खुशखबर! शेतकऱ्यांना मिळणार पशुपालनासाठी बिनव्याजी कर्ज
अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्यांचे उत्पन्न वाढवून त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. सद्य परिस्थितीत विविध ठिकाणी पैसे अडकल्याने शेतकरीही संकटात आला आहे. त्यामुळे शेती करण्यासाठी आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. शेतकऱ्यांना सावकारांच्या कचाट्यातून सोडविण्यासाठी केंद्र सरकारने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग … Read more