महत्वाचे! शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे ‘ह्या’ 28 रेल्वे रद्द; यात तुमची रेल्वे नाहीना? वाचा लिस्ट

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- शेतकरी आंदोलन पाहता रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. त्याचबरोबर अशा प्रकारच्या गाड्यांची यादीही लांब आहे, जी आंशिक कालावधीसाठी रद्द करण्यात आल्या आहे. प्रवाशांना अडचणीपासून वाचवण्यासाठी रेल्वेनेही अधिसूचना जारी केली असून कोणत्या कोणत्या रेल्वे यात समाविष्ट केल्या आहेत याविषयी सविस्तरपणे सांगितले आहे. ते पाहून आपण आपल्या प्रवासाची योजना … Read more

डाळिंब उत्पादकांना ६कोटी ३९ लाख ८३हजार रुपयांचा विमा मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे ६ कोटी ३९लाख ८३ हजार ६५० रुपयांचा आंबिया बहार २०१९/२० चा विमा मंजूर झाला असल्याची माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली . श्रीगोंदा तालुक्यातील बहुतांशी शेतकरी हे फळबाग व डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी आंबिया बहार २०१९-२०मध्ये डाळिंब या फळ पिकाचा … Read more

मोदी सरकारच्या विरोधात शेतकरी उतरले रस्त्यावर; केला चक्काजाम

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांबाबत केंद्रातील मोदी सरकारने घेतलेले अन्यायकारक निर्णयाच्या पार्शवभूमीवर आज शेवगाव तालुक्यात जाहिर निदर्शने करण्यात आली. तसेच यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी सत्तेतील सरकारच्या विरोधात चक्काजाम आंदोलन देखील केले. कोरोना काळात मोदी सरकारने शेतक-यांना मदत करण्याऐवजी त्यांना देशोधडीला लावण्याचे धोरण घेतले आहे. अतिवृष्टीने झालेली नुकसान भरपाई विम्याच्या जोखीम रकमेइतकी … Read more

परदेशी कांदा ग्राहकांना ६०रुपये किलो दराने मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी परदेशातून २५ हजार मेट्रिक टन कांदा आयातीची घोषणा केली. ७ हजार टन कांदा खासगी आयातदार तर उर्वरित नाफेडच्या माध्यमातून आयात होणार आहे. याबाबत बुधवारी नाफेडने ऑनलाइन लिलाव प्रक्रिया अवघ्या १० मिनिटांत आटोपती घेतली. हा आयातीत कांदा नाफेड ५० रुपये प्रतिकिलो दराने खरेदी … Read more

घराच्या छतावर ‘असे’ लावा टोमॅटो आणि कांदे आणि मिळवा भरपूर पैसे ; जाणून घ्या तंत्र

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-  शेती हा शब्द ऐकताच तुमच्या मनात पिके, मोठी शेते आणि शेतकरी असे चित्र समोर येईल. परंतु छतावर भाज्या उगवण्याचा विचार तुमच्या मनात आला आहे काय? तसे नसल्यास आपणास एक नवीन कल्पना देऊ जी तुम्हाला चांगली कमाई करून देईल. काही लोक अंगणात किंवा घराच्या मागील बाजूस भाज्या आणि फळे … Read more

शेतकऱ्यांना कापूस कवडीमोल भावात देण्याची आली वेळ !

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-  कौठा परिसरात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. यात कपाशीचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घटले. मात्र, जो थोडाफार कापूस उपलब्ध आहे. त्याला शासनाचा हमीभाव मिळत नसल्याने दिवाळीच्या तोंडावर काही कापूस विक्रीसाठी जात आहे. याला सरकारने ५८०० रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र, शासकीय कापूस खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना कापूस कवडीमोल … Read more

अबब ! आता कांद्यानंतर बटाटे, लसूण यांचे भाव भिडले गगनाला ; वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :-  उत्सवाच्या हंगामात भाजीपाल्याचे दर आकाशाला भिडत आहेत. गेल्या एक महिन्यात बटाटा आणि कांद्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. कांद्याच्या किंमती खाली आणण्यासाठी सरकारच्या विविध प्रयत्नांना न जुमानता, देशातील बऱ्याच राज्यांत बटाटा आणि कांद्याचे दर सतत वाढत आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार सोमवारी बेंगळुरूमध्ये कांद्याची किंमत 100 रुपये किलो होती. त्याच … Read more

कांद्याच्या भावामध्ये झाली घसरण ; दिवाळीनंतर भाववाढीची शक्यता

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात कांद्याच्या दराने उच्चांकी गाठली होती. त्यातच केंद्राकडून देशात कांदा निर्यात बंदी लावण्यात आली होती. यामुळे कांद्याच्या भावांमध्ये चांगलाच चढउतार झालेला पाहायला मिळाला होता. दरम्यान रॉकेटच्या गतीने उच्चांकी गेलेल्या कांद्याच्या भावामध्ये घसरण सुरु झाली आहे. भाव अजून वाढण्याची चिन्हे असताना दसऱ्याला अचानक कांद्याचे भाव गडगडले. भाव वाढत … Read more

कृषी विधेयके शेतकरी हिताचेच

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कृषी विधेयक मंजूर केले आहे. मात्र त्यानंतर देशात संतापाची लाट उसळली. काही शेतकरी संघटनांसह विरोधकांनी या कृषी विधेयकाला जोरदार विरोध दर्शविला. या विधेयकाच्या निषेधार्थ आंदोलने करण्यात आली. एकीकडे विरोध सुरु असला तरी दुसरीकडे मात्र भाजपकडून या विधेयकाचे कौतुक केले जात आहे. भाजप किसान मोर्चा … Read more

कोंब आलेली मक्याची कणसे दिली तहसीलदारांना भेट

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात यंदाच्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे आधीच हतबल झालेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने आर्थिक संकटात पाडले आहे. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. यामुळे कर्जतमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांना घेराव घातला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कर्जत तालुक्यातील पिकांचे पंचनामे अद्याप न झाल्याच्या निषेधार्थ शेतकरी … Read more

शेतकऱ्यांनो सावधान ; कांदा बियानाबाबत होऊ शकते ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- या महिन्याच्या सुरुवातीपासूनच कांद्याचे दर वाढायला लागले असून, २० ते २५ रुपये किलो असलेला कांदा आता चक्क ७० रुपये किलोपर्यंत पोहचला आहे. राज्यातील कांद्याची स्थिती पाहता येत्या काही दिवसांत कांदा शंभरी गाठणार असल्याची शक्यता घाऊक व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. परतीच्या पावसाचा फटका कांद्यालाही … Read more

मोदींची शेतकऱ्यांना आणखी 5000 रुपये देण्याची तयारी, ‘अशी’ आहे योजना

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- केंद्र सरकार शेतकऱ्यांना अधिकाधिक रोख रक्कम देण्याची तयारी करत आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी 12000 रुपये मिळतात. हे पैसे 3 हप्त्यात दिले जातात. प्रत्येक हप्त्याची किंमत 2000 रुपये आहे. 5000 रुपये अधिक मिळू लागताच शेतकऱ्यांना वर्षामध्ये 17,000 रुपये मिळू लागतील. हे पैसे थेट शेतकऱ्यांना बँक खात्यावर … Read more

अत्यंत महत्वाची बातमी : व्यापाऱ्यांवर कांदा साठ्याची मर्यादा

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- कांद्याच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे केंद्र सरकारने शुक्रवारी कांद्याचा साठा करण्यावर मर्यादा घातली. आता ठोक व्यापारी कमाल २५ टन, किरकोळ व्यापारी कमाल दोन टन कांदा साठवू शकतील. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानुसार, कांद्याची साठेबाजी रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ही साठा मर्यादा ३१ डिसेंबरपर्यंत राहील. प्राइस वॉटर … Read more

थकबाकीदारांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना राबविणार; शेतकऱ्यांना मिळणार लाभ

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- राज्य सरकारने 20 ऑक्टोबरला भूविकास बँकेच्या कर्जदार थकबाकीदारांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना राबविण्याचा धोरणात्मक निर्णय जाहीर केलेला आहे. दिर्घ कालावधीपासून थकीत कर्ज विचारात घेता एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी सभासदांना लाभ घेता यावा, यासाठी या योजनेला 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेत सहभागी … Read more

शेतकरी विरोधी असलेल्या केंद्र सरकार विरोधात काँग्रेस झाली आक्रमक… घेतला हा निर्णय

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  कृषी विधेयकावरून गेले काही दिवसांपूर्वी देशातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. केंद्रातील मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय न घेता शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरणारे विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. यामुळे काँग्रेस पक्षाने आक्रमकता स्वीकारली आहे. केंद्र सरकारने शेतकरी विरोधात आणलेल्या काळ्या कायद्याविरोधात जामखेड तालुक्यातील 30 हजार शेतकऱ्यांच्या … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या आपल्या व्यथा

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- परतीच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना शेतात उभ्या पिकांना जीवदान तर देता आले नाहीच; दुसरीकडे काढून ठेवलेली पिकेही हातची गेली आहेत. संगमनेर तालुक्याच्या पठारभागात अतिवृष्टीने लाल कांद्याचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यासाठी आलेले तालुका कृषी अधिकारी प्रशांत … Read more

मोदी सरकारचे शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट ; आता देणार ‘हे’

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी आणखी एक मोठे गिफ्ट आणले आहे. फळे आणि भाजीपाला एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेण्यासाठी शेतकऱ्यांना रेल्वेला केवळ 50 टक्के भाडे द्यावे लागणार आहे. उर्वरित 50 टक्के भाडे सरकार देईल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीनुसार भाजीपाला आणि फळांना भाड्यात सूट देण्यात आली आहे. भाजीपाला … Read more

खुशखबर! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर ८६ लाखांचा निधी वर्ग

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-   यंदाच्या वर्षी जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच गेल्या वर्षी देखील झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. या अतिवृष्टीमुळे कर्जत तालुक्यातील भीमा नदीला आलेल्या पुर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या होत्या. भांबोरा, दुधोडी, जलालपुर, बेर्डी, देऊळवाडी, सिद्धटेक, गणेशवाडी, … Read more