शिवसेनेबरोबर युती झाल्यानंतर मला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर होती – रामदास आठवले

Maharashtra News

Maharashtra News : शिवसेनेबरोबर युती झाल्यानंतर मला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर होती. पण मी तसे न करता भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला. माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘एनडीए’ मध्ये आले असते तर त्यांचा पक्ष फुटला नसता. ‘भाजप’ने त्यांचा पक्ष फोडला नाही तर खा. पवार व ठाकरे यांना त्यांचा पक्ष टिकवता … Read more

Shantigiri Maharaj : शांतीगिरी महाराज नाशिकमध्ये तर अहमदनगर, शिर्डी, दिडोरी, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालन्यात भक्त परिवारातील उमेदवार मैदानात उतरवणार

Shantigiri Maharaj

Shantigiri Maharaj : २०२४ च्या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत ‘लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा’ ही टॅग लाईन घेऊन श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांनी लोकसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. शांतीगिरी महाराज स्वतः नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून इतर अन्य सात ठिकाणी भक्त परिवार निवडणुकीच्या मैदानात उतरवणार आहे, अशी माहिती शांतीगिरी महाराज यांनी पत्रकार … Read more

कापूस व्यापाऱ्यास लुटणारे तिघे जेरबंद ! स्थानिक गुन्हे शाखेच्या अहमदनगर पथकाला यश

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील एका कापूस व्यापाऱ्याची पैशाची बॅग लुटणारे ३ आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अहमदनगर पथकाला यश आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि.७) डिसेंबर २०२३ रोजी फिर्यादी रामेश्वर गिरजीनाथ लोखंडे (रा. मालुंजा, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) हे त्यांच्या टाकळीभान येथील कापूस खरेदीच्या दुकानासमोर बसलेले होते. तेव्हा त्यांच्या … Read more

श्रीरामपूर जिल्हा जाहीर झाल्यास तो ऐतिहासिक निर्णय ! संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले…

Ahmednagar News

Ahmednagar News : येत्या श्रीराम नवमी निमित्ताने प्रभू श्रीरामचंद्रांचे नावाने असलेला एकमेव श्रीरामपूर जिल्हा निकषाच्या आधारे होण्यासाठी आमदार लहू कानडे यांनी अधिवेशनात प्रश्न मांडण्याची मागणी श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती व पसायदान प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत आ. कानडे यांना राजेंद्र लांडगे यांनी नुकतेच भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी काँग्रेस जिल्हा … Read more

Ahmednagar Politics : बाळासाहेब थोरात ठाकरेंवर वरचढ ठरणार ? शिर्डीवर दावा, ‘ह्या’आमदाराला मिळणार खासदारकी ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर व शिर्डी असे दोन मतदार संघ असून महाविकास आघाडीमध्ये अहमदनगर या मतदार संघाची जागा शरद पवार गटाला मिळाली असल्याचे सांगण्यात येते. शिर्डी या मतदार संघासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना ताकद लावत असतानाच आता येथे काँग्रेसने दावा सांगितल्यामुळे राजकीय घडामोडींचा वेग आला आहे. त्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून १८ … Read more

7th Pay Commission : DA वाढीबाबत मोठी बातमी ! सरकार लवकरच घेणार हा निर्णय, कर्मचाऱ्यांना होणार मोठा लाभ

7th Pay Commission

7th Pay Commission : देशातील केंद्र सरकारकडून होळीपूर्वी कर्मचाऱ्यांना मोठी भेटवस्तू दिली जाऊ शकते. तसेच आगामी काळात लोकसभा निवडणुका होणार आहेत त्यामुळे केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा DA वाढवण्याबाबत सकारात्मक पाऊले उचलत असल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारकडून 2024 मध्ये अद्याप DA वाढवण्यात आला नाही. मार्च 2024 मध्ये केंद्र सरकारकडून या वर्षातील पहिली DA वाढ केली जाण्याची … Read more

शेतीचे अर्थकारण बिघडले ! कडब्याला मागणी नसल्याने ज्वारी उत्पादकांच्या आशेवर पाणी

Agricultural News

Agricultural News : भारत हा कृषिप्रधान देश असून, देशात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी दूध व्यवसाय करतात. दूध व्यवसायातून मिळणाऱ्या शेणाचा शेतीसाठी खत म्हणून वापर केला जातो. पशु पालनासाठी लागणारे खाद्य म्हणजे ज्वारीचा कडबा, शेतकरी मोठ्या प्रमाणात ज्वारीची प्रेरणी करतात; परंतु दिवसेंदिवस ज्वारीच्या कडब्याला असणारी मागणी कमी झाल्याने … Read more

विरोधात असतानाही कोपरगावसाठी निधी आणला – आमदार आशुतोष काळे

Ahmednagar News

Ahmednagar News : तत्कालीन आमदार अशोक काळे यांनी त्यांच्या काळात विरोधी पक्षाचे आमदार असताना केवळ आपल्या वैयक्तिक हितसंबंधावर निधी आणून मतदार संघातील अनेक विकास कामे केली, असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. शनिवारी (दि.२४) बहाद्दरपूर येथील एका कार्यक्रमात आमदार आशुतोष काळे बोलत होते. त्यांच्यामुळेच तालुक्याला काकडी विमानतळ मिळाले. चाळीस वर्षात नाही एवढा निधी आपण … Read more

Nilwande Water : निळवंडेचे पाणी वंचित गावांना देण्यासाठी प्रयत्नशील : आ.बाळासाहेब थोरात

Nilwande Water

Nilwande Water : निळवंडे धरण प्रकल्प आपण पुर्ण केला असून आता कालव्यातून पाणी आले, त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात आंनद निर्माण झाला आहे. निळवंडे धरणाचे पाणी वंचित गावांना मिळावे, यासाठी ‘हरिपुरा पॅटर्न’ राबविण्यासाठी आपण आग्रही असून आपला प्रयत्न सुरु आहे, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री, आ.बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर एका कार्यक्रमप्रसंगी आमदार थोरात … Read more

Ahmednagar Politics : भाजपचा मूड बदलला? खा. सुजय विखे यांना तिकीट नाही? थोडी विश्रांतीही घेतली पाहिजे या सुजय विखेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Ahmednagar Politics

अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात अनेक घडामोडी सातत्याने घडत असतानाच आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या जागेबाबत पुन्हा एकदा उलट सुलट चर्चाना उधाण आले आहे. अहमदनगर दक्षिणेची जागा खा. सुजय विखे यांना मिळणार नसल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. त्यातच आता स्वतः खा. सुजय विखे यांनी केलेल्या एका सूचक वक्तव्यानंतर मात्र या चर्चांना उधाण … Read more

Ahmednagar News : पंतप्रधानांचं स्वच्छ भारत अभियानाचं स्वप्न होतंय साकार: खासदार डॉ. सुजय विखे पाटील

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविले जात असून प्रत्येक गाव स्वच्छ झाले पाहिजे या दृष्टिकोनातून आता इलेक्ट्रिक घंटागाडी वाटप मोहीम राबविली जात आहे. या माध्यमातून पंतप्रधानांचे स्वप्न साकार होत असल्याचे मत खा. विखे यांनी मांडले. ते महासंस्कृती महोत्सव येथील कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील … Read more

ब्रेकिंग ! हवामानात मोठा बदल, अहमदनगर पुणेसह महाराष्ट्रातील ‘या’ 15 जिल्ह्यात पावसाची शक्यता

Havaman Andaj

Havaman Andaj : महाराष्ट्रात एकीकडे तापमानात वाढ होत आहे तर दुसरीकडे ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. दरम्यान या संमिश्र वातावरणामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मात्र डोकेदुखी वाढली आहे. खरेतर आधी देखील महाराष्ट्रात अचानक अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अशातच आता पुन्हा एकदा हवामान … Read more

गुड न्यूज ! महाराष्ट्रात तयार होणार 457 किलोमीटर लांबीचा नवीन महामार्ग, पहा संपूर्ण रूटमॅप

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते वाहतूक मोठ्या प्रमाणात मजबूत झाली आहे. याचे कारण म्हणजे देशात अनेक नवीन महामार्गांची उभारणी करण्यात आली आहे. अजूनही अनेक महामार्गांची कामे प्रगतीपथावर आहेत. एवढेच नाही तर देशातील इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत व्हावे यासाठी 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने भारतमाला परियोजना नामक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत … Read more

जिओच्या ग्राहकांसाठी खुशखबर, कंपनीची मोठी घोषणा, ‘या’ प्लॅनसोबत मिळणार 6 जीबी अतिरिक्त डेटा, पहा…

Reliance Jio New Plan

Reliance Jio New Plan : रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीचे करोडो ग्राहक आहेत. कंपनीच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळे रिचार्ज प्लॅन लॉन्च केले जात आहेत. दरम्यान रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे कंपनीने एक मोठा निर्णय घेतला असून कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी काही निवडक … Read more

मार्चमध्ये फिरायला निघणार आहात ? मग भारतातील ‘या’ लोकप्रिय पिकनिक स्पॉटला नक्कीच भेट द्या

Picnic Spot For March

Picnic Spot For March : फेब्रुवारी महिना येत्या काही दिवसात संपणार आहे. नवीन मार्च महिन्याला लवकरच सुरुवात होणार आहे. खरे तर मार्च महिना हा संक्रमणाचा महिना असतो. अर्थातच या महिन्यात हिवाळ्याचा शेवट होतो आणि उन्हाळ्याला सुरुवात होते. मार्चमध्ये खूप कडक ऊन लागत नाही मात्र उन्हाची झळ बसू लागते. सौम्य उष्णता भासते. त्यामुळे मार्च महिन्यात अनेक … Read more

‘हे’ आहे भारतातील कमी खर्चात लग्नासाठी सर्वोत्कृष्ट ठिकाण, अवघ्या एका लाखात होणार शुभमंगल सावधान

India's Top Wedding Station

India’s Top Wedding Station : सध्या भारतात लग्नाचा सिझन सुरू आहे. ज्यांच्या लग्नगाठी जुळून आल्या आहेत ते सारे आता विवाह बंधनात अडकणार आहेत. अशा परिस्थितीत, आज आपण भारतातील कमी खर्चात लग्नासाठी सर्वोत्कृष्ट ठिकाण अर्थातच वेडिंग डेस्टिनेशन कोणते आहेत हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरेतर, अनेकांच्या माध्यमातून या संदर्भात विचारणा केली जात होती. अशा … Read more

भारतात केव्हा सुरू होणार बुलेट ट्रेन ? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीख सांगितली

Bullet Train

Bullet Train : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे विमान आणि रस्ते वाहतूक सुधारण्यावर शासन आणि प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याची फलश्रुती म्हणून भारतातील दळणवळण व्यवस्था मोठी मजबूत झाल्याचे पाहायला मिळत आहे. खरे तर, कोणत्याही विकसित देशात तेथील दळणवळण व्यवस्था महत्त्वाची भूमिका निभावत असते. हेच कारण आहे की, भारताने आपली दळणवळण व्यवस्था मजबूत बनवण्यासाठी … Read more

राजकारणाने केला गेम…! ‘त्याने’ अथक परिश्रमातून कमावली करोडोची संपत्ती, पण पॉलिटिक्समध्ये एन्ट्री घेतली अन झालं होत्याच नव्हतं, आता….

Politics News

Politics News : राजकारणी लोकांकडे महागड्या गाड्या, नोकर-चाकर, 24 तास पोलीस सुरक्षा, समाजात मान-प्रतिष्ठा असते. यामुळे अनेक तरुण राजकारणात उतरतात. राजकारणात अथक परिश्रम करतात आणि यशस्वी देखील होतात. मात्र सर्वांच्याच बाबतीत असंच घडतं असं नाही. राजकारणापायी काही लोकांना आपलं सर्व काही गमवाव देखील लागल आहे. वाशिम येथून असच एक उदाहरण समोर आल आहे. राजकारणामुळे वाशिम … Read more