महाराष्ट्र्र आत्महत्या करण्यात नंबर एक का झाला ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ”पाणी हेच हवामान आणि हवामान हेच पाणी आहे.प्रकृती आणि निर्सगाशी जोडून घेऊन पाण्याचे काम केले पाहिजे. केवळ जलसंधारण करून चालणार नाही तर जल संधारणाच्या कामानंतरचे नियोजन व व्यवस्थापन करणे गरजेचे”, असे प्रतिपादन जागतिक जलतज्ञ डॉ राजेंद्र सिंह यांनी केले. नगर येथील जिल्हा नियोजन समिती भवनात जलसंपदा व जलसंधारण विभाग,जलसाक्षरता केंद्र … Read more

तीन तिघाडी आणि काम बिघाडी – माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी : राज्‍यातील जनतेला दिलासा देण्यापेक्षा अडचणी वाढविण्याचाच  सरकारचा  प्रयत्न दिसतो. कोणत्याही आश्वासनाची पूर्तता नाही. ‘तीन तिघाडी आणि काम बिघाडी’ आशी सरकारची आवस्था झाली  आहे. मागील सरकारच्या योजना बंद करण्यावर सरकारचा भर असून, शेतक-यांपेक्षा ‘सरकारला नाईट लाईफचीच चिंता अधिक’ असल्याची खोचक टिका माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी  केली. प्रसार माध्यमांशी बोलताना आ.विखे पाटील म्हणाले की,सरकार नविन असल्याने त्यांना निर्णय घेण्यासाठी  आमच्या शुभेच्छा कायम आहेत. … Read more

साडेपाच हजार हेक्टरवर पसरविला गाळ

नाशिक : जिल्ह्यातील ५ हजार ४७६ हेक्टर क्षेत्रावर धरणांमधून काढण्यात आलेला गाळ पसरविण्यात आला असून, त्याचा ८ हजार ९४० शेतकऱ्यांना लाभ झाल्याचा दावा संबंधीत विभागाने केला आहे. राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाºया गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची जिल्ह्णात अंमलबजावणी करण्यात येत असून, सन २०१७ ते २०१९ या काळात या योजनेअंतर्गत एकूण १९५६ कामे हाती घेण्यात … Read more

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये २२८ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी पदांची भरती

पदाचे नाव : पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रस्तुतिशास्त्र) २० जागा शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस, प्रस्तुतिशास्त्र आणि स्त्रीरोग यात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव पदाचे नाव : पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी (बालरोग चिकित्सा शास्त्र) २९ जागा शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस, बालरोग चिकित्सा शास्त्र यात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव पदाचे नाव : पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी (अस्थिव्यंग चिकित्सा शास्त्र) … Read more

मुंबईत मियावाकी पद्धतीने वनीकरणाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: मुंबई हरित करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाकांक्षी असलेला मियावाकी पद्धतीच्या वनीकरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वडाळ्यातील भक्‍ती पार्क येथे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. वृक्षारोपणानंतर वृक्ष जोपासण्याची जबाबदारी अधिक असल्याचे सांगून त्याची काळजी यंत्रणांबरोबरच नागरिकांनीही घेतली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले. मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मुंबईत हरितक्षेत्र वाढविण्‍यासाठी प्रयत्‍न … Read more