माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आणखी एक धक्का !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  ठाकरे सरकारने फडणवीस सरकारच्या निर्णयांना धक्का देण्याचे सुरू केलेले सत्र कायम असून सोमवारी आणखी एक मोठा झटका देण्यात आला. राज्य कृषी आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला. आयोगाचे अध्यक्ष असलेले पाशा पटेल यांच्यासह आठ सदस्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिमूल्य … Read more

लघुशंकेसाठी थांबले आणि अंगावर उलटला टेम्पो, ५ मित्रांचा चिरडून जागीच मृत्यू !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून एक्स्प्रेस वे कडे जाणाऱ्या अंडा पॉइंटवर आयशर ट्रकनं तीन मोटारसायकलना चिरडल्याची भयंकर घटना घडली आहे. या भीषण अपघातात मुळ लातूरच्या असलेल्या ५ मित्रांचा चिरडून जागीच मृत्यू झाला.  ही घटना रविवारी (दि. १) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. एक जण लघवीला बाजूला गेलेला असल्यानं बचावला. प्रदीप प्रकाश चोळे (वय ३८), अमोल … Read more

नातू हवा म्हणून सुनेचा छळ; आमदार विद्या चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विधान परिषदेतील आमदार विद्या चव्हाण यांच्यावर सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नातू हवा म्हणून आमदार विद्या चव्हाण समवेत  कुटुंबातील इतर चार सदस्यांनी छळ केल्याचा आरोप आमदार विद्या चव्हाण यांच्या सुनेने केला होता. त्यानंतर  आमदार विद्या चव्हाण यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबातील इतर चार सदस्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील त्या प्रकरणाने राज्यभरात उडाली खळबळ,आयपीएस अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली होणार चौकशी

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी अहमदनगरमध्ये एका दाम्पत्याला विवस्त्र करुन अंगावर पेट्रोल टाकून अमानुष मारहाण झाली. यानंतर सोमवारी (2 मार्च) रात्री उशिरा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाम्पत्याच्या अंगावर पेट्रोल टाकण्यात आले आणि अमानुष मारहाण करण्यात आली आहे. सोमवारी रात्री उशीरा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने राज्यभरात खळबळ … Read more

आरोग्य सुविधांवर खर्च होऊनही कुपोषणाने मुले दगावतात कशी? – डॉ.अभय बंग यांची खंत

अहमदनगर लाईव्ह24 टीम / लोणी :- देशात आर्थिक सुबत्ता आहे. विकसित तंत्रज्ञान आहे, भौतिक सुविधा आहेत, आरोग्य सुविधांवर हजारो करोडो रुपये खर्च होतात तरीही दरवर्षी बारा लाख मुले कुपोषणाने दगावतात कशी? अशी खंत सर्च संस्थेचे संस्थापक डॉ.अभय बंग यांनी व्यक्त केली. प्रवरा ग्रामीण वैद्यकीय अभिमत विद्यापीठाच्या 14व्या पदवीप्रदान समारंभात डॉ. बंग यांना डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एस.सी) … Read more

कर्जमाफीच्या आनंदावर एका क्षणात विरजण !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- रविवारी कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध झाली. शेतकरी सुखावले असतानाच दुसरीकडे अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसाने आनंदावर विरजण पडले. जिल्ह्यात रविवारी झालेल्या अवकाळी व गारपिटीच्या पावसामुळे सुमारे १ हजार ५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचा प्राथमिक अहवाल महसूल विभागाने राज्य सरकारकडे सोमवारी सादर केला. अवकाळीचा सर्वाधिक फटका शेवगाव व पाथर्डी तालुक्याला बसला. … Read more

महाविकास आघाडी सरकारबाबत आमदार शिवाजी कर्डिले म्हणतात…

अहमदनगर लाईव्ह24 टीम / करंजी :– राज्यातील शेतकऱ्याला भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. सरसकट कर्जमाफी केली जात नाही. दुष्काळी परिस्थितीत पशुधन वाचवणाऱ्या छावणीचालकांकडे डोळेझाक केली जात आहे. एकूणच राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील आहे, अशी टीका माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली. पाथर्डी तालुक्यातील मोहोज खुर्द येथे जिल्हा परिषदेंतर्गत मंजूर सुमारे साठ लाख रुपये … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नदीत युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न 

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे आठवाडीतील २३ वर्षांच्या युवतीने रविवारी दुपारी बारा वाजता बेलापूरच्या पुलावरून प्रवरा नदीत उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बेलापूरचा बाजार असल्याने नागरिकांची बाजारात वर्दळ होती. युवतीने उडी मारल्याचे लक्षात येताच लोकांनी तातडीने पुलाकडे धाव घेतली. माहिती मिळताच बेलापूर पोलिस ठाण्याचे अतुल लोटके, पोलिस नाईक गणेश भिंगारदे,बाळासाहेब गुंजाळ, निखील … Read more

सांगितलेले काम खासदार सुजय विखे जर करणार नसतील तर काय उपयोग ?

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर शहरातील तृतीय पंथीय मतदारांनी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्यावर शरसंधान साधले आहे आम्ही सांगितलेले काम खासदार सुजय विखे जर करणार नसतील तर काय उपयोग’, असा सवाल केला.  ‘आता त्यांनी आमचे फोन घेणे सुद्धा बंद केले’, असा आरोप तृतीय पंथीय कल्याणकारी संस्थेच्या काजल गुरु यांनी केला आहे.  ते म्हणाले की, जर … Read more

धक्कादायक : चालत्या रेल्वेत तब्बल १६५ महिलांवर अत्याचार 

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- भारतातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत वाढ झाली आहे. महिला सबलीकरणासाठी विविध कार्यक्रम राबवण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यास अपयश येत असल्याचे दिसत आहे . रेल्वे परिसरात बलात्काराची संख्या पाहिली तर शरमेने मान खाली गेल्यावाचून राहणार नाही.रेल्वे तसेच स्थानक परिसर महिलांच्या दृष्टीने सुरक्षित नाही. त्यामुळे गेल्या … Read more

स्वाइन फ्लूमुळे ९ जणांचा मृत्यू !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- उत्तर प्रदेशात स्वाइन फ्लूच्या संसर्गामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात या तापाने मरणाऱ्यांची संख्या नऊ झाली आहे.  एकट्या मेरठमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत १७ जवानांना या तापाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.  मेरठचे मुख्य आराेग्य अधिकारी राज कुमार म्हणाले, ताप, सर्दी आणि अशा प्रकारच्या … Read more

बुधवार पेठेत जुना वाडा कोसळला; २ जखमी

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पुणे शहरातील बुधवार पेठेतील सिंगालिया वाड्याचा भाग रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन महिला अडकल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोघींना वाचविण्यात यश मिळवले. वाडा बराच कोसळल्याने उर्वरीत भाग धोकादायक बनल्याने सगळा वाडाच नंतर जमिनदोस्त करण्यात आला. या घटनेत गंगूबी कल्याणी आणि विनायक कल्याणी हे किरकोळ जखमी झाल्या. हा वाडा … Read more

तिघाडीचे शासन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची धोरणे राबवतय !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोपरगाव :राज्यात सत्तेवर आलेले तिघाडीचे शासन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची धोरणे राबवत असून शेतकरी खरोखरच जगावायचं असेल, तर त्याची येथून मागची सर्व वीज बिले माफ करावी. दिलेल्या आश्वासनानुसार सातबारा उतारा कोरा करा, शासनाने पाटबंधारे विभागाची पाणीपट्टी वाढवून त्यांच्या तोंडाला पाने पुसली असून त्याची आकारणी पूर्वीप्रमाणेच करावी, अशी मागणी संजीवनी समूहाचे अध्यक्ष बिपीन … Read more

शासनाकडून फसवणूक होत असल्यानेच ‘त्या’ आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह24 टीम/ पाथर्डी :- राज्य सरकारचे कर्जमाफीचे धोरण फसवे आहे. शेतकऱ्यांची शासनाकडून फसवणूक होत असल्याने मल्हारी बटुळे यांनी आत्महत्या केली. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री, तसेच जिल्ह्यातीलच असलेल्या महसूलमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने पहाणे गरजेचे होते.  मात्र, शेतकरी आत्महत्यांपेक्षा त्यांना सरकार टिकवणे महत्त्वाचे वाटत असल्याने ते अद्याप फिरकले नाहीत. या प्रश्नावर चालू अधिवेशनात सरकारला जाब विचारू, … Read more

राज्यमंत्र्यांच्या शहरातच पथदिवे बंद, नागरिक संतापले !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :  राहुरीला ऊर्जा व नगरविकास राज्यमंत्रिपद मिळाले असताना राहुरीच्या जनतेवर अंधारात चाचपडत मार्ग काढण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. तालुक्याचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या राहुरी शहरातील आमदार चारीजवळील पथदिवे व रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नगर-मनमाड राज्यमार्गालगत मल्हारवाडी दिशेला असलेल्या आमदार चारीजवळील रस्त्यावर पहाटे व सायंकाळी फिरावयास येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. आमदार चारीजवळ … Read more

अहमदनगर महापालिकेत हिरक महोत्सवी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हिरक महोत्सवानिमित्त राज्यभरात दोन महिने स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. नगर शहरात या नागरी स्वच्छता अभियानासह सिंगल युज प्लॅस्टिक मुक्त शहर अभियानाचा शुभारंभ रविवारी (दि.1) महापौर बाबासाहेब वाकळे व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आला.  सावेडी येथील जॉगिंग ट्रॅक परिसरातून या अभियानास सुरूवात करण्यात आली. यावेळी उपायुक्त सुनील पवार, … Read more

सरकार कोण चालवत आहे याचा शिवसेनेने विचार करायला हवा !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- भाजप व शिवसेनेत रक्ताचे नाते असून राष्ट्रवादी कॉंग्रेसला फक्त मात्र भाजपाची खुन्नस काढायची आहे. शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून राष्ट्रवादी खुन्नस काढत आहे. असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी रविवार दि. 1 मार्च दुपारी शिर्डीत साईदर्शन घेतले. साईदर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या पाच वर्षात युती सरकारने … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ‘अवकाळी’चा दणका !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- थंडीचा महिना उलटून उबदार उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच अवकाळी पावसाने रविवारी नगर शहरासह जिल्ह्यातील काही भागात हजेरी लावली. काही भागात गारांचा मारा झाल्याने दाणादाण उडाली.  शेवगाव आणि पाथर्डी शहर तसेच तालुक्यातील विविध भागांत काल अवकाळी पावसाने तडाखा दिला. काही ठिकाणी गारपिटही झाली. या आस्मानी संकटात गहू, हरभरा, ज्वारीसह आंबा आणि संत्रा … Read more