नामदार बाळासाहेब थोरात जेव्हा बॅटिंग करतात…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राजवर्धन यूथ फाउंडेशनच्या वतीने सहाव्या वर्षी होत असलेल्या नामदार चषक क्रिकेट स्पर्धेचे उद््घाटन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते रविवारी झाले. क्रिकेटमुळे चांगले आरोग्य, सांघिक भावना व एकात्मता वाढीस लागत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. याप्रसंगी थोरातांनी क्रिकेट खेळण्याचा आनंदही घेतला. समनापूर येथील कोल्हेवाडीफाटा येथे स्पर्धेला प्रारंभ झाला. नगराध्यक्ष दुर्गा तांबे, डॉ. … Read more

कर्जमाफीपासून हिवरे बाजार वंचित ! कारण वाचाल तर तुम्हालाही धक्काच बसेल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने केलेल्या २ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ नगर तालुक्यातील १५ हजार १९ शेतकऱ्यांना झाला. त्यांचे ९१ कोटी ६५ लाख ८४ हजारांचे कर्ज माफ झाले. आदर्श गाव हिवरे बाजारच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची १०० टक्के वसुली असल्याने त्यांचा एकही कर्जदार थकीत नसल्याने ते गावच कर्जमाफीपासून वंचित राहिले. २०१४ … Read more

अभिमानास्पद : उसतोड कामगाराच्या मुलीने 450 फूट सुळका सर करून तिरंगा फडकवत दिली भारत मातेला सलामी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पाथर्डी शहरातील बाबूजी आव्हाड महाविद्यालयाची विद्यार्थिनी व ऊसतोड कामगाराची मुलगी गिर्यारोहक कुमारी अर्चना बारकू गडदे हिने 26 जानेवारीला ठाणे जिल्ह्यातील जीवधन किल्ल्याच्या शेजारी व नाणेघाट येथे असणारा वानरलिंगी हा 450 फूट असणारा सुळका सर करून वर राष्ट्रगीत गाऊन तिरंगा फडकवत भारत मातेला सलामी दिली. तर 27 जानेवारीला नानाचा अंगठा सर … Read more

पगार नसल्याने कोणी मुलीही देत नाही : इंदोरीकर महाराज

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मी तिनशे रुपयांवर विना अनुदानितवर काम केलेला शिक्षक आहे. त्यामुळे मला विना अनुदानित प्राध्यापकांसह शिक्षकांचे दुःख चांगले माहित आहे यांची कल्पना मला आहे. पगार कमी असल्यावर काय होते, आणि पगार नसल्यावर काय होते.हे मला माहित आहे. पगार नसल्यावर कोणी बायको देत नाही, दिली तर ती स्विकारण्यास तयार होत नाही. त्यामुळे … Read more

अहमदनगर जिल्हाविभाजनाचा निर्णय नामदार बाळासाहेब थोरातांकडे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जिल्हा विभाजनाची चर्चा पुन्हा सुरू झाली असून त्याचा चेंडू पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महसूलमंत्री थोरातांच्या कोर्टात टोलावला आहे.  जिल्हा विभाजनाचा निर्णय मंत्री थोरात यांना विचारून सांगू, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते.  नगर जिल्हा विभाजनाची चर्चा गत पाच-सात वर्षांपासून सुरू आहे. मध्यतंरीच्या काळात जोर धरलेली … Read more

इंदुरीकर महाराज राजकारणही गाजवतील !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ‘राजकारण्यांनी जसा तान्हाजी सिनेमा एका थिएटरात बसून एकत्र पाहिला, तसेच तुमच्या कार्यकर्त्यांना गावात एकत्र बसायला सांगा’, असा सल्ला निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी राज्यकर्त्यांना दिला. इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार आहेत, इंदुरीकर महाराज हे त्यांच्या कीर्तनाच्या मजेदार शैलीसाठी ओळखले जातात. कालच्या कार्यक्रमात त्यांनी राजकारणाच्या स्थानिक पातळीवर होणार्‍या परिणामांवर परखड व … Read more

महाराष्ट्र्र आत्महत्या करण्यात नंबर एक का झाला ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ”पाणी हेच हवामान आणि हवामान हेच पाणी आहे.प्रकृती आणि निर्सगाशी जोडून घेऊन पाण्याचे काम केले पाहिजे. केवळ जलसंधारण करून चालणार नाही तर जल संधारणाच्या कामानंतरचे नियोजन व व्यवस्थापन करणे गरजेचे”, असे प्रतिपादन जागतिक जलतज्ञ डॉ राजेंद्र सिंह यांनी केले. नगर येथील जिल्हा नियोजन समिती भवनात जलसंपदा व जलसंधारण विभाग,जलसाक्षरता केंद्र … Read more

तीन तिघाडी आणि काम बिघाडी – माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी : राज्‍यातील जनतेला दिलासा देण्यापेक्षा अडचणी वाढविण्याचाच  सरकारचा  प्रयत्न दिसतो. कोणत्याही आश्वासनाची पूर्तता नाही. ‘तीन तिघाडी आणि काम बिघाडी’ आशी सरकारची आवस्था झाली  आहे. मागील सरकारच्या योजना बंद करण्यावर सरकारचा भर असून, शेतक-यांपेक्षा ‘सरकारला नाईट लाईफचीच चिंता अधिक’ असल्याची खोचक टिका माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी  केली. प्रसार माध्यमांशी बोलताना आ.विखे पाटील म्हणाले की,सरकार नविन असल्याने त्यांना निर्णय घेण्यासाठी  आमच्या शुभेच्छा कायम आहेत. … Read more

साडेपाच हजार हेक्टरवर पसरविला गाळ

नाशिक : जिल्ह्यातील ५ हजार ४७६ हेक्टर क्षेत्रावर धरणांमधून काढण्यात आलेला गाळ पसरविण्यात आला असून, त्याचा ८ हजार ९४० शेतकऱ्यांना लाभ झाल्याचा दावा संबंधीत विभागाने केला आहे. राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाºया गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची जिल्ह्णात अंमलबजावणी करण्यात येत असून, सन २०१७ ते २०१९ या काळात या योजनेअंतर्गत एकूण १९५६ कामे हाती घेण्यात … Read more

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये २२८ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी पदांची भरती

पदाचे नाव : पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रस्तुतिशास्त्र) २० जागा शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस, प्रस्तुतिशास्त्र आणि स्त्रीरोग यात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव पदाचे नाव : पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी (बालरोग चिकित्सा शास्त्र) २९ जागा शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस, बालरोग चिकित्सा शास्त्र यात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव पदाचे नाव : पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी (अस्थिव्यंग चिकित्सा शास्त्र) … Read more

मुंबईत मियावाकी पद्धतीने वनीकरणाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: मुंबई हरित करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाकांक्षी असलेला मियावाकी पद्धतीच्या वनीकरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वडाळ्यातील भक्‍ती पार्क येथे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. वृक्षारोपणानंतर वृक्ष जोपासण्याची जबाबदारी अधिक असल्याचे सांगून त्याची काळजी यंत्रणांबरोबरच नागरिकांनीही घेतली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले. मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मुंबईत हरितक्षेत्र वाढविण्‍यासाठी प्रयत्‍न … Read more