अहमदनगर जिल्ह्यात वादळी वा-यासह जोरदार गारांचा पाऊस,वीज पडून एक जखमी !

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास जामखेडमध्ये वादळी वा-यासह विजेच्या कडकडाटासह जोरदार गारांचा पाऊस झाला. नाहुली येथे वादळी पावसात वीज पडून शेतकरी राजेंद जाधव (वय ६४) हे जखमी झाल्याची दुर्घटना घडली. यात ते जखमी झाले आहेत. त्यांना जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तालुक्यातील शिऊर, सावरगाव, कुसडगाव, … Read more

रेल्वे मार्गावर ‘आरपीएफ’ची नजर

पुणे: लॉक डाऊनमुळे अडकलेले इतर राज्यांतील मजूर रस्त्याने चालले तर पोलिसांचा ससेमिरा मागे लागतो म्हणून रेल्वे मार्गाने चालत जाण्याचा पर्याय निवडतात. त्यामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. या प्रवाशांना अटकाव करून, दुर्घटना टाळण्यासाठी पुणे लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) पावले उचलली आहेत. जवानांची गस्त आणि रेल्वे मार्गावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेल्वे मार्गाचे ट्रॅकिंग … Read more

वडिलांनी केली पाच महिन्यांच्या चिमुरडीची हत्या

पिंपरी : येथील बावधन येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्यानेच आपल्या पाच महिन्यांच्या चिमुरडीची हत्या केली आहे. पत्नीशी भांडण झाल्याच्या रागातून त्याने चिमुरडीचे तोंड व नाक दाबले. त्यामुळे गुदमरून मुलीचा मृत्यू झाला.शनिवारी पहाटे ही घटना घडली. बापुराव नामदेव जाधव (वय ३५, रा. बावधन बुद्रुक, ता. मुळशी) असे या आरोपीचे नाव असून हिंजवडी पोलिसांनी आरोपीला … Read more

शाळांनी शुल्कवाढ करू नये; शालेय शिक्षण विभागाचे ‘असे’ आहेत निर्देश

पुणे: लॉक डाऊनमुळे अनेकांचे काम बंद पडले आहे. त्यामुळे सर्वांसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. याचा सारासार विचार करता येत्या शैक्षणिक वर्षांसाठी शुल्कवाढ न करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत. त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये काही शिक्षण संस्थांकडून शुल्क भरण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी काही पालकांनी केल्या होत्या. त्याची दखल … Read more

१०० मीटर अंतरावर थांबली मालगाड़ी आणि रेल्वे अपघाताची पुनरावृत्ती टळली

पुणे पुणे-दौंड रेल्वे मार्गावर उरळी-लोणी स्थानकादरम्यान चालाकाच्या प्रसंगावधानतेमुळे 40 लोकांचे प्राण वाचले आहेत. हे 40 लोक रेल्वे ट्रॅकवरून पायी निघाले होते. परंतु मालगाडीच्या ‘लोको पायलट’च्या (चालक) लक्षात आल्याने प्रसंगावधान दाखवून त्याने गाडी थांबवली. त्या वेळी गाडी आणि लोकांमध्ये केवळ १०० मीटर अंतर उरले होते. त्यामुळे खूप मोठी दुर्घटना टळली. जालना येथून औरंगाबादला जाण्यासाठी रेल्वे मार्गावरून … Read more

मटका किंग रतन खत्री यांचं निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- मटका किंग रतन खत्री यांचं मुंबईत राहत्या घरी निधन झाले आहे. शनिवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८८ वर्षांचे होते.  गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.  RIP Mr. #RatanKhatri Matka King. Hole #Sattamatka user Cry today. I miss you sir. #matka owner and #satta play always finding you but … Read more

‘चीनमधून स्थलांतरित होणाऱ्या उद्योगांना बारामतीत आणावे’

पुणे कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील आर्थिक व्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे उद्योग मोडकळीस आले आहेत. याबाबत चीनला दोष देत अनेक उद्योग चीनमधून बाहेर पडणार असल्याचे चित्र आहे. देशाने ग्रामीण अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी चीनमधून बाहेर पडणाऱ्या उद्योगांचे स्वागत करावे. ते उद्योग बारामतीच्या रिकाम्या भूखंडात आणावे, अशी मागणी बारामती इंडस्ट्रीयल असोसिएशन ने केली आहे. बारामती, जेजुरी, कुरकुंभ येथील औद्योगिक … Read more

मुंबईत रहिवासी चाळ कोसळली, ढिगाऱ्याखाली नागरिक दबल्याची शक्यता

मुंबई रविवारी पाहाटे ६ वाजता मुंबईतीत कांदीवली (पश्चिम) भागात रहिवासी चाळ कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या ढिगाऱ्याखाली 5-6 नागरिक दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचं (NDRF) एक पथक घटनास्थळी पोहोचलं असून सर्च ऑपरेशन सुरू आहे. कांदीवली  (पश्चिम) गणेश नगरात ही घटना घडली आहे. सबरिया मशिदीच्या … Read more

भाजप निष्ठावंत माजी मंत्र्यांची श्रेष्ठींवर नाराजी !

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील अनेकांनी विधानपरिषदेबाबत माझ्या नावाची शिफारस केली होती. 81 शिफारशी झाल्या होत्या. त्यामुळे श्रेष्ठींनी निर्णय घ्यायला हवा होता. आजी-माजी आमदारांनीही शिफारशी केल्या होत्या. तरीही श्रेष्ठींना विचार केला नाही, अशा शब्दांत भाजपचे निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी श्रेष्ठींबाबत नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे जाणाऱ्या शिंदे … Read more

आता ‘या’ उद्योगपतीने स्टेटबँकेसह इतर काही बँकांना घातला ४०० कोटींचा गंडा

स्टेट बँक आणि अन्य काही बँकांकडून ४०० कोटी रूपयांचं कर्ज घेऊन त्यांना गंडा घालण्यात आल्याचे नवीन प्रकरण उघडकीस आले आहे. बासमती तांदळाचा व्यापार करणारी कंपनी रामदेव इंटरनॅशनल लिमिटेडच्या मालकानं बँकांना गंडा घालून परदेशात पलायन केलं आहे. तब्बल चार वर्षांनंतर तक्रार दाखल करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार रामदेव इंटरनॅशनल या कंपनीनं ४१४ कोटी रूपयांचं कर्ज घेतलं होतं. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डॉक्टरला भरस्त्यात कमरेच्या बेल्टने मारहाण !

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- कारला दुचाकीची धडक देऊन धक्का लागल्याच्या कारणातून डॉक्टरला शिवीगाळ करून भररस्त्यात कमरेच्या बेल्टने बेदम मारहाण केली. नगर-मनमाड रस्त्यावरील लोकमत भवनशेजारी ही घटना घडली. साईदीप हॉस्पिटल येथील डॉक्टर मिलिंद कांबळे हे त्यांच्या स्विफ्ट कारमधून घराकडे चालले होते. त्यावेळी त्यांच्या कारला एका दुचाकीने पाठीमागून धडक दिली. गाडीचा धक्का लागल्याने दुचाकीस्वाराने डॉक्टरसोबत … Read more

मजुरांची दैना संपेना;पुन्हा अपघात, ५ ठार तर ११ गंभीर

लॉक डाऊनमुळे अडकलेल्या व त्यामुळे गावी निघालेल्या मजुरांची दैना काही केल्या संप्याचे नाव घेत नाही. रेल्वे मार्गावर १६ कामगारांच्या मृत्यूची घटना ताजी असताना शनिवारी मध्यरात्री मध्य प्रदेशातील नरसिंगपूरमधील पाथा गावाजवळ आंब्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला. या एका घटनेत पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे तर ११ जण गंभीर जखमी झाले आहे. या ट्रकमध्ये १८ मजूर … Read more

छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत ४ नक्षलवादी ठार

रायपूर : सर्वत्र कोरोनाचे सावट असून त्या संकटाबरोबर सर्व यंत्रणा लढत आहे. परंतु यातही दहशतवादी, नक्षलवादी यांच्या कुरापती सुरूच असल्याचे चित्र आहे. रात्री उशिराने छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त राजनांदगाव जिल्ह्यात सुरक्षा दलासोबत नक्षलवाद्यांची चकमक झाली. यात चार नक्षलवादी ठार झाले. व एक एक पोलीस अधिकारी शहीद झाला आहे. मदनवाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी तथा पोलीस उपनिरीक्षक श्याम किशोर … Read more

कोरोनावर भारताने बनविली लस ? प्राण्यांवर होणार ट्रायल

दिल्लीः कोरोनानं जगभरात थैमान घातले आहे. सर्व उपाययोजना करूनही कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. संपूर्ण जग यावर लास शोधण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोनावर लस तयार करण्यासाठी भारतानं महत्त्वाची पावलं उचलली असून, त्याची चाचणी पहिल्यांदा प्राण्यांवर घेण्यात येणार आहे. अनेक देशातील वैज्ञानिक कोरोनावरची लस तयार करण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. भारतही कोरोनावर लस तयार करण्याच्या फक्त एक … Read more

मान्सून ११ जूनला होणार मुंबईत दाखल

मुंबई : यंदा मान्सून ११ जूनला कोलकाता आणि मुंबईत दाखल होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. तर दिल्लीत २७ जून रोजी मान्सून दाखल होईल. मान्सूनची मुंबईत दाखल होण्याची यापूर्वीची तारीख १० जून होती. मान्सून मुंबईतून ८ आॅक्टोबरला परतीचा प्रवास सुरू करेल. असा हि अंदाज वर्तवला आहे. १९०१ ते १९४० दरम्यान देशातील १४९ ठिकाणांहून गोळा करण्यात आलेल्या … Read more

राज्यात गडगडाटासह पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने रविवार आणि सोमवारी राज्यात काही ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. उत्तर आणि दक्षिण कोकणातही पावसाची शक्यता आहे तर त्यानंतर मंगळवारपर्यंत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात हे वातावरण कायम राहू शकते. रविवारी ठाण्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ढगांच्या द्रोणीय स्थितीमुळे पावसाची शक्यता निर्माण झाल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मुंबई … Read more

काय आहे ‘वंदे भारत मिशन’;जाणून घ्या याविषयी

मुंबई: संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बर्‍याच देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेक भारतीय परदेशांमध्ये अडकले आहेत. त्यामुळे त्यांना भारतात आणण्यासाठी व त्यांच्या कोरोना टेस्ट पासून सर्व सुविधा उपल्भ करून देण्यासाठी ‘वंदे भारत मिशन’ राबविण्यात आले आहे. कोरोनाच्या संकटात भारतातील सुमारे 2 लाख लोकं परदेशात अडकले आहेत. त्यांना परत आणण्याचे काम सरकारने … Read more

पोलिसांना फोन करून माहिती दिली पण ‘त्याच्या’वर झाला गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :-  संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्दमधील एका युवकाने पोलिसांना फोन करुन गावात गर्दी झाल्याचे सागितले. प्रत्यक्षात हा बनवाबनवीचा प्रकार आल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी या युवकावर गुन्हा दाखल केला. एका युवकाने खोटे नाव सांगत पोलिसांना फोन करुन सांगितले की, आश्वी खुर्दमधील शिवाजी चौकात मोठी गर्दी झाली आहे. कॉन्स्टेबल वाघ तातडीने घटनास्थळी दाखल … Read more