माजीमंत्री राम शिंदे यांना झाली बारामतीची आठवण, आता म्हणाले….

अहमदनगर –  जामखेडमध्येही करोनाची रुग्ण संख्या वाढली असून ही संख्या ११ वर गेली आहे.त्यामुळे प्रशासनाने तातडीने जामखेड मध्ये ‘भिलवाडा पॅटर्न’ लागू करावा, अशी मागणी अहमदनगरचे माजी पालकमंत्री प्रा राम शिंदे यांनी केली आहे यावेळी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात माजी मंत्री प्रा राम शिंदे म्हणाले कि , अहमदनगर जिल्ह्यात कोरोना महामारी लॉक डाऊन सुरु होऊन काल एक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचे आणखी चार रुग्ण वाढले, जिल्ह्यातील रुग्णाची संख्या आता ३७ वर !

अहमदनगर Live24  :- संगमनेर येथील चौघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. #coronaupdates#संगमनेर येथील चौघांना कोरोनाची लागण. पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेले अहवाल प्राप्त. #कोरोना बाधीत रुग्णाची संख्या आता ३७. पैकी २० जणांना डिस्चार्ज तर दोघांचा मृत्यू.@_Rahuld@bb_thorat @prajaktdada @mrhasanmushrif @GadakhShankarao @NagarPolice pic.twitter.com/K9CcL4Rg25 — जिल्हा माहिती कार्यालय अहिल्यानगर (@InfoAhilyanagar) April 23, 2020 पुण्याच्या लष्करी वैद्यकीय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या तरूणाचा बुडून मृत्यू

संगमनेर :- तालुक्यातील दाढ खुर्द शिवारातील प्रवरानदी पात्रात बुधवारी दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या शरद भागाजी पर्वत (वय २४) या तरुणाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी दुपारी दाढ खुर्द येथील तीन तरुण पोहण्यासाठी प्रवरा नदीपात्रात गेले होते. यावेळी शरद पर्वत हा तरुण बुडाला असून यांची माहिती आश्वी पोलिसांन कळताच निरीक्षक सुधाकर मांडवकर, … Read more

हे परिपत्रक फॉरवर्ड करू नये, तसेच त्यावर विश्वास ठेवू नये …

मुंबई : कारखान्यामधील किंवा आस्थापनेमधील कर्मचारी किंवा कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाल्यास संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा शासनाचा विचार नाही, असे महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे. कामगाराला विषाणू लागण झाल्यास मालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचे शासनासमवेतच्या एका बैठकीत सांगण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावरून व्हायरल केली जात आहे. अशी बैठक महाराष्ट्रात झालेली नाही व त्या … Read more

देणार्यांचे हात हजारो ….. ची अनुभूती

नगर – लॉक डाउन च्या काळात अनेकांना अत्यंत अत्यंत बिकट परिस्थितून जावे लागत आहे तर अनेक कुटुंबांची उपासमार होत आहे मात्र याच काळात अनेक सेवाभावी संस्था मदतीसाठी पुढे आल्याने काहींची घडणारी उपासमार थांबली आहे यात घर घर लंघर सेवा, खान्देश युवा मंच आणि हेलपिंग हॅन्ड्स फौंडेशन यांनी संयुक्त विद्यमाने अनेक कुटुंबांना १ महिना पुरेल इतका … Read more

होमिओपॅथी डॉक्टरांना डावलेल्याच्या विरोधात राज्य सरकारचा निषेध : डॉ विजय पवार

नगर – केंद्र सरकार तर्फे आयुष डॉक्टरांना कोरोना आजारा संदर्भात अत्यावश्यक ऑनलाईन ट्रेनिंग देण्याचा निर्णय झाला होता. राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांनी हे ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. याचा उद्दिष्ट केवळ राज्यातील कोरोना रुग्णांची सेवा करणे व साथ आटोक्यात आणण्यासाठीच्या उपयोजनांमध्ये या ट्रेनिंगद्वारे प्रशिक्षित डॉक्टरांच्या नेमणूका करणे हा होता. याद्वारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय सेवा बळकट करून … Read more

मनपाने शास्ती माफ करुन सवलतीची मुदतवाढ द्यावी

नगर – सध्या सर्वत्र लॉकडाऊनमुळे देशव्यापी बंदमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे अहमदनगर मनपाच्यावतीने घरपट्टी वसुलीवर लावण्यात येणारे दरमहा 2 टक्के शास्ती माफ करुन व संकलित करावरील 10 टक्के सवलतीची मुदतवाढ द्यावी, अशा मागणीचे निवेदन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे. मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सद्या परिस्थितीत … Read more

राहुरीतील ६८ गावांत गरजूवंतांना घरपोच किराणा पोहोच : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

नगर : गेली ३0 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले जात आहे. आजही ते नियमितपणे सुरु आहे. या लोक दरबाराच्या माध्यमातून माझ्याशी जनतेचे नाते जुळले आहे. लोक दरबारामध्ये वैयक्तिक प्रश्नांपासून शासनाचे विविध प्रश्न मांडण्याचे काम जनतेने केले आहे. ते सोडविण्याचे काम मी आजही प्रामाणिकपणे पार पाडत आहे. जनतेने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासास … Read more

स्वच्छता कर्मचारींच्या कुटुंबीयांना अर्थिक मदत व विम्याचे संरक्षण देण्याची मागणी

अहमदनगर – कोरोना विरुध्दच्या लढाईत स्वच्छता कर्मचारी एका वॉरियर्स प्रमाणे दररोज लढा देत आहे. या विषाणूच्या महायुध्दात डॉक्टर, पोलीस व प्रशासनाच्या खांद्याला खांदा लाऊन स्वच्छता कर्मचारी महत्त्वाचे योगदान देत असताना त्यांना माणुसकीच्या नात्याने त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना अर्थिक मदत व विम्याचे संरक्षण देण्याची मागणी सुमन इंटरप्राइजेस मॅन पावर संचालक तालेवर गोहेर, अखिल भारतीय … Read more

पगार मागणार्‍या आठ साखर कामगारांना व्यवस्थापनाच्या तक्रारीवरुन अटक

अहमदनगर ;- विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातील आठ कामगारांनी पगाराच्या मागणी करता आंदोलन केले, म्हणून त्यांना खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याचे स्पष्ट करीत महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाच्या वतीने आंदोलकांची निर्दोष सुटका करण्याची मागणी मुख्यमंत्री, सहकार मंत्री व कामगार मंत्री यांच्याकडे करण्यात आली असल्याची माहिती सरचिटणीस सुभाष काकुस्ते, अध्यक्ष पी.के. मुंडे, कोषाध्यक्ष व्हि.एम. पतंगराव, सहचिटणीस आनंदराव … Read more

साईराम सामाजिक सोसायटीने 150 गरजू कुटुंबीयांची स्विकारली जबाबदारी

अहमदनगर :- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉक डाऊनने आर्थिक संकटात सापडलेल्या नगर कल्याण रोड येथील 150 गरजू कुटुंबीयांना साईराम सामाजिक सोसायटीच्या वतीने जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. तर लॉक डाऊन उघडेपर्यंत साईराम सामाजिक सोसायटीने या गरजू कुटुंबीयांची जबाबदारी स्विकारली आहे. कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे सर्वसामान्य कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची कुर्‍हाड कोसळली आहे. या संकट काळात कोणीही … Read more

कोरोनाच्या आपत्ती काळात शिक्षक कर्मचार्‍यांना तात्काळ वेतन अनुदान द्यावे -बाबासाहेब बोडखे

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना विषाणूच्या भीषण आपत्ती काळात उपेक्षित ठेवण्यात आलेल्या शिक्षक कर्मचार्‍यांना तात्काळ वेतन अनुदान वितरित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना पाठविले असल्याची माहिती शिक्षक … Read more

झोपडपट्टीत कोरोना ही धोक्याची घंटा

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना विषाणूने देशासह महाराष्ट्रात थैमान घातले असताना अनेक आवश्यक आरोग्य सुविधा, स्वच्छता व झोपडपट्टीचा उडालेला बोजवारा अशा अनेक गंभीर प्रश्‍नाबाबत सरकारचे डोळे उघडले आहे. मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनच्या वतीने घरकुल वंचितांना निवार्‍याचा मुलभूत अधिकार मिळण्यासाठी संघटना सातत्याने संघर्ष करीत आहे. हक्काचा निवारा मिळत नसल्याने शहरात झोपडपट्ट्या झपाट्याने वाढत आहे. तर … Read more

मुंबईत उद्यापासून संस्थात्मक क्वारंटाईनवर भर

मुंबई, दि.२२: राज्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून हा कालावधी सात दिवसांवर गेला आहे. जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य शासनामार्फत कोरोना प्रतिबंध आणि उपचार केले जात आहेत. राज्यात घाबरून जाण्याची स्थिती नाही, असा दिलासा देतानाच मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई महापालिकेला दिल्या आहेत. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बायपास चौकात कंटनेरने पोलिसाला उडविले

अहमदनगर Live24 :- नगर – औंरगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास चौकात कंटनेरने पोलीस कर्मचाऱ्याला उडविल्याची घटना आज सकाळी घडली. वाहतूक शाखेचे कर्मचारी नदीम शेख हे यात गंभीर जखमी झाले आहे.पोलीस कर्मचारी नदीम शेख यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. बायपास येथे वाहने सोडण्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे. त्या ठिकाणी पोलीस मुख्यालयातील कर्मचारी नेमण्यात आले आहेत. आज … Read more

मनरेगातून विविध कामांना चालना द्यावी – पालकमंत्री

अमरावती, दि. 21 : टाळेबंदीच्या काळात ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने संपूर्ण राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांना मोठ्या प्रमाणात कामे सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात 557 गावांमध्ये 2 हजार 186 कामे राबविण्यात येत आहेत. रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने शक्य तिथे अधिकाधिक कामे राबविण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी … Read more

गोंदियात ‘माविम’च्या महिलांकडून जनजागृती, मास्क निर्मिती

संपूर्ण जग आज कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करीत आहे. जगातील अनेक विकसित आणि प्रगत देशातील नागरिक या विषाणूच्या संसर्गाने बाधित होऊन मृत्युमुखी पडत आहे. बाधित होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे .आपल्या देशात आणि राज्यातदेखील या विषाणूची बाधा पोहोचली आहे. आजवर या विषाणूवर लस उपलब्ध झालेली नाही. या विषाणूची संसर्ग साखळी तोडणे हाच यावरचा … Read more

गरजूंना धान्य वाटप करण्याची परवानगी द्यावी

नाशिक, दि. 22 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक स्थलांतरित बेघर कामगार, मजूर असलेले गरीब व गरजू नागरिक राज्यात विविध जिल्ह्यात अडकून पडलेले आहे. या नागरिकांकडे रेशनकार्ड नसल्याने त्यांना अन्नधान्य देण्याची कुठलीही योजना नसल्याने या नागरिकांना राज्य सरकारकडून अन्नधान्याचे वाटप झाल्यानंतर बचत झालेले 5 टक्के धान्य या नागरिकांना सवलतीच्या दरात वाटप … Read more