Petrol and Diesel Use : सप्टेंबरमध्ये डिझेलच्या विक्री घट ! पेट्रोलची विक्रीमध्ये झाला असा बदल

Petrol and Diesel Use

Petrol and Diesel Use : देशाच्या काही भागांमध्ये कमकुवत मागणी आणि औद्योगिक व्यवहार मंदावल्यामुळे सप्टेंबरमध्ये डिझेलच्या विक्रीत तीन टक्क्यांनी घट झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या प्राथमिक आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तिन्ही पेट्रोलियम कंपन्यांच्या डिझेल विक्रीत सप्टेंबरमध्ये घट झाली आहे. मात्र, पेट्रोलची विक्री वाढली आहे. देशातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या इंधनाच्या डिझेलची विक्री … Read more

वंदे भारत एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला ! रुळावर रॉड आणि…

Vande Bharat Express

Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेस सेवेचा देशाच्या कानाकोपऱ्यात विस्तार होत असतानाच राजस्थानमध्ये लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे सोमवारी वंदे भारतचा मोठा अपघात टळला आहे. उदयपूर- जयपूरदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला अपघातग्रस्त करण्याच्या उद्देशाने रुळावर रॉड उभे करण्यात आले. तसेच दगडांचा थर रचण्यात आला. संपूर्ण रेल्वे रुळावरून घसरेल, असा यामागे हेतू होता; परंतु ही बाब लोको … Read more

पंतप्रधान मोदींचा प्रत्येक निर्णय पंचायतराज व्यवस्था बळकट करणारा !

India News

India News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण विकासासाठी घेतलेला प्रत्येक निर्णय पंचायतराज व्यवस्थेला बळकट करणारा ठरला आहे. सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी गावपातळीवर झाल्यास ग्रामीण भागाच्या उत्कर्षाला दिशा मिळेल, असा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय सरपंच महासंघाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर दत्तात्रय शेटे आणि उपाध्यक्ष पदावर बाळासाहेब जपे यांची निवड झाल्याबद्दल मंत्री … Read more

देशात शून्य रुपयांचीही नोट आहे ! केव्हा व कशासाठी छापली होती? जाणून घ्या मजेशीर माहिती

Marathi news

Marathi news : भारतात अनेक चलनी नोटा आहेत. भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) १ रुपयांपासून  ते २ हजार  रुपयांच्या नोटा जारी करते. या नोटांचा वापर करून लोक त्यांच्या दैनंदिन गरजेनुसार इतर सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकतात. पण तुम्हाला माहित आहे का की देशात शून्य रुपयांच्या नोटादेखील छापल्या जातात. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं का? … Read more

PM AWAS YOJANA : जबरदस्त योजना ! तुमचं वार्षिक उत्पन्न ‘इतकं’ असेल तर मोदी सरकार देणार पक्के घर

केंद्र सरकार सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवत असते. प्रत्येक घटकाचाच सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील असते. आता याच पार्श्वभूमीवर प्रत्येक गरीबाला कायमस्वरूपी घर देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. गरिबांना कायमस्वरूपी घरे मिळावीत यासाठी मोदी सरकार मोठी पावले उचलत असून, यामुळे दरवर्षी लाखो लोकांना मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी घरे मिळणार आहेत. यासाठी मोदी सरकारने पंतप्रधान आवास योजना … Read more

Ajab Gajab News : भारतातील ह्या गावात देशाचे संविधान मानले जात नाही…

Ajab Gajab News

Ajab Gajab News : भारतात असे एक गाव आहे की, जिथे देशाचे संविधान मानले जात नाही. मलाणा असे या गावाचे नाव. हिमाचल प्रदेशातल्या कुलू जिल्ह्यातील हे हशीशसाठी तर प्रसिध्द आहेच, या शिवाय लोकशाहीच्या स्थापनेसाठीही याच गावाचे नाव घेतले जाते. सर्वात प्राचीन लोकशाहीची बीजे याच गावात रोवली गेली. सुरुवातीला काही नियम बनले. त्याचे रुपांतर नंतर संसदीय … Read more

सरकारकडून तुरीसह उडीद डाळीच्या साठ्यावरील मर्यादेत वाढ

Central Govt

Central Govt : केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५ अंतर्गत तूर आणि उडीद डाळीसंदर्भात साठा मर्यादेचा कालावधी ३० ऑक्टोबर २०२३ वरून ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवला आहे. तसेच साठा करणाऱ्या घाऊक व्यापाऱ्यांसाठी सुधारित साठा मर्यादा जाहीर केल्या आहेत. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, घाऊक विक्रेते आणि मोठी साखळी असलेल्या किरकोळ विक्रेत्यांसाठी गोदामातील साठ्याची मर्यादा २०० … Read more

मोदी सरकारने गॅस सिलिंडर स्वस्त केला पण नुकसान झाले वितरकांचे !

Gas cylinder

Gas cylinder : केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्याचा मोठा फटका गॅस वितरकांना बसला आहे. देशभरातील २६ हजार वितरकांना सुमारे ३०० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. भरपाई देण्याची मागणी एलपीजी वितरक महासंघाने केंद्र सरकारकडे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधनादिवशी गृहिणींना दिलासा देणारी घोषणा केली. त्यानुसार १४.२ किलोग्रॅम वजनाच्या घरगुती वापराच्या गॅसच्या … Read more

Chandrayaan-3 : चंद्रावर झाला सूर्योदय ! आज चांद्रयान पुन्हा सक्रिय होणार

Chandrayaan-3

Chandrayaan-3 : भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान- ३ मोहिमेतील रोव्हर ‘प्रज्ञान’ आणि लँडर ‘विक्रम’ हे आज शुक्रवारी निद्रावस्थेतून पुन्हा कार्यरत होण्याची शक्यता आहे. प्रज्ञान व लँडर आपल्यावर सोपवलेली कामगिरी पूर्ण करून १७ दिवसांपूर्वी निद्रावस्थेत गेले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर १४ दिवसांच्या रात्रीनंतर आता सूर्योदय झाला आहे. त्यामुळे सौरऊर्जेवर चालणारे लँडर, रोव्हर सक्रिय होण्याची आशा इस्रोने गुरुवारी व्यक्त … Read more

Ajab Gajab News : भारतात आहे ‘मिनी आफ्रिका’ ! लोक हुबेहूब आफ्रिकन लोकांसारखे दिसतात…

Ajab Gajab News

Ajab Gajab News : विविधतेमध्ये एकता ही भारताची जगभरात ओळख आहे. कारण भारतात असंख्य जाती, अनेक धर्म आणि अगणित समाजाचे लोक नांदतात. पण तुम्हाला कदाचित माहिती नसेल की भारतामध्ये एक ‘मिनी आफ्रिका’ देखील आहे. भारतातील मिनी आफ्रिका हे असे ठिकाण आहे की, जिथे गेल्यावर तुम्हाला भारताच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीचा गर्वही वाटेल आणि आश्यर्यही. तुम्ही म्हणाल … Read more

परिवार चहा आता सगळ्यांच्या बजेटमध्ये ! जास्तीत जास्त चहाप्रेमींना या चहाचा आस्वाद घेता येणार

India News

India News : आपला देश पारतंत्र्यात असल्यापासून ते आजतागायत गेली १२५ वर्षांपासून भारतीय चहाची परंपरा जपण्याचे व माफक दरात दर्जेदार चहा पुरवण्याचे काम ‘सपट’ अविरत करत आहे. भारतात पावलोपावली भाषा व चालीरीती आणि खाण्या- पिण्याच्या आवडीनिवडी बदलतात. या सर्वांचा विचार करून सपटने प्रत्येकाच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यांना आवडेल अशा चहा बँडचे उत्पादन व पुरवठा नेहमीच … Read more

Chandrayaan-3 साठी काम केलेला माणसावर आली रस्त्यावर इडली विकायची वेळ ! चूक कोणाची ???

India News

Chandrayaan-3 : भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हरचे अलगद अवतरण केल्यापासून संपूर्ण जगात इस्त्रोचा आणि चांद्रयान- ३ मोहिमेमध्ये सहभागी असलेल्या किंवा या ऐतिहासिक कामगिरीमध्ये योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांचे खूप कौतुक होत आहे. इस्रोच्या टीमने केलेली ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. … Read more

जे आहे ते आहे, मी पुढे जात राहणार…! यष्टिरक्षक संजू सॅमसनची भावनिक पोस्ट…

India News

India News : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेतील दोन सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. दोन सामन्यात चार वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली. त्यामुळे फलंदाज व यष्टिरक्षक संजू सॅमसनला संघात स्थान मिळण्याची शक्यता होती. परंतु, त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. यानंतर सॅमसनच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली तर सॅमसनने इंस्टाग्रामवर स्वतःच्या फोटोसह … Read more

भारत चंद्रावर पोहोचला अन् पाक जगापुढे भीक मागतोय !

India News

India News : आपला शेजारी देश भारत चंद्रावर पोहोचला आहे अन् पाकिस्तान जगापुढे पैशाची भीक मागत आहे, अशा शब्दांत माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी देशाची हतबल परिस्थिती मंगळवारी अधोरेखित केली. भारताने जी- २० शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन केले. पण, याच वेळी पाकिस्तान मात्र आर्थिक घोटाळ्यांमध्ये अडकला आहे. या दुर्दशेसाठी माजी लष्करप्रमुख व न्यायाधीश जबाबदार असल्याचा … Read more

लवकरच शेतकऱ्यांनी इथेनॉलपासून तयार केलेल्या इंधनावर विमाने उडणार – मंत्री नितीन गडकरी

India News

India News : भारत सध्या बायोसीएनजी, बायोएलएनजी, इथेनॉल अशी प्रगती साधत आहे. तसेच नुकत्याच झालेल्या जी-२० परिषदेमुळे जैव इंधनाच्या निर्मितीला चालना मिळणार आहे. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांनी इथेनॉलपासून तयार केलेल्या इंधनावर विमाने उडणार आहेत, असा दावा केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. पुणे शहरालगतच्या बाणेरमधील युरोकुल युरोलॉजी इन्स्टिट्युटमध्ये उभारण्यात आलेल्या पहिल्या रोबोटिक … Read more

गहू, तांदूळ, खाद्यतेल सणासुदीच्या हंगामात किमतीत महाग होणार का ?

India News

India News : देशात गहू, तांदूळ, साखर आणि खाद्यतेलाचा पुरेसा साठा आहे. सरकार साठेबाजी करणाऱ्यांवर कडक नजर ठेवत असल्याने प्रमुख जीवनावश्यक खाद्यपदार्थांच्या किरकोळ किमतींमध्ये आगामी सणासुदीच्या हंगामात कोणतीही तीव्र वाढ होण्याची शक्यता नाही, असा विश्वास खाद्य सचिव अन्न सचिव संजीव यांनी व्यक्त केला आहे. ‘म्हणून माझे विश्लेषण असे आहे की, पुढील सणासुदीच्या हंगामात, गहू किंवा … Read more

देशातील इतक्या खासदारांवर हत्या, अपहरण आणि महिलाविरोधी अपराध केल्याच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद

India News

India News : देशातील जवळपास ४० टक्के विद्यमान खासदार कलंकित असून त्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी खटले सुरू आहेत. यापैकी २५ टक्के खासदारांवर हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण आणि महिलाविरोधी अपराध केल्याच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे मंगळवारी समोर आले आहे. लोकसभा व राज्यसभेतील प्रत्येक खासदाराच्या संपत्तीचे सरासरी मूल्य ३८.३३ कोटी आहे. सुमारे ५३ खासदार (७ टक्के) अब्जाधीश असल्याची माहिती … Read more

‘एक देश – एक निवडणूक’ नंतर आता ‘एक देश एक मतदारयादी’ !

India News

India News : ‘एक देश – एक निवडणूक’ ही संकल्पना राबवण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्याकरता केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून या समितीने ‘एक देश एक मतदारयादी’ या प्रस्तावाच्या व्यवहार्यतेबाबतही विचार करावा, असे सरकारच्या वतीने सुचवण्यात आल्याचे सांगण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२च्या जानेवारीत याबाबतचे सूतोवाच केले होते. गुजरातमधील पक्ष … Read more