Sanjay Raut : ‘मिंधे गट आधी बाप पळवायचे, आता मुलंही पळवतात, त्यांची मेगा भरती कुचकामी आहे’

Sanjay Raut : काल राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे ठाकरे गटाला हा एक मोठा धक्का बसला आहे. यावरून चर्चा सुरू असताना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. राऊत म्हणाले, मिंधे गट आधी बाप पळवायचे, आता मुलंही … Read more

Government of Maharashtra : मोठी बातमी! राज्याच्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी, सुनावणीकडे राज्याचे लक्ष

Government of Maharashtra : आज राज्याच्या राजकारणातील एक महत्वाचा दिवस आहे. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीत काय होणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. यामुळे काय होणार हे लवकरच समजेल. या संदर्भात ठाकरे गटाने आज सुप्रीम कोर्टात जोडपत्र सादर केले आहे. पाच मुद्दे पुन्हा जोडपत्रातून मांडण्यात आले … Read more

Ajit Pawar : फडणवीसांनी एवढ्या घोषणा केल्या, पण अजितदादांनी अर्थसंकल्पाची हवाच काढून घेतली…

Ajit Pawar : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. असे असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र यावर संताप व्यक्त करत या अर्थसंकल्पाची हवाच काढून घेतली. एका तासाच्या भाषणात ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही, नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसाची भरपाई त्याला मिळत नाही. पीक विमा कंपन्यांकडून … Read more

Rahul Kul : 500 कोटींचा गैरव्यवहार आहे खरा? राहुल कुलांना निलंबित करा, आता भाजप पदाधिकाऱ्याचीच मागणी

Rahul Kul : पुणे जिल्ह्यातील भिमा पाटस कारखान्यामध्ये ५०० कोटींचे मनी लॅंडरींग झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेटर लिहीले असून आता याची चौकशी करा, अशी मागणी केली आहे. असे असताना आता भाजपचे पुण्याचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी मोठी मागणी … Read more

Ajit Pawar : भाजपाचे १०५ आमदार नाराज आहेत, अजित पवारांनी मोठा दावा करत कारणच सांगितल..

Ajit Pawar : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सध्या एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे गटाच्या ४० आमदारांना मिळणाऱ्या निधीवरून शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. ४० आमदारांना सांभाळण्यासाठी निधीची उधळण सुरू आहे, असा आरोप अजित पवारांनी केला. यामुळे भाजपाचे १०५ आमदारही नाराज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते बोलत नाहीत, मात्र मागून … Read more

Ravindra Dhangekar : ‘मी जेव्हा निवडून येतो तेव्हा 5, 10 टर्म हलत नाही’

Ravindra Dhangekar : कसबा पोट निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मोठा विजय मिळवला. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून आता पुण्यात काँग्रेसला पुन्हा एकदा चांगले दिवस आल्याचे दिसून येत आहे. यामुळे येणाऱ्या काळात अनेक समीकरण बदलण्याची शक्यता आहे. नगरसेवक ते आमदार असा प्रवास सुरू झालेले कसब्याचे रवींद्र धंगेकर यांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या … Read more

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची नियुक्ती? जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य, समोर आणली मोठी चूक

Jayant Patil : राष्ट्रवादीने विधानपरिषदेच्या गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नियुक्ती केली आहे. असे असताना त्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केल्याचे पत्र १० मार्चला निघाले आहे. ही चूक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लक्षात आणून दिली आहे. यावरून जयंत पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. विधानपरिषदेच्या गटनेतेपदासाठी एकनाथ खडसे यांचे नाव सुचवले आहे. पण, … Read more

Chandrasekhar Ghule : नगरच्या राजकारणाला वेगळे वळण! नगर जिल्हा बँकेतील पराभव जिव्हारी, चंद्रशेखर घुले राष्ट्रवादी सोडणार?

Chandrasekhar Ghule : अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अवघ्या एका मताने अध्यक्षपद हुकणे, यामुळे व्यथित झालेले राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले वेगळा निर्णय घेण्याच्या विचारात आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर आता मंगळवारी शेवगावमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ते आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगण्यात येते. यामुळे नगरमध्ये राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. ते … Read more

Sanjay Raut : आता संजय राऊतांचा लेटरबॉम्ब, भाजप आमदाराच्या कारखान्यात 500 कोटींचा गैरव्यवहार? राज्यात खळबळ

Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या अनेकांवर आरोप करत आहेत. हसन मुश्रीफ यांच्यावर देखील त्यांनी आरोप केले आहेत. असे असताना आता पुणे जिल्ह्यातील भिमा पाटस कारखान्यामध्ये ५०० कोटींचे मनी लॅंडरींग झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेटर … Read more

Pankaja Munde : कॉलेजमध्ये माझ्यासोबतही रॅगिंगचा प्रकार घडला होता, पंकजा मुंडेंनी सांगितला धक्कादायक अनुभव

Pankaja Munde : भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी एक कॉलेज जीवनातील मोठा किस्सा सांगितला आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे. पंकजाताई यांनी कॉलेजच्या वेळचा रॅगिंगचा अनुभवही त्यांनी सांगितला. एके दिवशी कॉलेजमध्ये प्रवेश केल्यावर विद्यार्थ्यांच्या ग्रुपने पंकजा मुंडे यांची रॅगिंग करण्याचा प्रयत्न केला. वर्गात गरम होत आहे, असे सागूंन त्यांना पंखा सुरु करायला … Read more

Ramdas Athawale : रामदास आठवलेंच ठरलं! या मतदार संघातून लोकसभा लढवणार..

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सतत चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. याचे कारण म्हणजे आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या केंद्रात भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची युती आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून २००९ साली रामदास … Read more

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीच ठरलं! राज्यभरात केलं सभेचे आयोजन, भाजपच टेन्शन वाढलं…

Mahavikas Aghadi : कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचा गड उध्वस्त केला. यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास मोठा वाढला आहे. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार असे सांगितले आहे. यामुळे आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारला लक्ष्य करण्याची रणनिती महाविकास आघाडीकडून सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये महाविकास आघाडीच्या … Read more

Hasan Mushrif : हसन मुश्रीफ कुठेत? ईडीच्या साडेनऊ तासाच्या झाडाझडतीनंतर संपर्काबाहेर..

Hasan Mushrif : गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ अडचणीत आले आहेत. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी ईडीने छापेमारी केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. तब्बल साडेनऊ तास ईडीने ही झाडाझडती केली. यानंतर 24 तास उलटले तरी मुश्रीफ यांचा कोणताही संपर्क झालेला नाही. त्यांनी कुणाशीही संपर्क … Read more

Rohit Pawar : राज्य सरकार कधीही कोसळू शकतं! रोहित पवारांचे मोठे वक्तव्य..

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. रोहित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकार कधीही कोसळेल, असे विधान केले आहे. यामुळे येणाऱ्या काळात काय होणार हे लवकरच समजेल. रोहित पवार म्हणाले, राज्यात अनेक प्रश्न असतानाही मंत्रीमंडळाचा विस्तार करीत नसल्याचा आरोपही सरकारवर होत आहे. सध्या राज्यात … Read more

Bachu Kadu : लोकांच्या भावना दुखल्या असेल तर मी माफी मागतो, बच्चू कडू यांनी ‘त्या’ प्रकरणावर मागितली माफी…

Bachu Kadu : प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी जाहीर माफी मागितली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते वादात सापडले होते. ते म्हणाले, आसाम राज्यातील लोकांच्या भावना दुखल्या असेल तर मी माफी मागतो, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. यामुळे आता हा वाद संपणार का नाही, हे लवकरच समजेल. नागालँडमधील लोक कुत्रं खातात. आसाम आणि नागालँडमधील दोन्ही … Read more

Rahul Gandhi : ‘पाकिस्तान आणि राहुल गांधी हे एकच, त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवावा’

Rahul Gandhi : भाजप आमदार नितेश राणे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांचा यूके दौरा नुकताच झाला. ते केंब्रिज विद्यापीठातील त्यांनी अल्मा माटरमध्ये व्याख्यान दिले. यावेळी त्यांनी भारतात लोकशाही धोक्यात आहे. संसदेत बोलू दिले जात नाही, असे म्हटले आहे. तसेच त्यांचे माईक बंद केले जातात. त्यांच्या या विधानानंतर … Read more

Swati Maliwal : महिला आयोगाच्या अध्यक्षांचा धक्कादायक खुलासा! लहानपणी वडिलांकडून लैंगिक शोषण, भीतीने पलंगाखाली लपायचे..

Swati Maliwal : दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी स्वत:च्याच वडिलांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्या म्हणाल्या, लहान असताना माझे वडील माझं शोषण करायचे, ते मला मारत असत, तेव्हा मी पलंगाखाली जाऊन लपायचे. ते घरी … Read more

Udayanaraje : जनतेचे प्रेम होते तर लोकसभेला पडलात कसे? भाजपच्याच आमदाराने उदयनराजेंना डिवचले..

Udayanaraje :  सातारमध्ये गेल्या काही दिवसांपासून खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यात शाब्दिक चकमक होत आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे. आता साताऱ्यात खासदारांच्या पेंटिंगवरून निर्माण झालेला वाद हा बालिशपणाचे लक्षण आहे. त्यांच्याच बगलबच्चांनी पेंटिंग काढायचे आणि लोकांचे माझ्यावर किती प्रेम आहे, असा आपणच उदो उदो करायचा हे काही खरे नाही. एवढे जर जनतेचे … Read more