फोनची बॅटरी दीर्घकाळ टिकण्यासाठी करा ‘हे’ उपाय

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-सध्या स्मार्टफोन वापर करत नाही असा व्यक्ती चुकूनच सापडेल. बरीच लोकांना दिवसभर मोबाईलवर विविध कामे करण्याची सवय असते. जास्त झाल्यामुळे स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते. अशावेळी मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर काहींचा स्मार्टफोन लवकर चार्ज होत नाही.यासाठी काही टिप्स १) खराब केबल – बऱ्याचदा खराब केबल किंवा चार्जर हे फोन कमी चार्जिंग होण्याचे … Read more

विलगीकरण कक्षात जवानाचे हाल ! लग्नासाठी आलेल्या जवानासोबत झाले असे काही ….

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-  देश रक्षणाचे कर्तव्य बजावून स्वत:च्या लग्नासाठी परवानगी घेऊन आपल्या गावी मौजे धामोरी खुर्द (ता. राहुरी) येथे परतलेल्या भारतीय लष्करातील जवानाला गावा बाहेरील शाळेत क्वारन्टाईन होण्याची वेळ आली आहे. क्वारन्टाईन होऊन देखील जेवणाची व राहण्याची सुविधा नसून, सैनिकांचे हाल केले जात असल्याचा आरोप मेजर अशोक कुसमूडे यांनी केला आहे. अशोक … Read more

अर्ध्या रात्री रेल्वे स्टेशनवर दीड हजार प्रवाश्यांना फुड पॅकेट व पाणी बॉटलचे वितरण

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- लॉकडाऊनच्या काळात शहरात अडकलेले परप्रांतीय मजूर, हातावर पोट असलेले कामगार व गरजूंना जेवण पुरविणार्‍या घर घर लंगर सेवेच्या वतीने विविध राज्यात रेल्वेने जाणार्‍या प्रवाश्यांना देखील अहमदनगर रेल्वे स्टेश्‍न येथे फुड पॅकेट व पाण्याची बॉटल देण्याचा उपक्रम चालू आहे. पंजाब मधून अहमदनगरला मध्यरात्री आलेल्या रेल्वे मधील प्रवाश्यांची एका फोनवर काही … Read more

कोरोनाच्या अफवेमुळे दूध डेअरीचालक उध्वस्त होण्यापासून वाचला

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सर्वच धास्तावले आहे. कोरोना नांव ऐकताच भल्याभल्यांच्या अंगात धडकी भरल्याशिवाय राहत नाही. तर एखाद्याला कोरोना झाल्याची अफवा पसरताच त्याला समाजातून बहिष्कृत केल्यासारखी वागणुक देण्याचे प्रकार सध्या घडत आहे. अशीच परिस्थिती एका दूध डेअरीचालकावर ओढवल्याने त्याच्या मदतीला जायंट्स ग्रुपचे पदाधिकारी असलेले डॉ.विनय शहा देवदूतासारखे धावून आले. तर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या ‘त्या’ परशाला अटक !

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- ‘ सैराट’फेम अभिनेता आकाश ठोसर याच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडून नगर शहरातील महिलेची फसवणूक करणाऱ्या पुण्या भामट्याला अहमदनगर सायबर सेल पोलिसांनी आज अटक केली. शिवदर्शन नेताजी चव्हाण ऊर्फ शिवतेज ( रा . पिंपरी चिंचवडी , जि . पुणे ) असे अटक केलेल्याचे नाव आहे . त्याने महिलेकडून घेतलेले … Read more

विजेचा धक्का बसून दोन मुलींचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- कोपरगाव तालुक्यातील जेऊरकुंभारी हद्दीत सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामावर उच्च दाबाच्या विद्युत वाहक तारेला दोन अल्पवयीन चिकटल्याने त्यांचा जागेवरच दुर्दैवी अंत झाला. ही रविवारी ( दि . २४ मे ) रोजी सायंकाळी सात वाजता घडली. जेऊरकुंभारी येथील दोघी अल्पवयीन मुली गाडी शिकण्यासाठी समृद्धी महामार्गाच्या काम सुरू असलेल्या ठिकाणी आल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनामुळे बलात्कारातील 7 वर्षे फरार आरोपी सापडला !

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- गावातील एका महिलेवर बलात्कार करून फरार झालेला व पोलिसांना तब्बल सात वर्षे गुंगारा देणारा एक आरोपी अखेर करोनाच्या साथीमुळं पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. कोरोनाच्या साथीच्या भीतीने तो मूळ गावी परतला आणि पकडला गेला. पांडुरंग य‌शवंत शेंगाळ (वय ५२) असं आरोपीचं नाव असून तो संगमनेर तालुक्यातील आहे. २०१३ मध्ये गावातील … Read more

कोरोना टेस्ट केली नाही म्हणून भावांनी केली तरुणाची हत्या

लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेले तरुण आपापल्या गावी परतत आहेत. असाच दिल्लीहून उत्तर प्रदेशमधील गावी परतल्यानंतर कोरोना चाचणी केली नाही म्हणून त्याच्या चुलत भावांनीच त्या तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनजीत सिंग असं या तरुणाचं नाव आहे एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मनजीत दिल्ली येथे रोजंदारी मजूर म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वी तो लॉकडाऊनमुळे आपल्या … Read more

धक्कादायक! पबजीसाठी आयटीआयच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

आईने पबजीसाठी इंटरनेट रिजार्ज केला नाही म्हणून आयटीआयच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भोपाळमध्ये राहणाऱ्या नीरज कुशवाह या विद्यार्थ्याला पबजी खेळण्याची सवय होती. नीरजने आपल्या आईकडे पबजी खेळण्यासाठी तीन महिन्याचा रिचार्ज करण्यास सांगितले. पण आईने फक्त एक महिन्याच रिचार्ज करेन असे सांगितले. यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला. नीरजने स्वतःला एका खोलीत कोंडून … Read more

महाराष्ट्र घडवणाऱ्या मजुरांचा छळ; योगी आदित्यनाथ यांची महाराष्ट्रावर टीका

देशभर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर केले गेले. त्यानंतर अनेक मजुरांनी आपापल्या राज्यांकडे स्थलांतर केले. परंतु या कठीण काळामध्ये महाराष्ट्रात मजुरांशी विश्वासघात करण्यात आला आहे. मजुरांना वाऱ्यावर सोडून देत त्यांना स्वगृही जाण्यास भाग पाडण्यात आलं आहे, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आणि सत्ताधाऱ्यांवर केली आहे. ‘ महाराष्ट्राच्या विकासासाठी घाम … Read more

विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात उष्णतेचा कहर

देशभर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर केले गेले. त्यानंतर अनेक मजुरांनी आपापल्या राज्यांकडे स्थलांतर केले. परंतु या कठीण काळामध्ये महाराष्ट्रात मजुरांशी विश्वासघात करण्यात आला आहे. मजुरांना वाऱ्यावर सोडून देत त्यांना स्वगृही जाण्यास भाग पाडण्यात आलं आहे, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आणि सत्ताधाऱ्यांवर केली आहे. ‘ महाराष्ट्राच्या विकासासाठी घाम … Read more

चिंताजनक! दोन तृतियांश जिल्ह्यात कोरोना टेस्टिंग लॅबचा अभाव

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चालला आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशामध्ये प्रवासी कामगार घरी परतत असल्याने तेथे कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. या लोकांच्या ,संशयितांच्या टेस्टिंग करण्यासाठी मात्र अडचणी येत आहेत. कारण या राज्यांमध्ये टेस्टिंगची सुविधा खूप कमी आहे. देशातील दोन तृतियांश जिल्ह्यांमध्ये एकही कोरोना टेस्टिंग लॅब नसल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. देशात कोरोना … Read more

एका महिलेची तिच्या दोन मुलांसह निर्घृण हत्या

बीडमध्ये एका महिलेसह दोन मुलांची निर्घृणपणे हत्या झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे. संगीता संतोष कोकणे (वय ३१), संदेश संतोष कोकणे (अंदाजे वय १०), मयूर संतोष कोकणे (वय ७) अशी मृतांची नावे आहेत. बीड शहरात रविवारी दुपारी पेठ भागात आई आणि मुलाचे मृतदेह एका खोलीत रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. … Read more

‘या’ दिवसापासून सुरु होऊ शकतात शाळा

देशभरात कोरोनाने हाहाकार उडवला. संबंध देश त्यामुळे बंद करण्यात आला. महाराष्ट्रात कोरोनाने जास्तच रुग्णसंख्या काबीज केली. या दरम्यान सर्व व्यवहारासह शाळा, कॉलेज बंद आहेत. त्यामुळे शाळा कधी उघडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले असताना राज्य सरकार 15 जूनपासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. माध्यमांशी बोलताना राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड … Read more

ठाकरे सरकारची केरळकडे प्रशिक्षित डॉक्टर व नर्सेसची मागणी

नवी दिल्ली राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात रुग्ण संख्या  50 हजारांपार गेली आहे. या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी राज्याला प्रशिक्षित डॉक्टर आणि नर्सेस यांची चणचण भासू लागली आहे. यासाठी राज्य सरकारने आता केरळ सरकारकडे मदतीचा हात मागितला आहे. कोरोनाशी यशस्वी लढा दिलेल्या डॉक्टर आणि नर्सेसना राज्यात पाठविण्याची विनंती राज्य सरकारतर्फे पाठविलेल्या पत्रात करण्यात … Read more

चिंताजनक! भारतीय जवान कोरोनाच्या विळख्यात

नवी दिल्ली कोरोनाने देशभर थैमान घातले आहे. परंतु आता नागरिकांना वाचवणार्या पोलीस तसेच जिवांना कोरोनाने ग्रस्त केले आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आता कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. मागील 15 दिवसात कोरोना बाधितांच्या संख्येत दुपट्टीने वाढ झाली आहे. त्यानंतर आता सीएपीएफमध्ये कोरोनाबाधितांची संख्या १ हजार 180 पर्यंत पोहोचली आहे. बीएसएफमध्येही आतापर्यंत 400 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून … Read more

लोकांना ग्रासतेय कोरोनाची नव्हे तर ‘ही’भीती

कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले. जवळपास १८३ देशांनी यामुळे लॉक डाऊन केले. त्यामुळे जगभरातील अर्थव्यवस्था ठप्प पडली आहे. त्यामुळे कोट्यवधी लोकांचे रोजगार बुडाले आहेत. लोकांची कोरोनासाठी मनाची तयारी झाली आहे. मात्र लॉकडाऊन नंतरचं आयुष्य, नोकरी, व्यवसाय याविषयी लोकांना सर्वात जास्त भीती वाटत असल्याचे ‘IIM लखनऊ’ने केलेल्या अभ्यासात समोर आलं आहे. Understanding public sentiment during lockdown … Read more

चहा प्या कोरोना घालवा; तज्ज्ञ म्हणतात ….

हिमाचल प्रदेशच्या पालमपूरमधील इन्स्टिट्युट ऑफ हिमालया बायोरिसोर्स टेक्नॉलॉजीचे (IHBT) डॉ. संजय कुमार यांनी कांगडा चहामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते, असं म्हटलं. डॉ. संजय कुमार यांनी सांगितलं, “या चहामध्ये असे रसायन असतात जे कोरोनाव्हायरसवर नियंत्रणासाठी एचआयव्हीविरोधी औषधांच्या तुलनेत अधिक प्रभावी असू शकतात. हे वृत्त एएनआयने दिले आहे. डॉ. संजय कुमार म्हणतात, आमच्या शास्त्रज्ञांनी कॉम्प्युटर आधारित मॉडेलचा … Read more