Chanakya Niti : आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत ‘या’ दोन व्यक्ती, काय सांगतात आचार्य चाणक्य? जाणून घ्या…
Chanakya Niti : सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला एकमेकांच्या पुढे जाण्याची खूप इच्छा आहे. यासाठी अनेकजण पूरेपूर प्रयत्न करतात. मात्र प्रत्येकाला यश मिळतेच असे नाही. यशस्वी रणनीति आणि संपूर्ण समर्पणाने प्रयत्न करणारेच त्यांच्या आयुष्यत यशस्वी होतात. चाणक्य यांनीही अपयशाबाबत काही मते मांडली आहेत. अनेकांना आचार्य चाणक्य यांचे बोल कठोर वाटतात, मात्र ते प्रत्यक्षात व्यक्तीचे आयुष्य यशस्वी … Read more