तरुणाईपुढील चिंता: एकीकडे भरतीची प्रतीक्षा दुसरीकडे शेतीत कसण्यासाठी समीक्षा
अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- भारत हा कृषिप्रधान देश आहे. असे असले तरी शेतकऱ्यास म्हणावे तसे आर्थिक स्वायत्त कधी मिळाले नाही. दुष्काळ, अतिवृष्टी, रोगराई, कर्ज हे जणू त्याच्या पाचवीलाच पुजलेले. यातून निश्चित आर्थिक उत्पन्न निघत नसल्याने तरुणाई शासनाने जाहीर केलेल्या पोलीस भरतीची प्रतीक्षा करत आहे. ग्रामीण भागातील तरुणाई मैदानी सराव करीत आहे. कोरोनाने … Read more











