अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना फटका ! ‘त्या’ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :-मागील चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका बसला आहे. फळ बागायतदार शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी मानव विकास परिषदेच्या तालुका महिला अध्यक्ष सारिका बारगुजे यांनी केली. आधीच कोरोनामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे … Read more