अंतिम वर्षाच्या विद्यार्थीसाठी आनंदाची बातमी : परीक्षा न होता असे मिळणार मार्क्स…
अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- राज्यात अनलॉक १ ची नियमावली जाहीर करण्यात आली असून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित केलं आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थीसाठी आनंदाची बातमी आहे, अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. अंतिम वर्षाच्या मुलांना सेमिस्टरची सरासरी काढून गुण दिले जाणार आहेत, अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत विद्यापीठांची मते जाणून … Read more