आता काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना ‘तेवढेच’ काम शिल्लक आहे आमदार विखे पाटील यांचे टीकास्त्र
अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाची घोडदौड वेगाने सुरू आहे. कोविड संकटानंतरही देशाच्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यात पंतप्रधानांना मिळालेले यश महत्वपूर्ण आहे. सामान्य माणसाला योजनांचा थेट लाभ मिळत असल्याने कुठेही टीका करायला संधी नाही. पंतप्रधान मोदींचे नेतृत्व आता विश्वमान्य झाल्याचे सहन होत नसलेल्या कॉँग्रेस नेत्यांना आपले अस्तित्व दाखविण्यासाठी मोदीजींच्या … Read more