रेशनकार्ड नसलेल्या गरीब,गरजू नागरिकांसाठी अन्न सुरक्षा योजनेत दहा टक्के कोटा वाढवून द्यावा – मंत्री छगन भुजबळ यांची मागणी

नाशिक, दि. २२ (जिमाका) : देशात व राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर गरीब व गरजू नागरिकांना मोफत व स्वस्त अन्नधान्य देण्यात येत आहे. सध्याची  परिस्थिती व निर्माण होणारी बेरोजगारी पाहता येणाऱ्या काळात ही मागणी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. रेशनकार्ड नसलेल्या गरीब आणि गरजू नागरिकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्राला दहा टक्के कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी … Read more

लॉकडाऊनमध्ये अडकलेले ४१ हजार ६९८ मजूर रेल्वेने स्वगृही रवाना

अलिबाग, जि.रायगड,दि.२२ (जिमाका) : लॉकडाऊनमुळे रायगड जिल्ह्यातील नवी मुंबई, पनवेल तालुक्यात अडकलेल्या उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड, बिहार, ओरिसा व राजस्थान या राज्यातील तब्बल ४१ हजार ६९८ मजूर/व्यक्तींना विशेष रेल्वेने त्यांच्या स्वगृही सुखरुपपणे पाठविण्यात आले. आतापर्यंत उत्तरप्रदेशकरिता १०, मध्यप्रदेशकरिता ५, झारखंडकरिता-५, बिहारकरिता-५, ओरिसाकरिता व राजस्थानकरिता-१ रेल्वे सोडण्यातआल्या आहेत. स्वत:च्या राज्यात, स्वत:च्या गावाकडे, स्वत:च्या घरी जायला मिळत असल्याने या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलिसांना फोनवरून धमकावले, जिल्हापरिषदेच्या या माजी अध्यक्षांविरोधात गुन्हा !

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकल्याचा रागातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी संदीप चितळे यांनी ही फिर्याद दिली आहे. श्रीगोंदा पोलिसांनी श्रीगोंदा शहरातील हॉटेल्स सृष्टी जवळ छापा टाकून जुगाराचे साहित्य जप्त केले होते. त्यात हॉटेल मालक मंगेश … Read more

वनमंत्र्यांची केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांसोबत व्हीसीद्वारे चर्चा

यवतमाळ, दि.२२ : पश्चिम घाट जैव विविधता संरक्षण संदर्भात केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासोबत राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी व्हीसीद्वारे संवाद साधला. केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाने आयोजित केलेल्या या बैठकीला वनमंत्री संजय राठोड हे जिल्हाधिकारी कार्यालयातून उपस्थित होते. तर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंत्रालयाच्या व्हीसीद्वारे केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी पश्चिम घाटाचे … Read more

राज्य सरकारला बदनाम करण्याचा भाजपच्या नेत्यांचा डाव फसला

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- राज्यात अस्थिर वातावरण निर्माण करण्यासाठी आटापीटा करणार्‍या भारतीय जनता पक्षाचे आज हसे झाले आहे. वारंवार राजभवनच्या अंगणात जाण्याची सवय लागलेल्या भाजपा नेत्यांनी आतातरी स्वत:च्या अंगणात म्हणजेच मतदारसंघात जाऊन जनतेला मदत करावी, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. भाजपाच्या फसलेल्या आंदोलनाचा समाचार … Read more

‘छुट्टीयों का मजा’ने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत

अमरावती, दि. 22 : कोरोना‍ विषाणूच्या संसर्गामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आदिवासी विभागाच्या सर्व आश्रमशाळा बंद आहेत. शैक्षणिक कालावधी पूर्ण झालेला नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ  नये, यासाठी धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने ‘छुट्टियों का मजा’ ही कार्यपुस्तिका तयार केली आहे. याद्वारे विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. सध्या राज्यातील विविध प्रकल्प कार्यालयातर्फे ई-लर्निंगच्या … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दादा सामंत यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. 22 : कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ कामगार नेते दादा सामंत यांच्या निधनाने महाराष्ट्रातील कामगार चळवळीचा संघर्षमय अध्याय संपला आहे. दादांचं नेतृत्वकौशल्य, संघर्षांची नोंद घेतल्याशिवाय महाराष्ट्राच्या कामगार चळवळीचा इतिहास अपूर्ण आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामगार नेते दादा सामंत यांना श्रद्धांजली अर्पण केली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिवंगत कामगार नेते दादा … Read more

मुलीच्या वाढदिवसाची रक्कम वैभव परब यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

मुंबई, दि. २२ : ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीचे राजकीय पत्रकार वैभव परब यांनी आपल्या मुलीचा कु.साईशाचा वाढदिवस आज अत्यंत साधेपणाने साजरा करतांना मुख्यमंत्री सहायता निधीत ११ हजार १११ रुपयांची मदत जमा केली आहे. श्री.परब यांनी मदतीचा हा धनादेश नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. कोरोना विषाणूविरुद्ध लढतांना राज्यातील व्यापारी, उद्योजक, कॉर्पोरेटर्स, स्वंयसेवी संस्था … Read more

मुलगा रुद्रप्रतापच्या वाढदिवसानिमित्ताने ललिता बाबर आणि डॉ.संदीप भोसले यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस केली ५० हजार रुपयांची मदत

मुंबई : भारतीय महसुली सेवेत कार्यरत असलेले डॉ.संदीप भोसले आणि रिओ ऑलिम्पिकची फायनल गाठणारी मराठमोळी धावपटू ललिता बाबर या दाम्पत्याने आपल्या मुलाच्या म्हणजे रुद्रप्रताप ऊर्फ शंभुराजे याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५० हजार रुपयांची मदत केली आहे. मुख्यमंत्र्यांकडून आभार आणि शुभाशिर्वाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुद्रप्रतापला त्याच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभाशिर्वाद दिले आहेत तसेच भोसले-बाबर दाम्पत्याने … Read more

गरिबांना दरमहा सहा हजार रुपये द्या : सत्यजित तांबे

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :-  लॉकडाऊनमुळे रोजगार गेल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली. केंद्र सरकारने पॅकेजची घोषणा केली, परंतु याचा लाभ किती व कधी मिळणार हा प्रश्न आहे. म्हणून राहुल गांधी यांच्या संकल्पनेतील न्याय या योजनेंतर्गत सर्व गरीब कुटुंबांना दरमहा सहा हजार रुपये त्यांच्या खात्यावर किमान पुढील सहा महिने द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे … Read more

उपचारांसाठी पैसे नसल्याने आजारपणाला कंटाळून आत्महत्या

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :-  राहुरी तालुक्यातील कणगर येथील रावसाहेब बर्डे (४२ वर्षे) यांनी आजारपणाला कंटाळून गुरूवारी रात्री साडेसातच्या सुमारास आत्महत्या केली. हलाखीच्या परिस्थितीमुळे उपचारांसाठी पैसे खर्च करणे त्यांना शक्य नव्हते. गळा चिरलेल्या अवस्थेत ते दिसताच तातडीने नगर येथील जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. तथापि, त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहायक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ महिलेचा सारीसदृश आजाराने उपचारांदरम्यान मृत्यू

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- कोपरगाव शहरातील मनाई वस्ती संवत्सर येथील २२ वर्षांच्या विवाहितेचा शुक्रवारी सकाळी दहाच्या दरम्यान सारीसदृश आजाराने उपचारांदरम्यान मृत्यू झाला. संसर्गजन्य आजाराचा तालुक्यातील हा तिसरा बळी आहे. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले, या महिलेला सर्दी, खोकला व कफ झाल्याने दम लागत होता. शुक्रवारी सकाळी दहाच्या दरम्यान ग्रामीण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : *22 वर्षीय महिला आणि सहा वर्षाच्या बालिकेला कोरोनाची लागण*

अहमदनगर :- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या ३३ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून 29 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर दोन व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. यात ०६ वर्षीय बालिका आणि २२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. काल बाधीत आढळलेल्या मूळच्या मुंबईकर असलेल्या 75 वर्षीय महिलेची राशीन येथे आलेली ०६ वर्षीय नात कोरोना बाधीत झाली … Read more

महिलांच्या आजारात कोबीचे ‘हे’ आहेत विशेष फायदे

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- सध्या बदलत्या जीवनशैलीमध्ये अनेक आजार होऊ लागले आहेत. महिलांवरही अतिरिक्त तणाव, धावपळ यामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. भारतामधील महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण दिसून येत आहे. जीवनशैलीमध्ये होत चाललेले बदल, आणि खाण्या-पिण्याच्या बदलत्या, आणि काही अंशी आरोग्यास धोकादायक सवयी यामुळे ही कर्करोग उद्भवतो आहे. पण जर या सवयींमध्ये परिवर्तन … Read more

केसातील कोंडा घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :-  वेगवेगळे हेअर जेल, क्रीम, शाम्पू आणि अनेक केमिकल युक्त उत्पादने वापरणायचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. केसांमध्ये कोंडा होणे ही सामान्य समस्या बनली आहे. केसांमध्ये कोंडा झाल्यास खाज येऊ लागते. केसांच्या त्वचेवर अधिक खाजवल्यास जखमाही होऊ शकतात. यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात. आणि इतरही आजार होऊ शकतात. जाणून घेऊयात … Read more

चेहऱ्यावरील डाग,डोळ्याखालील वर्तुळे घालवण्यासाठी करा ‘हे’घरगुती प्रयोग

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- बऱ्याचदा चेहऱ्यावर व्रण किंवा काळे डाग पडलेले असतात. ते घालण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात . परंतु यासाठी महागडी कॉस्मेटिक्स वापरण्यापेक्षा घरगुती उपाययोजना केल्या तर फायदेशीर ठरू शकते. काही नैसर्गिक पदार्थांमध्ये ब्लीचिंग एजंट असते जे डाग कमी करण्यास मदत करतात. याच्या प्रयोगाने काही दिवसांतच चेहऱ्यावरील सुरकुत्या, पिंपल्सचे डाग, डार्क सर्कल, … Read more

अ‍ॅसिडिटीपासून त्वरित आराम देतील ‘हे’घरगुती उपाय

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- धावत्या जीवनशैलीत आणि कामाच्या अतिरिक्त तणावामध्ये आपण आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करतो. यामुळे पोटात गॅस होणे किंवा ऍसिडिटी होणे एक सामान्य समस्या बनली आहे. काही लोकांना याचा जास्तच त्रास होतो. अशा परिस्थितीत आपण त्वरित घरगुती उपचारांचा प्रयत्न केला पाहिजे कारण त्यांच्याद्वारे आपण पोटात झालेल्या गॅसची समस्या दूर करू शकता. १) … Read more

मेंदूचा थकवा घालवायचाय? करा ‘या’ गोष्टीं

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- बदलत्या जीवनशैलीमध्ये तणाव आणि टेन्शन या गोष्टी नित्याच्याच झाल्या आहेत. परंतु याच्या अतिरिक्त परिणामाने मेंदू अनेकदा थकतो. आणि हे असह्य झाले की तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता. यातून अनेकदा दुर्घटनाही घडू शकतात. किंवा व्यक्ती व्यसनाच्या आहारीही जाऊ शकते. यासाठी मेंदूला सतत ऊर्जा देण्यासाठी आणि आनंदी तसेच ताजेतवाने ठेवण्यासाठी काही उपाय करण … Read more