Chaturgrahi Yog In Makar : मकर राशीत ग्रहांचा महासंयोग, चार राशींचे चमकेल नशीब !

Chaturgrahi Yog In Makar

Chaturgrahi Yog In Makar : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर भ्रमण करतो, या काळात दोन किंवा अधिक ग्रह एका राशीत आले तर राजयोग आणि संयोग आणि शुभ-अशुभ योग तयार होतात. ज्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो. अशातच फेब्रुवारी महिन्यात मकर राशीत ग्रहांचा मेळावा होणार असून, मकर राशीत चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. सूर्य, मंगळ, … Read more

Astrological Prediction : ‘या’ लोकांवर असेल माता लक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल?

Astrological Prediction

Astrological Prediction : ग्रहांच्या हालचालींचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. कुंडलीत ग्रहांची स्थिती उत्तम असेल तर व्यक्तीच्या बाबतीत सर्व काही ठीक होते. त्याचबरोबर जर ग्रह विरुद्ध दिशेला जाऊ लागला तर व्यक्तीच्या जीवनात अशांतता येते. ग्रहांच्या स्थितीवर आधारित मेष ते मीन राशीपर्यंतचे तुमचे आजचे राशीभविष्य काय सांगते जाणून घेऊया. मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस … Read more

Budh Gochar 2024 : 11 दिवसांनंतर ‘या’ 5 राशींचा गोल्डन टाइम सुरु; राशिचक्रात होत आहेत विशेष बदल !

Budh Gochar 2024

Budh Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका वैशिष्ट वेळाने आपली राशी बदलतो, जेव्हा-जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याचा लोकांच्या जीवनावर सकारात्मक तसेच नाकारात्मक प्रभाव पडतो. अशातच, प्रगती, बुद्धिमत्ता, ज्ञान, प्रगती, निर्णय, नोकरी आणि व्यवसायाचा कारक बुध फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा राशी बदलणार आहे. ज्याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येतो. मंगळवार, … Read more

या दोन ग्रहांच्या होणाऱ्या युतीमुळे ‘या’ राशींचे चमकेल करिअर आणि बिजनेस? वाचा यामध्ये आहे का तुमची राशी?

horoscope

 एका विशिष्ट कालावधीत ग्रहांचे जे काही परिवर्तन म्हणजेच एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश होत असतो. या ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे दोन ग्रहांचे किंवा तीन ग्रहांची एका राशीत युती होते किंवा ग्रहांच्या या राशी परिवर्तनामुळे काही शुभ आणि अशुभ योग देखील निर्माण होतात. ज्योतिष शास्त्रानुसार पाहिले तर ग्रहांच्या या राशी परिवर्तनामुळे जे काही युती किंवा योग तयार … Read more

छत्रपती संभाजीनगर येथे रंगणार पहिले शिक्षक साहित्य संमेलन

Maharashtra News

Maharashtra News : शिक्षण विभाग जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे येत्या १० फेब्रुवारी रोजी पहिले शिक्षक साहित्य संमेलन प्रसिद्ध शिक्षक कवी, लेखक, गीतकार डॉ. हबीब भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी दिलीप सिरसाठ व रमेश ठाकूर यांनी दिली. शनिवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ … Read more

IRCTC Kashmir Tour Package: काश्मीर फिरण्यासाठी मार्च आहे उत्तम कालावधी! काश्मीर टूर पॅकेजचा फायदा घ्या आणि कमी बजेटमध्ये काश्मीर फिरा

irctc tour package

IRCTC Kashmir Tour Package:- भारतामध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे अशा पर्यटन स्थळांना अनेक विदेशातून देखील पर्यटक मोठ्या प्रमाणावर दरवर्षी भेट देत असतात. यामध्ये काही पर्यटन स्थळांना किंवा काही राज्यांना भेट देताना आपल्याला काही कालावधी किंवा एखाद्या विशिष्ट ऋतूमध्ये गेले तर खूप फायद्याचे ठरते. या मुद्द्याला धरून जर आपण काश्मीरचा विचार केला तर या ठिकाणी … Read more

Farmer Success Story: ‘या’ शेतकऱ्याने पिकवली 250 रुपये किलोदराने विकली जाणारे पांढरी स्ट्रॉबेरी! वाचा या स्ट्रॉबेरीचे महत्व

white strwabery

Farmer Success Story:- प्रयोगशीलता हा गुण व्यक्तीमध्ये असणे खूप महत्त्वाचे आहे व हा गुण असणारे व्यक्ती हे प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होतात. वेगवेगळे गोष्ट करून पाहणे व त्यासाठी कित्येक कालावधी करिता अभ्यास व संशोधन असे व्यक्ती करत असतात. असे प्रयोग आता इतर क्षेत्रांसोबत कृषी क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर शेतकरी करताना आपल्याला दिसून येतात. या माध्यमातून अनेक … Read more

Best Investment Scheme: गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा आणि करबचत देखील हवी आहे का? ‘या’ 4 योजना ठरतील फायद्याच्या

best investment plan

Best Investment Scheme:- पैशांची गुंतवणूक करण्यासाठी अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत व प्रत्येक गुंतवणूक योजना किंवा पर्यायांचे वैशिष्ट्ये देखील वेगळे आहेत. यामध्ये गुंतवणूकदार चांगला परतावा देणारे आणि गुंतवणूक सुरक्षित राहील व कर बचत देखील होऊ शकेल अशा गुंतवणूक योजनांच्या किंवा पर्यायांच्या शोधामध्ये असतात. तसे पाहायला गेले तर गुंतवणुकीच्या साठी अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. सरकारच्या … Read more

Personal Loan: कमी व्याजदरामध्ये पर्सनल लोनच्या शोधात आहात का? तर ‘या’ बँका देतात सर्वात कमी व्याजदरात पर्सनल लोन!

personal loan

Personal Loan:- जीवनामध्ये आपल्याला अचानकपणे मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज भासते व तेव्हा आपल्याकडे तितका पैसा असतो असे नाही. त्यामुळे आपण बँकेकडून एखाद्या कर्जासाठी अर्ज करतो व यामध्ये बरेच जण वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोनचा पर्याय निवडतात. पर्सनल लोनच्या बाबतीत पाहिले तर प्रत्येक बँकेकडून ते दिले जात असते व प्रत्येक बँकेचे व्याजदर व इतर नियम याबाबतीत … Read more

Government Scheme: सरकारच्या ‘या’ योजनेतून 50 हजार रुपये कर्जाचा लाभ घ्या आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा! कसा कराल अर्ज?

goverment scheme

Government Scheme:- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांकरिता ज्या योजना राबवल्या जातात त्या माध्यमातून त्या त्या घटकांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा हा त्यामागचा उद्देश असतो. अनेक योजनांच्या माध्यमातून अनुदान किंवा कर्ज स्वरूपात मदत करून  व्यवसाय करण्याला प्रोत्साहन मिळावे याकरिता देखील प्रयत्न होताना आपल्याला दिसून येतात. भारतामध्ये बेरोजगारीची समस्या ही सगळ्यात मोठी समस्या … Read more

Business Success Story: तुम्हाला माहिती आहे का बिसलेरीचा 7000 कोटी पर्यंतचा प्रवास कसा झाला? वाचा ए टू झेड माहिती

ramesh chauhan

Business Success Story:-जेव्हाही आपण बाहेर कुठे जात असतो तेव्हा पिण्यासाठी मिनरल वॉटरची बॉटल विकत घेतो. परंतु जेव्हा आपण दुकानावर पाण्याच्या बाटलीचे मागणी करतो तेव्हा आपल्या तोंडून साहजिकच बिसलेरीची बाटली आहे का हे तोंडात येत असते. बिसलरी व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याही ब्रँडची किंवा कुठल्याही कंपनीची जरी पाणी बॉटल विकत घेतली तरी देखील आपण मागताना मात्र बिसलेरी  हा … Read more

Railway Travels Rules: कोणत्या वयातील मुलांना रेल्वेमधून करता येतो मोफत प्रवास? काय आहेत रेल्वेचे याबाबत नियम?

railway travel rule

Railway Travels Rules:- भारतीय रेल्वे हे प्रवाशांसाठी एक महत्त्वाचे वाहतुकीचे साधन असून भारताच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वपासून तर पश्चिमेपर्यंत रेल्वेचे जाळे विस्तारलेले आहे. भारतीय रेल्वेच्या माध्यमातून लांबच्या  प्रवासाला खूप मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जाते व दररोज काही लाखोंच्या संख्येत प्रवासी हे रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करत असतात. दररोज भारतीय रेल्वे विभागाच्या माध्यमातून प्रवाशांसाठी मोठ्या संख्येने प्रवासी … Read more

RBI Loan Policy: कर्ज घेणाऱ्यांना रिझर्व बँकेने दिली मोठी भेट! आता नाही लागणार कर्जावरील ‘हे’ शुल्क, वाचा माहिती

rbi loan policy

RBI Loan Policy:- बरेच व्यक्ती बँकांच्या माध्यमातून विविध प्रकारचे कर्ज घेत असतात. यामध्ये प्रामुख्याने होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन इत्यादी कर्ज प्रकारांचा समावेश यामध्ये होत असतो. बँकांच्या माध्यमातून जे काही कर्ज दिले जाते त्या सर्व कर्जाचे नियमन हे रिझर्व बॅंकेच्या माध्यमातून होत असते. याबाबतचे व्याजदर ठरवण्यापासून तर इतर शुल्क ठरवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य रिझर्व … Read more

जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन, 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना मिळतात ‘हे’ लाभ, पहा…

Reliance Jio Cheapest Plan : रिलायन्स जिओ ही देशातील एक आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. जिओची ग्राहक संख्या ही करोडोंच्या घरात आहे. विशेष म्हणजे सातत्याने जिओची ग्राहक संख्या वधारत आहे. कंपनीच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन लॉन्च केले जात आहेत. जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक स्वस्त प्लॅनचा समावेश केलेला आहे. दरम्यान, आज आपण … Read more

जिओ आणि एअरटेलच्या 666 रुपयांचा प्लॅनपैकी कोणता प्लॅन फायदेशीर ठरणार ? वाचा दोन्ही प्लॅनच्या विशेषता

Jio Vs Airtel Recharge Plan : जिओ आणि एअरटेल या देशातील प्रमुख दोन टेलिकॉम कंपन्या आहेत. मात्र जिओची एअरटेलपेक्षा अधिक ग्राहक संख्या आहे. विशेष म्हणजे जिओची ग्राहक संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिओ आणि एअरटेलकडून आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन लॉन्च केले गेले आहेत. यात वेगवेगळे स्वस्त आणि महाग रिचार्ज प्लॅन समाविष्ट आहेत. दरम्यान आज आपण … Read more

मोठी बातमी ! टाटा मोटर्सने लॉन्च केली ऑटोमॅटिक सीएनजी कार, मिळणार 28 किलोमीटरच दमदार मायलेज, किंमत काय आहे ?

Tata Motor : कार खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विशेषता ज्यांना सीएनजी कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे. कारण की, टाटा कंपनीने आपल्या दोन लोकप्रिय कारचे सीएनजी व्हेरियंट बाजारात लॉन्च केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टाटा मोटर्स इंडियाने आपल्या लोकप्रिय टाटा टियागो आणि टाटा टिगोर या दोन मॉडेलचे सीएनजी व्हेरीयंट आज लॉन्च … Read more

साप विषारी आहे की बिनविषारी कसे ओळखणार ? तज्ञांनी दिली मोठी माहिती, वाचा….

Snake Viral News : साप समोर आला तर पायाखालची जमीन सरकते. सर्वजण सापाला घाबरतात. मात्र सर्वचं साप विषारी नसतात. तथापि कोणते साप विषारी आहेत आणि कोणते बिनविषारी हे आपल्याला माहीत नसते. त्यामुळे सापांपासून लांब राहिलेलेच बरे. भारतात प्रामुख्याने सापाच्या चार विषारी जाती आढळतात. या जातींचे साप जर चावलेत तर मृत्यूचा देखील धोका असतो. त्यामुळे तज्ञ … Read more

घर हायवे, रस्त्यापासून किती अंतरावर बांधले पाहिजे ? काय आहेत याचे नियम ? वाचा सविस्तर

Home Building Rule : आपल्यापैकी अनेकांचे स्वतःचे एक घर असावे असे स्वप्न असेल. त्यासाठी आपण अहोरात्र काबाडकष्ट करतो. घर बांधताना आपल्या आयुष्यातील सर्व जमापुंजी खर्च होत असते. त्यामुळे घर बांधताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. अलीकडे वाढती महागाई, बिल्डिंग मटेरियलचे वाढलेले दर, वाढलेले इंधनाचे दर, वाढती मजुरी या साऱ्या पार्श्वभूमीवर घर बनवण्यासाठी लाखो रुपयांचा … Read more