदनगर जिल्ह्यातील महायुतीची स्थितीत मात्र पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अहमदनगरमधील राजकारणाचा पुरता ‘गोंधळ’ झाला आहे. वर एक असले तरी अहमदनगर जिल्ह्यात विखे-लंके, कर्डिले-भाजप- राजळे, पिचड-लहामटे असा सगळा … Read more

Maharashtra Politics : सुप्रिया सुळे व पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र येणार ? सुप्रिया सुळेंनी दिले मोठे संकेत

Maharashtra Politics

Maharashtra Politics :- महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक मोठ्या हालचाली सुरु आहेत. भाजपने बाकी दोन मोठे पक्ष फोडून आपली ताकद वाढवली. आता सुप्रिया सुळे या रणांगणात उतरल्या आहेत. त्या विविध ठिकाणी दौरे करून पुन्हा एका कार्यकर्त्यांची मोट बांधत आहेत. या दरम्यान भाजपने इतर पक्षांना खिंडार पडून त्यातील मातब्बर नेते सोबत घेतले. परंतु पक्ष सोबत असणाऱ्या व … Read more

Ahmednagar Politics : आनंदात खोडा घालणाऱ्यांकडून प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून येथील हॅप्पी हायवेच्या चौपदरीकरणासह पथदिवे व सुशोभीकरणाचे काम झाले. हॅपी हायवेच्या आनंदात संपूर्ण शहरवासीय सहभागी झाले. मात्र काही लोकांना हा आनंद पहावत नसल्याने त्यांनी लाईट बंद करण्यासाठी अनेक उद्योग केले. चांगल्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. आज तेच लोक लाईट चालू करण्यासाठी निवेदन देतात … Read more

NCP News : शरद पवार हे घर चालवतात, तसे पक्ष चालवत होते …

NCP News

NCP News : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेची पूर्णपणे पायमल्ली करण्यात आली, असा जोरदार युक्तिवाद अजित पवार गटाने सोमवारी निवडणूक आयोगापुढे केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून काका शरद पवार आणि पुतणे अजित पवार यांच्यात निर्माण झालेला वाद केंद्रीय निवडणूक आयोगापुढे पोहोचला आहे. आयोगापुढे सोमवारी या प्रकरणाची … Read more

लोकसभा निवडणुका एप्रिल महिन्यात होतील, तयारीला लागा – खा. सुप्रिया सुळे

Maharashtra News

Maharashtra News : केंद्रात व राज्यात महाआघाडीचे सरकार येणार आहे. सरकार आल्यावर कंत्राटी पद्धतीने नायब तहसीलदार भरण्याच्या आदेशाची होळी मंत्रालयाच्या दारात करणार आहोत. शाळा बंद करून दारूची दुकाने सुरू करणारे हे खोके सरकार जनताच उलथवून टाकेल, असा विश्वास संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. येथील संस्कार भवनात सुप्रिया सुळे यांनी महिला व जनतेशी मुक्त … Read more

अहमदनगरच्या ‘राज’कारणात सुप्रिया सुळेंची एंट्री ? अजित दादांसह विरोधकांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यासाठी स्वतः ‘चाल’ खेळणार? पहा..

Ahmednagar News :- महाराष्ट्रातील राजकीय स्थिती सर्वाना माहितच आहे. शिवसेना फुटल्यानंतर राष्ट्रवादीतही फूट पडली. राष्ट्रवादीचा विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आजवर जास्त वर्चस्व राहिले आहे. परंतु आता राष्ट्रवादीतील फुटीनंतर आ. प्राजक्त तनपुरे व रोहित पवार सोडले तर बाकी राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार गटात गेले. शिवसेनेचेही प्राबल्य कमीच झाले. परंतु आता अहमदनगरच्या राजकारणात सुप्रिया सुळे … Read more

Maharashtra Politics : या सरकारमध्ये निवडणुका घेण्याची हिंमत नाही !

Maharashtra Politics

Maharashtra Politics : राज्यातील सरकार कोणालाही आरक्षण देणार नाही. ना मराठा समाजाला, ना धनगर समाजाला, हे खोके सरकार नागरिकांना झुलवत ठेवणारे सरकार आहे. या सरकारमध्ये निवडणुका घेण्याची हिंमत नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी केली. पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने ‘होऊन जाऊदे चर्चा’ या कार्यक्रमा प्रसंगी जिल्हाप्रमुख … Read more

Ahmednagar Politics : आमदार बबनराव पाचपुते यांनी १०० कोटींचा निधी रस्त्यांसाठी आणला – खा. सुजय विखे

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : महायुती सरकारच्या काळातील महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गोरगरीब जनतेच्या तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत महसूल विभागात आमूलाग्र बदल केला असून, आघाडी सरकारच्या काळातील महसूलमंत्र्यांनी सात वर्षांच्या काळात श्रीगोंदा तालुक्यातील जनतेची कामे न करता एकाच माणसाच्या घरी जाऊन भेट घेण्याचे काम केले असल्याची जोरदार टीका माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचे नाव … Read more

ब्रेकिंग ! जयंत पाटलांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली, सुप्रिया सुळेंनी अभिनंदन करताच राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra News

Maharashtra News : सध्या महाराष्ट्रातील राजकारण कधी काय वळण घेईल हे सांगता येत नाही. सध्या राष्ट्रवादीचा एक गट भाजप सोबत आहे. परंतु भाजप मात्र जयंत पाटलांना आपल्याकडे ओढण्यासाठी जोर लावत आहे. आता जयंत पाटील यांना अजितदादा गटात आल्यास तुम्हाला मुख्यमंत्री करू, अशी ऑफर देण्यात आलीय. म्हणजे तशी जोरदार चर्चा सुरु आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी … Read more

ठाकरे गटाचा शिर्डी मतदारसंघातील तिढा सुटेना ! वाकचौरे मातोश्रीवर, बबनराव घोलपांचा वेगळाच सूर

Maharashtra News

Maharashtra News : शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाची सध्या महाराष्ट्रात तारेवरची कसरत सुरु आहे. आता अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी मतदार संघातील तिढा डोकेदुखी बनला आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची जोरदार तयारी आणि बबनराव घोलप यांची नाराजी व एकला चलो ची भूमिका यामुळे शिर्डीचा तिढा वाढला आहे. आता वाकचौरे हे बैठकीसाठी मातोश्रीवर गेले. तर ठाकरे गटाचे उपनेते … Read more

Ahmednagar Politics : शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे अजित दादांच्या बैठकीला ? चर्चांना उधाण, तनपुरेंनी देखील स्पष्टच सांगितलं…

Ahmednagar Politics :- राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. त्यानंतर अनेक आमदार अजित पवारांच्या गटात गेले. परंतु अहमदनगरमधील आमदार प्राजक्त तनपुरे मात्र शरद पवारांशी एकनिष्ठ राहिले. परंतु अचानक मंगळवारी तनपुरे हे देवगिरी बंगल्यावर अजित पवारांना भेटण्यासाठी गेले. त्यावेळी देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेत्यांची बैठक होती. त्याचवेळी ते तेथे गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. परंतु यावेळी … Read more

‘दादा’गिरी ! ‘ते’ आले..रुसले..अन जिंकून घेतलं सार काही !! अजित पवार जिंकले पण त्यागामुळे भाजपवाले त्रासले, सत्तानाट्य भाजपलाच जड जाणार? वाचा  

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्राच्या सत्ताकारणात शिंदे गट शिवसेनेतून फुटला अन भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केली. हे सत्तानाट्य सुरु असतानाच राष्ट्रवादीतील अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. आता अजित पवार यांना दबून राहावे लागेल, त्यांना भाजपवाले जे सांगतील तेच करावे लागेल अशी चर्चा होऊ लागली. परंतु अजित पवारांची ‘दादा’गिरी ते येथेही सुरु झाली. अजित पवार सत्तेत … Read more

‘टायगर इज बॅक’, आजचे पालकमंत्री, उद्याचे मुख्यमंत्री… अजित दादांचा ‘हा’ बॅनर होतोय व्हायरल, तुफान चर्चा

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण आणि दररोज होणारे बदल याने राजकीय अंदाज बांधणेच कठीण होऊन बसले आहे. नुकतीच पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली. यात अजित पवार याना पुण्याचे पालकमंत्री घोषित केले. त्यानंतर दादा नाराज होते किंवा इतर गोष्टींचे तर्क बांधले गेले. परंतु आता पुण्यातील एका बॅनरने मात्र सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. हा बॅनरचा फोटो … Read more

धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडण्यासाठी आपण प्रयत्नशील – राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडण्यासाठी आपण प्रयत्नशील असून त्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची विखे पाटील यांनी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. धनगर समाज संघर्ष समिती आणि मेंढपाळ विकास मंच यांच्या शिष्टमंडळाने वांद्रे येथील … Read more

Maharashtra Politics : ६ महिन्यांत अजित पवार मुख्यमंत्री बनतील ? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं !

Maharashtra Politics

Maharashtra Politics : महाराष्ट्रात आता मुख्यमंत्री बदल होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच महायुती आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लढवल्या जातील. ६ महिन्यांत फार काही बदलत नाही. अजित पवारांना जेव्हा मुख्यमंत्री बनवण्याची संधी मिळेल, तेव्हा त्यांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत राज्यातील नेतृत्व बदलावरील … Read more