दोन खास योजनांसहअहिल्यानगर जिल्हा परिषदेचे ५२ कोटींचे अंदाजपत्रक सादर

अहिल्यानगर : जिल्हा परिषदेचे सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे ५२ कोटी ५४ लाख ९० हजार ४२६ रुपयांचे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी अंदाजपत्रक जाहीर केले. यात जिल्हा परिषद शाळेत ओपन सायन्स पार्क उभारणी, मिशन आरंभ, सुरभि सुरक्षा अभियानासह ड्रोन फवारणी यंत्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र इमारतीवर सौर ऊर्जा … Read more

मढी यात्रेत गोपाळ समाजाने मानाची होळी पेटविली: याबाबत जाणून घ्या खास माहिती

अहिल्यानगर: ४३७ वर्षांची ऐतिहासिक परंपरा व धार्मिक वारसा असलेली राज्यातील गोपाळ समाजाची क्षेत्र मढी येथील मानाची होळी पारंपारिक पद्धतीने उत्साहात व शांततेत समाजाने ठरवलेल्या मानकरी यांच्या हस्ते पेटली. कानिफनाथ महाराज की जय असा जयघोष नाथभक्तांनी यावेळी केला. राज्यभरातुन आलेल्या गोपोळ समाजाच्या बांधवांनी कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. मढी येथील चैतन्य कानिफनाथ गडाच्या बांधकामासाठी दगडी काम … Read more

दुष्काळात नव्हे तर उन्हाळ्यात तेरावा! शहरासह उपनगरास विलंबाने पाणीपुरवठा: कारण आले समोर

अहिल्यानगर : महावितरण कंपनीला झाडे कापणे तसेच बाकीचे देखभाल व दुरूस्तीचे काम करण्यासाठी ३३ के.व्ही मुळा डॅम विद्युत वाहिनीवर दि.१५ मार्च रोजी सकाळी ११ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत शट डाउन घेण्यात येणार आहे. तसेच सदर शट डाउन वेळेत अहिल्यानगर महानगरपालिकेच्या शहर पाणी पुरवठा योजनेवरील महत्वाची दुरूस्तीची कामे करण्यात येणार आहेत. दरम्यान या काळात मुळानगर, विळद येथून … Read more

मुलगी पाहण्यापूर्वीच अपघातात अंगावरून पिकअप गेल्याने एक ठार तर एक जखमी

अहिल्यानगर : लग्नासाठी मुलगी पहावयास मोटारसायकलवर चाललेल्या तरुणाचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना नगर – पुणे महामार्गावर वाडेगव्हाण (ता. पारनेर) शिवारात घडली. पवन उत्तम चव्हाण (रा.चोरपांघरा, ता.लोणार, जि.बुलढाणा) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर त्याचा मित्र सूरज प्रकाश राठोड (रा.जांभोरा, ता.सिंदखेडराजा, जि.बुलढाणा) जखमी झाला आहे. मंगळवारी (दि. ११ मार्च) मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. मयत … Read more

मंत्री नितेश राणे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा: ‘या’ संघटनेचे थेट मुख्यमंत्र्यांनाच साकडे

अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात असलेले मंत्री नितेश राणे यांनी संविधानिक पदावर असताना अत्यंत बेजबाबदार खोटं वक्तव्य करून धार्मिक व सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे सामाजिक एकमतेला धक्का पोहोचला असुन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मिती प्रक्रियेमध्ये त्यांच्या सैन्यात एक ही मुस्लिम नव्हता हे वक्तव्य अत्यंत खोटं आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा … Read more

दोन दिवस दोन मंदिरात केली चोरी अन मुद्देमाल विक्रीसाठी निघाले अहिल्यानगरला मात्र पोहोचले भलत्याच ठिकाणी

अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यातील काकडवादी येथील महालक्ष्मी मंदिरासह नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील देवीच्या मंदिरात चोरी करून देवाचे दागिने विक्री करण्यासाठी काळया रंगाच्या फोक्सवॅगन कंपनीची पोलो कार (एमएच ०४-एचएफ१६६१) मधुन संगमनेर येथून लोणी मार्गाने अहिल्यानगर येथे चोरट्यांची टोळी चालली होती. मात्र पोलिसांना याबाबत आगोदरच माहिती मिळाल्याने अहिल्यानगरला पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या मुसक्या आवळल्या. याबाबत अधिक माहिती अशी, संगमनेर … Read more

दोन खास योजनांसह अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे ५२ कोटींचे अंदाजपत्रक सादर

अहिल्यानगर : जिल्हा परिषदेचे सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे ५२ कोटी ५४ लाख ९० हजार ४२६ रुपयांचे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी अंदाजपत्रक जाहीर केले. यात जिल्हा परिषद शाळेत ओपन सायन्स पार्क उभारणी, मिशन आरंभ, सुरभि सुरक्षा अभियानासह ड्रोन फवारणी यंत्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र इमारतीवर सौर ऊर्जा … Read more

मंत्री विखे पाटील यांची संगमनेरात टोलेबाजी: जयंत पाटलांचे’ते’ विधान म्हणजे पवारांना सूचक इशारा

अहिल्यानगर : माझ्यावर जास्त अवलंबून राहू नका, हे जयंत पाटलांचे विधान म्हणजे शरद पवारांना सूचक इशारा असून त्यांनी आता सतर्क राहिले पाहीजे, असा खोचक टोला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे. अहिल्यानगर : माझ्यावर जास्त अवलंबून राहू नका, हे जयंत पाटलांचे विधान म्हणजे शरद पवारांना सूचक इशारा असून त्यांनी आता सतर्क राहिले पाहीजे, … Read more

अहिल्यानगर ब्रेकिंग : 1600 फूट खोल सापडला तरुणाचा मृतदेह ! मित्रांनी सांगितलं तो…

Ahilyanagar Breaking News : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या हरिश्चंद्रगडाच्या कोकण खड्यावरून जवळपास 1600 फूट खोल दरीत एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ऋषिकेश बाळू जाधव (वय 21) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या मृत्यूमागे घातपात झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. बेपत्ता झाल्यानंतर शोधमोहीम संभाजीनगरमधील रहिवासी असलेल्या ऋषिकेशचा नाशिक येथे शिक्षण सुरू होता. सोमवारी (दि.10) … Read more

पालकमंत्र्यांची अवस्था, नाचता येईना अंगण वाकडे अशी !

vikhe and thorat

Ahilyanagar Politics : संगमनेर तालुक्यात खंडणीचे उद्योग सुरू झाले आहेत, काम बंद पाडून लोकांना फोन जात आहेत, हे कोणाच्या आशीर्वादाने? भूसंपादनासाठी निधी वितरित झालेला असतानाही नाशिक-पुणे रेल्वेचा प्रश्न आत्ताच निर्माण होण्याचे कारण काय? अचानक नवीन मार्ग शोधण्याचे कारण काय? वीज पुरवठा सुरळीत होत नाही, शेतीसाठी पूर्ण दाबाने वीज मिळत नाही, त्याचे उत्तर काय? संगमनेर शेजारील … Read more

Lucky Rashi : भाग्यवान असतात ह्या पाच राशींचे लोक ! तुमची राशी यामध्ये आहे का?

Lucky Rashi : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक राशीचा प्रभाव माणसाच्या जीवनावर वेगळा असतो. काही राशींच्या लोकांवर आई सरस्वतीचा विशेष आशीर्वाद असतो, ज्यामुळे ते अभ्यासात आणि बुद्धिमत्तेत आघाडीवर राहतात. मेहनत, चिकाटी आणि ग्रहांची अनुकूलता यांच्या जोरावर हे लोक प्रत्येक परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करतात. अशा पाच राशी आहेत ज्या नेहमीच अभ्यासात आणि करिअरमध्ये यशस्वी ठरतात. वृषभ राशीचे बुद्धिमत्तेत प्रावीण्य … Read more

Vastu shastra : हे 1 चुकलं तर आयुष्यात संकटच संकट! घड्याळाची योग्य दिशा कोणती?

घड्याळ फक्त वेळ सांगण्याचे साधन नाही, तर ते तुमच्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम देखील करू शकते. वास्तुशास्त्रानुसार, घड्याळ जर चुकीच्या दिशेला ठेवले असेल, तर त्याचा परिणाम तुमच्या नशिबावर आणि वेळेच्या प्रवाहावर होतो. त्यामुळे घड्याळाची दिशा योग्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. घड्याळ आणि वास्तुशास्त्र वेळ प्रत्येकासाठी मौल्यवान आहे आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे महत्त्व आहे. … Read more

Toyota Fortuner ला टक्कर देणारी SUV घ्या आणि Maruti Alto किमतीइतकी बचत करा!

भारतीय SUV मार्केटमध्ये टोयोटा फॉर्च्युनरचं वेगळंच वर्चस्व आहे. मोठ्या रोड प्रेझेन्सपासून जबरदस्त ऑफ-रोड क्षमतांपर्यंत, या गाडीने आपल्या सेगमेंटमध्ये एक मजबूत स्थान निर्माण केलं आहे. पण जर तुम्हाला फॉर्च्युनरच्या बजेटमध्ये एक लक्झरीयस आणि फीचर-पॅक्ड SUV मिळाली, त्यावर भरघोस सूट मिळाली आणि वरून तुम्ही एका छोटी कारच्या किमतीएवढे पैसे वाचवू शकला, तर? ऐकायला स्वप्नासारखं वाटत असलं तरीही … Read more

What is HSRP : एचएसआरपी नंबर प्लेट म्हणजे काय ? अर्ज कसा करावा जाणून घ्या किंमत आणि फायदे

What is HSRP Number Plate : वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने सरकार सातत्याने नवीन नियम अंमलात आणत आहे. महाराष्ट्र परिवहन विभागाने आता HSRP (High Security Registration Plate) नंबर प्लेट लावणे अनिवार्य केले आहे. याआधी या नियमाची अंमलबजावणी मार्च 2025 पर्यंत करण्याचे निर्देश देण्यात आले होते, मात्र आता ही मुदत एप्रिल 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जर एप्रिल … Read more

पुणे शहरातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी ! पुणेकरांवर पाण्याचे मोठे संकट ?

Pune News : पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या नव्या ३२ गावांमधील कर आणि विकासकामांच्या मुद्द्यावरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ‘३२ गाव कृती समिती’ने पुणे महापालिकेला थेट पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे. समितीने मार्च अखेरपर्यंत शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास खडकवासला धरण क्षेत्रातील गावांमधून पुणे शहराचा पाणीपुरवठा रोखण्याचा इशारा दिला आहे. तत्कालीन … Read more

महाराष्ट्रातील ह्या शहरात देशातील पहिलं ११ मजली आधुनिक रेल्वे स्टेशन

Thane New Railway Station : मुंबई शेजारील ठाणे येथे देशातील पहिले बहुमजली आधुनिक रेल्वे स्थानक उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला जात आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील आणि शहराच्या वाढत्या गरजांनुसार वाहतूक व्यवस्थेचा विस्तार होईल. हे स्थानक केवळ प्रवासापुरते मर्यादित न राहता व्यावसायिक आणि मनोरंजनाच्या गरजाही पूर्ण करेल. सरकारलाही यामधून मोठ्या प्रमाणावर … Read more

Rupee Symbol : रुपयाचं चिन्ह बदललं ! अचानक झालेल्या चलन बदलाने संपूर्ण देशाचे लक्ष…

Rupee Symbol Row : तमिळनाडू सरकारने आपल्या राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील भाषावाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. हा वाद रुपयाच्या अधिकृत चिन्हाशी संबंधित असून, तमिळनाडू सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पात भारतीय रुपयाचे (₹) चिन्ह वगळून त्याऐवजी तमिळ भाषेतील “रुबई” या शब्दातील पहिले अक्षर ‘ரு’ (रु) वापरण्याचा … Read more

दहशत कोणाची हे तालुका ओळखून आहे ! थोरातांच विखे पाटलांनी सगळंच बाहेर काढलं….

आंदोलन करणे हा आपलाच स्वयंभू अधिकार आहे आणि त्याचा वापर करुन सवंग प्रसिद्धीच्या झोतात राहाता येते. असे समजाणारी एक जमात संगमनेर शहरात कार्यरत आहे. अलिकडे या आंदोलन जीवी जमातीस जनता किंमत देत नाही म्हणून आता रिकाम्या झालेल्या माजी मंत्र्यांचा अजेंडा विविध कार्यक्रमात राबवण्याची सुपारीही घेण्याचा धंदा सुरु केला असल्याची टीका महायुतीच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात … Read more