Ahilyanagar News : माध्यमिक शिक्षक सोसायटीतचा निकाल लागला ! परिवर्तनचा दणदणीत विजय, पहा सविस्तर निकाल…

जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची कामधेनू असणाऱ्या माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणुकीत यंदा सत्तातंर झाले. विरोधी परिवर्तन मंडळाने २१ च्या २१ जागा जिंकत सत्ताधारी पुरोगामी मंडळाचा सुपडा साफ केला. विरोधकांनी या निवडणुकीत दाखवलेली एकजुट कामाला आल्याचे दिसून आले. जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या २१ संचालकमंडळाच्या निवडीसाठी रविवारी मतदान झाले. आज जिल्हा उपनिबधक ( सहकार ) यांच्या मार्गदर्शनाखाली … Read more

अहिल्यानगरमध्ये भरधाव स्कुलबसचा अपघात ; एक ठार

शिर्डी बायपास रस्त्यावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मागील काही दिवसांत अपघातांचे प्रमाण चिंताजनक झाले आहे. दरम्यान आता एका स्कुल बसच्या अपघाताचे वृत्त हाती आले आहे. यात एक महिला ठार झाली असल्याची माहिती समजली आहे. राहता तालुक्यातील कोऱ्हाळे गावाजवळील वाळकी फाट्यावर शुक्रवारी सकाळी लुना गाडी व कोऱ्हाळे येथील श्री गणेश शैक्षणिक संकुलाच्या भरधाव वेगाने … Read more

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनवली इलेक्ट्रिक बाइक कमी किमतीमध्ये कमी वेळेतील चार्जिंगसह विविध सुविधा

संगमनेर (प्रतिनिधी) – सध्या संगणकीय बरोबर एआयचे युग आले असून नवीन तंत्रज्ञानाबरोबर राहताना अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाजारातील इतर इलेक्ट्रिक बाइक पेक्षा कमी किंमतीमध्ये व कमी वेळेत चार्जिंग होऊन जास्त मायलेज देणाऱ्या इलेक्ट्रिक बाइक बनवली असून यामध्ये मोबाईल कनेक्टिव्हिटी, लायसन ओळख प्रणाली यासह विविध सुविधा देण्यात आले आहेत अमृतवहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तिसऱ्या वर्षातील “टीम ट्रायडेंट”ने … Read more

संगमनेर मधील रखडलेल्या प्रकल्पाबाबत आ. सत्यजीत तांबेंनी घेतली परिवहन मंत्र्यांची भेट

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहराच्या विकासासाठी महत्त्वाच्या मागण्यांचा पाठपुरावा करत आमदार सत्यजीत तांबे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा, स्वतंत्र आरटीओ कार्यालय आणि एसटी बसेसच्या थांब्यांबाबत चर्चा झाली. संगमनेर बसस्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी 21 … Read more

‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही ! यादीमध्ये कोणाकोणाचा समावेश ?

8th Pay Commission

8th Pay Commission : 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला. सरकारने या दिवशी आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा होत्या त्या अखेरकार आता थांबल्या आहेत. मात्र आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता मिळाली असली तरी देखील याबाबतच्या वेगवेगळ्या चर्चांना आणि तर्कवितर्कला सुरुवात … Read more

बँक ऑफ बडोदाकडून 5 लाख रुपयांचे Car Loan घेतल्यास किती रुपयांचा EMI भरावा लागेल ? पहा….

Bank Of Baroda Car Loan Details

Bank Of Baroda Car Loan Details : मंडळी तुम्हाला ही नवीन कार खरेदी करायची आहे का? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची आहे. येत्या काही दिवसांनी राज्यात गुढीपाडव्याचा मोठा सण साजरा होणार आहे. गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष. दरम्यान या मराठी नववर्षाला अनेक जण नवीन वाहन खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. दरवर्षी गुढीपाडव्याला अनेक जण नवीन वाहन किंवा … Read more

एसटी प्रवाशांसाठी खुशखबर ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून गाणगापूरसाठी सुरु झाली नवीन बससेवा, राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यातून धावणार?

Maharashtra ST Bus Service

Maharashtra ST Bus Service : गाणगापूर हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असणार एक महत्त्वाच तीर्थक्षेत्र. या ठिकाणी संपूर्ण देशभरातील भाविक दर्शनासाठी जातात. कोकणातून गाणगापूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या सुद्धा फारच उल्लेखनीय आहे. हेच कारण आहे की कोकणातून गाणगापूरला जाण्यासाठी एसटी महामंडळाकडून नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही नवीन बस गाडी सुरू करण्यात आली आहे. … Read more

महाराष्ट्राला मिळणार आणखी एका चार पदरी महामार्गाची भेट ! लवकरच होणार भूमिपूजन, 100 किलोमीटरचा फेरा वाचणार

Maharashtra Expressway News

Maharashtra Expressway News : गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील विविध भागात रस्ते विकासाच्या अनेक प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. उत्तर महाराष्ट्रात देखील रस्ते विकासाच्या मोठ्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली असून अजूनही अनेक कामे प्रस्तावित आहेत. दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील जनतेला लवकरच एका नव्या राष्ट्रीय महामार्गाची भेट मिळणार आहे. एका राज्य महामार्गाचे रूपांतर आता राष्ट्रीय महामार्गात होणार असून … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! निवृत्त होण्याच्या 365 दिवस आधीच ‘ही’ कामे पूर्ण करावी लागतात, नाहीतर….

7th Pay Commission

7th Pay Commission : जर तुम्हीही शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शासकीय सेवा बजावत असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. खरंतर सरकारी कर्मचाऱ्यांना सेवेत असताना सरकारकडून पगाराव्यतिरिक्त अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. याशिवाय सेवानिवृत्तीनंतर देखील सरकारी कर्मचाऱ्यांना अनेक आर्थिक लाभ मिळत असतात. मात्र यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमांचे … Read more

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! राज्यातील ‘या’ 15 Railway स्टेशनवर थांबणार, रूट पहा….

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : उन्हाळी सुट्ट्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे कडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी रेल्वे उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यात की विशेष गाड्यांची घोषणा करत असते. यंदाही रेल्वेने देशातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे मार्गांवर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असून मुंबई पुणे नागपूर यांसारख्या शहरांमधून अनेक स्पेशल ट्रेन आता धावताना दिसणार आहेत. या गाड्यांमुळे साहजिकच … Read more

पुण्याला मिळणार 12,000 कोटी रुपयांचा महामार्ग ! 135 किमीच्या रस्त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Maharashtra Expressway News

Maharashtra Expressway News : राज्यातील मुंबई पुणे नागपूर नाशिक सारख्या शहरांमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अशातच पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुण्याला एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 12 हजार कोटी … Read more

‘या’ तारखेला आठवा वेतन आयोग लागू होईल, शिपाईपासून ते क्लर्कपर्यंत कोणाला किती पगार मिळेल ? वाचा…

8th Pay Commission

8th Pay Commission : केंद्र सरकारने 8वा वेतन आयोग मंजूर केला असून तो लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. पुढल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होईल, आयोगाच्या अध्यक्षांच्या आणि सदस्यांची नियुक्ती होईल आणि त्यानंतर ही समिती पुढील एका वर्षात अभ्यास करून आपला अहवाल केंद्रातील सरकारकडे सुपूर्द करणार आहे. पण एक जानेवारी 2026 पासून … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पाण्याचे स्वप्न साकार होणार ! विखेंच्या घोषणेनं जिल्ह्यात आनंदाची लाट

कोल्हार येथील भगवतीपूर येथे ग्रामस्थांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा नागरी सत्कार आयोजित केला होता. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी गोदावरी खोऱ्यात पाणी आणण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, उल्हास खोऱ्यातून ६२ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचे मोठे दायित्व आपण स्वीकारले आहे आणि या दिशेने काम सुरू झाले आहे. हा प्रकल्प ४० हजार … Read more

कर्जत-जामखेडमध्ये कुस्तीचा ‘महाकुंभ’; महाराष्ट्र केसरीसाठी स्टेडियम सज्ज!

कर्जत-जामखेड मतदारसंघात प्रथमच होणाऱ्या ६६ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेची जोरदार तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने आयोजित ही स्पर्धा २६ ते ३० मार्च २०२५ दरम्यान कर्जत येथे रंगणार असून, आमदार रोहित पवार मित्र परिवार आणि अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या कुस्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. राज्यभरातील … Read more

2025 Railway प्रवाशांसाठी ठरणार खास ! 6 मार्गांवर सुरू होणार वंदे भारत ट्रेन, पुण्यालाही मिळणार भेट, कसा असणार रूट ? वाचा…

Vande Bharat Train

Vande Bharat Train : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. यावर्षी देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस चे संचालन सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. Vande Bharat Train बाबत बोलायचं झालं तर ही गाडी पहिल्यांदा 2019 मध्ये रुळावर धावताना दिसली. ही गाडी पहिल्यांदा नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली केली … Read more

अहिल्यानगर आणि नाशिकचा पाण्याचा वाद मिटणार ? विखे पाटील यांची ‘६५ टीएमसी’ची घोषणा!

अहिल्यानगर शहरात रविवार, २३ मार्च २०२५ रोजी नगर तालुका भाजपच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. शहरातील सहकार सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात तीन एमआयडीसी मंजूर झाल्या असून, यामुळे औद्योगिक वातावरण निर्माण होईल आणि किमान दहा हजार स्थानिकांना रोजगार मिळेल. यासोबतच उद्योजकांची बैठक घेऊन एमआयडीसीतील … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात पहिल्यांदाच म्हशींचा स्वतंत्र बाजार; जाणून घ्या ठिकाण

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे मंगळवार, २५ मार्च २०२५ पासून म्हशींचा बाजार सुरू होणार आहे. राहाता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात हा बाजार भरवला जाणार असून, याबाबतची माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आणि उपसभापती आण्णासाहेब कडू यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या प्रसंगी बाजार समितीचे सचिव सुभाष मोटे आणि संचालक मंडळातील … Read more

लाडक्या बहिणींना’ मिळणार २,१०० रुपये; अजित पवारांचा मोठा खुलासा!

नांदेड येथील नरसी (ता. नायगाव) येथे स्वर्गीय भगवानराव भिलवंडे नगरीत आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या विकासाबाबत ठाम भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, आपण आणि आपल्या पक्षाचे कार्यकर्ते राजकारणात सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करतात. चांद्यापासून बांध्यापर्यंत सर्व समाजघटकांचा विचार करून सर्वांचा विकास साधणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धोरण आहे. मात्र, काही … Read more