Matheran News : पर्यटकांसाठी मोठी बातमी ! माथेरान बंद अखेर मागे

Matheran News : माथेरानमध्ये मागील दोन दिवसांपासून सुरू असलेला बंद अखेर स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आला आहे. दस्तुरी येथे पर्यटकांची सातत्याने होणारी फसवणूक थांबवण्यासाठी स्थानिकांनी बंद पुकारला होता. मात्र, अधिकाऱ्यांना ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यानंतर माथेरानकरांचे समाधान झाले आणि १९ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता व्यवहार सुरळीत करण्यात आले. माथेरानमध्ये पर्यटकांची … Read more

बडतर्फ पोलिस कर्मचाऱ्यांनी रचला व्यापाऱ्याच्या खुनाचा कट – पोलिस तपासात मोठे धक्के!

अहिल्यानगरमध्ये व्यापारी दीपक लालसिंग परदेशी यांच्या अपहरण आणि हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण शहरात खळबळ उडवली आहे. तोफखाना पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींकडून एक पांढऱ्या रंगाची कार जप्त केली असून, या गुन्ह्यात आणखी काही लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत. २४ फेब्रुवारी रोजी व्यापारी दीपक परदेशी यांचे अपहरण करण्यात आले होते. आरोपींनी त्यांना पांढऱ्या … Read more

सिंधुदुर्गकरांसाठी खुशखबर ! बंद पडलेली Mumbai Sindhudurg विमानसेवा पुन्हा सुरू होणार – कधी होणार पहिलं उड्डाण?

Sindhudurga News : सिंधुदुर्गकरांसाठी आनंदाची बातमी आहे, परुळे-चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावरून मुंबईसाठी पुन्हा एकदा नियमित विमान सेवा सुरू होणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांनी यासंदर्भात खासदार नारायण राणे यांना सकारात्मक आश्वासन दिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही सेवा बंद होती, त्यामुळे प्रवाशांना आणि पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला होता. सिंधुदुर्ग … Read more

मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी आणखी एक नवीन हायवे तयार होणार ! नवीन हायवेचा रोड मॅप आला समोर

Mumbai Goa Highway

Mumbai Goa Highway : मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. दररोज मोठ्या संख्येने प्रवासी मुंबईहून गोव्याकडे प्रवास करतात. परंतु या दोन्ही शहरा दरम्यानचा प्रवास हा फारच आव्हानात्मक बनलाय. मुंबईकरांना कोकणात आणि गोव्यात जाण्यासाठी वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागतोय. सध्या मुंबईहून … Read more

मुंबई, पुणे, नागपूरमधील Railway प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ 2 रेल्वे मार्गावर सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, वेळापत्रकही निघालं, पहा….

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. देशात आणि महाराष्ट्रात नुकताच होळीचा मोठा सण साजरा झाला. राज्यात होळी धुलीवंदन आणि शिमगोत्सवाची मोठी धूम पाहायला मिळाली. यानंतर आता देशात अनेक मोठमोठे सण साजरे होणार आहेत. पुढील काळ हा सणाचा राहणार आहे. याशिवाय उन्हाळी सुट्ट्या देखील राहतील. दरम्यान सणांच्या आणि उन्हाळी … Read more

महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आरोपीस अटक !

अकोले, २० मार्च २०२५: महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपावरून आंबड (ता. अकोले) येथील गवनेर सरोदे यास अकोले पोलिसांनी बुधवारी पहाटे पुण्यात अटक केली. अकोले न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी नरेंद्र रामभाऊ भोर (रा. आंबड) यांनी अकोले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गवनेर सरोदे विरोधात विविध कलमांनुसार अजामीनपात्र गुन्हा … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात गोहत्येच्या आरोपाखाली ८ सराईत गुन्हेगार हद्दपार – नेमकं काय घडलं?

२० मार्च २०२५, नेवासे : महाराष्ट्र शासनाने गोहत्येवर बंदी घातलेली असूनही, नेवासे येथील आठ सराईत गुन्हेगारांनी सातत्याने गोवंशाची कत्तल केल्याने अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्यांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये नदीम सत्तार चौधरी, फिरोज अन्सार देशमुख, शोएब अलीम खाटीक, अबू शाबुद्दीन चौधरी, मोजी अबू चौधरी, जबी लतीफ चौधरी, अन्सार सत्तार चौधरी … Read more

पक्षपाती कामकाजाचा करणाऱ्या सभापती राम शिंदेंविरुद्ध अविश्वास ठराव

२० मार्च २०२५, मुंबई : विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यावर सभागृहाचे कामकाज पक्षपाताने आणि एकतर्फीपणे चालवल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या आमदारांनी लावला आहे. सभागृहाचे कामकाज नियमांनुसार होत नसून, विरोधी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांचे हक्क डावलले जात असल्याने सभापतींनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे, असा दावा करत त्यांना पदावरून हटवण्यासाठी अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. महाविकास … Read more

दिवसा उन्हाचा तडाखा अन रात्री बोचरी थंडी ; विषम हवामानामुळे अनेक आजार वाढले

अहिल्यानगर : मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागात दिवसा उन्हाचा पारा चांगलाच वाढत असून रात्री व पहाटेच्या सुमारास बोचरी थंडी जाणवत आहे.या विषय हवामानाचा परिणाम मानवी आरोग्यावर होताना दिसत आहे.त्यामुळे नागरिकांना सर्दी,पडसे,ताप, खोकला अशा आजारांचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उष्णतेच्या त्रासामुळे दुपारच्या वेळी सर्व रस्ते निर्मनुष्य दिसत असून अघोषित संचारबंदी असल्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे.सकाळी … Read more

वणव्यांनी शेकडो हेक्टर वनसंपदेची झाली राख अन्नपाण्यासाठी वन्यप्राण्यांची मानवी वस्तीकडे धाव; दुर्मिळ औषधी वनस्पतीं नामशेष होण्याच्या मार्गावर

अहिल्यानगर : वणवा हा निसर्ग संपदा व वन्य प्राण्यांसाठी खूपच घातक ठरत असतो. नगर तालुक्यात एकाच महिन्यात विविध ठिकाणी लागलेल्या वणव्यात शेकडो हेक्टर वनसंपदेची अक्षरशः राख झाली आहे. वणव्यांमुळे वन्यप्राण्यांचे हाल झाले तर दुर्मिळ औषधी वनस्पतींना फटका बसला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. नगर तालुक्यात वनविभागाचे सुमारे साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र आहे. आर्मीचे सुमारे दोन … Read more

यांत्रिक युगात गाढवांचीही वाढली किंमत : मढीच्या बाजारात गाढवांना मिळाली इतकी मोठी किंमत

अहिल्यानगर : मढी यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रासह इतर राज्यातून देखील गाढव खरेदी विक्रीसाठी आली होती. यावर्षी गाढवांच्या खरेदी विक्रीमध्ये दुपटीने वाढ झाल्याचे बोलले जात होते. श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथांच्या यात्रेनिमित्त भरणारा गाढवांचा बाजार राज्यातच नव्हे तर देशात मोठा चर्चेचा विषय मानला जातो. या यात्रेनिमित्त महाराष्ट्र कर्नाटक राजस्थान मधून देखील गाढव खरेदी विक्रीसाठी येतात आणि या खरेदी … Read more

रंगपंचमीला भटक्यांच्या पंढरीत खिशेकापुंची झाली दिवाळी ; अनेक भाविकांचे दागिने, मोबाइल, पैसे केले लंपास

अहिल्यानगर : रंगपचंमीच्या दिवशी मढी येथे सुमारे सात ते साडेसात लाख भाविकांनी चतुर्थ्यी व रंगपंचमी अशा दोन दिवसात (नाथभक्तांनी) कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. मात्र वाहतुक कोंडी,खिसेकापुंचा व पाकीटमारांचा प्रचंड धुमाकुळ अशा अडचणी नेहमीप्रमाणे आल्या. त्यामुळे अनेक भाविकांना फटका बसला. मढी ग्रामपंचायत व देवस्थान समितीने भाविकांना पिण्याच्या पाण्यासह विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या. मढी … Read more

५०वर्षांपासुन ‘ते’ प्रश्न न सुटल्याने कोतवालांचे आजपासून कामबंद

अहिल्यानगर : चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा,या प्रमुख मागणीसाठी राज्यातील कोतवालांनी (महसूल सेवक) आज गुरूवारपासून पासून काम बंद आंदोलनाही हाक दिली आहे. मुंबई येथील आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नामदेव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरु होणार असल्याची माहिती कोतवाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश मिसाळ यांनी दिली. मंगळवारी कोतवाल संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्या नावे असलेले निवेदन … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय चेंज होणार ! सरकारने दिली मोठी माहिती

Government Employee Retirement Age

Government Employee Retirement Age : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. देशातील 1.15 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांना नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक मोठी भेट मिळाली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली आहे. जानेवारी 2025 मध्ये केंद्रातील सरकारने हा निर्णय घेतला असून कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक महिन्यांपासून ची प्रलंबित मागणी आता पूर्ण झाली … Read more

आठवा वेतन आयोग कोणत्या आणि किती कर्मचाऱ्यांना लागू होणार ? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत दिली मोठी माहिती

8th Pay Commission

8th Pay Commission : 16 मार्च 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोगाला मान्यता दिली. सरकारने आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिलेली आहे मात्र अजूनही आठवावेतन आयोगाच्या समितीचे अध्यक्ष आणि समिती मधील सदस्यांची निवड झालेली नाही. पण लवकरच अध्यक्ष आणि सदस्यांची निवड होईल आणि त्यानंतर या समितीच्या माध्यमातून आठवा वेतन आयोगासाठी च्या … Read more

भीषण आग आणि हाहाकार! ब्राह्मणदरा डोंगरावर जनावरांसह गुराख्याचा जळून मृत्यू

१९ मार्च २०२५, संगमनेर : संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी गावाजवळील ब्राह्मणदरा डोंगराला लागलेल्या भीषण आगीत एका गुराख्यासह दोन जनावरांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, म्हसवंडी येथील रहिवासी सीताराम तुकाराम जाधव (वय ५३) हे मंगळवारी (१८ मार्च) जनावरे चारण्यासाठी ब्राह्मणदरा … Read more

महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे रस्ते मार्गाने जोडली जाणार ! तुळजापूर, पंढरपूरसह ‘या’ तीर्थक्षेत्रांना जोडण्यासाठी नवा कॉरिडोर तयार होणार, कसा असणार रूट ? वाचा…..

Maharashtra Expressway News

Maharashtra Expressway News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. राज्याला हजारो किलोमीटर लांबीच्या महामार्गाची भेट मिळाली आहे. गत पंधरा-वीस वर्षांचा काळ राज्यातील रस्ते कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे. अशातच आता महाराष्ट्रात आणखी एक नवीन कॉरिडॉर तयार होणार असे संकेत मिळत आहेत. खरे तर सध्या मुंबई ते नागपूर या दोन … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! मेडिकल कॉलेज होणार

अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे, राज्यात क्षेत्रफळाने सर्वाधिक मोठ्या असलेल्या लोकसभेच्या नगर दक्षिण मतदार संघात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय सुरू करावे या खासदार नीलेश लंके यांच्या मागणीस यश आले आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने नगर जिल्ह्यात हे महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात त्रिसदस्यीय समितीची नेमणूक केली असून या महाविद्यालयासाठी जागेचा शोध घेण्यासंदर्भात समितीस सुचना … Read more