महाराष्ट्र्र आत्महत्या करण्यात नंबर एक का झाला ?
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ”पाणी हेच हवामान आणि हवामान हेच पाणी आहे.प्रकृती आणि निर्सगाशी जोडून घेऊन पाण्याचे काम केले पाहिजे. केवळ जलसंधारण करून चालणार नाही तर जल संधारणाच्या कामानंतरचे नियोजन व व्यवस्थापन करणे गरजेचे”, असे प्रतिपादन जागतिक जलतज्ञ डॉ राजेंद्र सिंह यांनी केले. नगर येथील जिल्हा नियोजन समिती भवनात जलसंपदा व जलसंधारण विभाग,जलसाक्षरता केंद्र … Read more