चहापानाचा कार्यक्रम कशाला करायचा… आम्हाला आमच्या घरी चहा मिळत नाही का?

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- केवळ दोनच दिवसांचे अधिवेशन असल्याने विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेत आपली नाराजी व्यक्त केली. तसेच, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला असलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालत ठाकरे सरकारला खोचक टोलादेखील लगावला. चहापानाला जाण्याचा विषयच उद्भवत नाही. महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडवण्याची सत्ताधाऱ्यांची इच्छा नाही तर मग चहापान कशासाठी करताय? मला असं … Read more

युवक काँग्रेसमध्ये तरुणांचे इन्कमिंग……

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-अहमदनगर शहर युवक काँग्रेस मध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष सत्यजित तांबे, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वखाली काम करण्यासाठी नगर शहरातील तरुणांनी आता युवक काँग्रेसची साथ धरली आहे , युवक काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष मयूर पाटोळे यांच्या माध्यमातून युवकचे जिल्हा अध्यक्ष स्मितल भैय्या वाबळे यांच्या हस्ते … Read more

शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी होती. मात्र, काँग्रेसने त्यांना डावलले

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी होती. मात्र, काँग्रेसने त्यांना डावलले. इतकच नाही तर, काँग्रेस पक्षाने पवार यांना अपमानास्पद वागणूक दिली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसवर हे खळबळजनक आरोप केले आहेत. सध्या काँग्रेसला अध्यक्षच सापडत नाही. त्यामुळे शरद पवारांनाच काँग्रेसचे अध्यक्ष करावे असा सल्लाही रामदास आठवले यांनी … Read more

कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत तरीही सरकार का पाठ का थोपटून घेत आहे ते समजत नाही !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-कोरोना काळात महाराष्ट्रात झालेला भ्रष्टाचार मन विषण्ण करणारा आहे, असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. करोनाची लाट थोपवण्यात आपण यशस्वी झालो असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत आहेत मात्र सर्वाधिक करोना मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. तसंच अजूनही करोनाचे रुग्ण वाढत आहेत तरीही … Read more

जिल्ह्यातील हे भाजप नेते म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेला देखील करोना लस मोफत मिळावी !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-कोरोना या संसर्गाने संपूर्ण जगाला वर्षभरापासून वेठीस धरले आहे. या आजारावर आता लस येणार आहे. काही देशांमध्ये लसीकरण सुरु झाले आहे, तर काही ठिकाणी लवकरच लसीकरणास सुरुवात केली जाणार आहे. भारतातही लवकरच कोरोनावरील लस उपलब्ध होण्याची चिन्ह आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने अद्याप कोरोना लस मोफत देण्याची कोणतीही घोषणा … Read more

कृषी कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचा मात्र विरोधकांकडून राजकारण माजी मंत्री राम शिंदे यांचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-नवीन कृषी कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे. मात्र विरोधक त्याचे भांडवल करून जनतेमध्ये गैरसमज पसरवत आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेसचे विरोधकांनी या कायद्याला त्यावेळी समर्थन दिले होते. मात्र आता विरोधाची भाषा बोलत असून कृषी कायद्यात देखील राजकारण करत असल्याचा आरोप माजी मंत्री राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. राम शिंदे म्हणाले … Read more

स्कॉलरशिप व निर्वाहभत्ता वाढीसाठी केंद्र स्तरावर प्रयत्न करणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-केंद्र शासनाच्या भारत सरकार शिष्यवृत्ती योजनांवर कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत त्यांची कार्यवाही सुरळीत करणे व निर्वाहभत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्यास आपले प्राधान्य असल्याची ग्वाही सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे केले.केंद्रीय राज्यमंत्री आठवले आज नागपूर दौऱ्यावर होते. डॉ. … Read more

सरकारला मराठा समजाला आरक्षण द्यायचे नाही का?

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-सरकारला मराठा समजाला आरक्षण द्यायचे नाही का? ओबीसींचे मोर्चे, आंदोलने सरकार पुरस्कृत आहेत का? तसेच सरकारने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे का? असा सवाल आमदार विनायक मेटे यांनी उपस्थित केला आहे. विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारने ठोस पावले उचलली नसल्याने मराठा … Read more

फडणवीस झाले आक्रमक म्हणाले ‘महाराष्ट्रात सध्या अघोषित आणीबाणी !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी लागू झाली आहे असं वातावरण आहे. सरकारच्या विरोधात बोललं की तुरुंगात टाकलं जातं आहे. कुठल्या तरी प्रकरणात अडकवलं जातं आहे. अर्णब गोस्वामी आणि कंगना यांच्या प्रकरणात खरंतर ठाकरे सरकारला चपराक बसली आहे. तरीही महाराष्ट्रात कुणीही काहीही सरकारच्या विरोधात बोललं की, त्याला कुठल्या तरी केसमध्ये अडकवायचं असे … Read more

महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन नंतर शेतकरी मेटाकुटीस

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-हा’महाराष्ट्र तोच आहे. या महाराष्ट्रात २०१९ पूर्वी कधीही लाईट जात नव्हती, डीपी जळल्याच्या तक्रारी होत नव्हत्या, ऑइल संपत नव्हते आणि संपले तरी तात्काळ देत होतो. पण त्याच महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन नंतर शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अडचणीत आला आहे, त्याला लाईट वेळेवर मिळत नाही, मिळाली तर पूर्ण दाबाने मिळत नाही. त्यावर … Read more

आ.बबनराव पाचपुते यांना कोरोनाची लागण,म्हणाले अखेर ‘कोरोना’ने मला गाठलेच !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- श्रीगोंद्याचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांना कोरोनाची लागण झाली आहे.  विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आ.पाचपुते यांनी करोना चाचणी केली होती.त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर आ.पाचपुते हे काष्टी येथील स्वताच्या निवासस्थानीच क्वारंटाईन झाले आहेत.याबाबत त्यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट लिहून माहिती दिली आहे. पाचपुते यांनी म्हटलं आहे की, अखेर ‘कोरोना’ने मला … Read more

अतिक्रमण करणार्या ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द करा !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-नागरदेवळे (तालुका नगर) येथील ग्रामपंचायत सदस्य स्नेहल भागचंद तागडकर यांनी आलमगीर येथील सार्वजनिक नाळा बुजवून त्यावर अतिक्रमण केलेले आहे. तर सदर ठिकाणी अवैद्य दारू व पेट्रोल विक्री सुरु असल्याचा आरोप करुन, तक्रारदार शादाब हुसेन पठाण यांनी त्यांचे ग्रामपंचायतचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदनाद्वारे केली आहे. नागरदेवळे … Read more

जिल्ह्यात वाढत्या बिबट्यामागे महाविकास आघाडी सरकार; माजी पालकमंत्र्यांचा अजब दावा

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.बिबट्याने अनेकांवर हल्ला करत त्यांना भक्ष बनवले आहे यावरून आता जिल्ह्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यावरून आता माजी पालकमंत्र्यांनी थेट ठाकरे सरकारवर आरोप लावण्यास सुरुवात केली आहे यावेळी बोलताना जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे म्हणाले कि, … Read more

शरद पवारांनी आता देशातील राजकारण बदलावे

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-राज्यात आघाडीचे सरकार केवळ शरद पवारांमुळे शक्य झाले. कोणाच्या स्वप्नातही नव्हते ते प्रत्यक्षात आले. ही दूरदृष्टी केवळ पवार साहेबांमध्येच असू शकते. ती इतर कुणाला अद्याप तरी लाभलेली आहे, असे वाटत नाही. आज ते ८० वर्षांचे झाले, ते शतायुषी व्हावेत. त्यांनी महाराष्ट्रातील राजकारण बदलले, आता देशातील राजकारण बदलावे…अशा शुभेच्छा राज्याचे … Read more

सरपंचाची निवडण सदस्यातूनच करण्यात येणार !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-भाजपच्या काळात लोकनियुक्त सरपंच निवडण्याची पद्धत चुकीची होती.करायचंच असेल तर मग सरपंचापासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांची निवड लोकांमधूनच केली पाहिजे, असं सांगतानाच सरपंचाची निवडण सदस्यातूनच करण्यात येणार आहे. त्याबाबत गोंधळ नको, असं राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. मार्च महिन्यापासून अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. डिसेंबर अखेर 14 हजारपेक्षा … Read more

महागाई विरोधात शिवसेनेचे आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-इंधन दरवाढीविरोधात कोपरगाव शहरात शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात व शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, ग्राहक संवरक्षक कक्षचे जिल्हा प्रमुख मुकुंद … Read more

२०२४ ला शरद पवार देशाचे पंतप्रधान व्हावेत !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-देशातील एनडीए सरकारच्या विरोधात सक्षमपणे उभे राहण्याचे धाडस व सर्वसमावेशक घटकांचा विकास घडवून आणण्याची क्षमता शरदचंद्रजी पवार यांच्याकडे आहे. २०२४ च्या निवडणुकीत पवार या देशाचे पंतप्रधान म्हणून विराजमान व्हावे, अशी अपेक्षा अामदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या व्हर्चुअल रॅली कार्यक्रमाचे … Read more

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ झाले भावनाविवश … कार्यक्रमात अश्रू अनावर !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी कोल्हापुरातील व्हर्च्युअल रॅलीत संबोधित करताना राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे भावनाविवश झाले. विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीतील आपल्या विजयावर पवार यांना झालेल्या आनंदाची आठवण सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.२००९ मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आली होती. त्यानंतर शरद पवार यांनी पहिली … Read more