शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी अतिवृष्टीग्रस्तांसाठी इतक्या कोटींचा निधी
मुंबई : राज्यात ऑक्टोबर तसेच नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने आकस्मिकता निधीतून साडेचार हजार कोटी रुपये वितरीत केले आहेत. तसेच जुलैनंतर अतिवृष्टी आणि पुराचा तडाखा बसलेल्या बाधित व्यक्तींच्या मदतीसाठी ३८९ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सरकारी मदत संबंधितांच्या थेट बँक खा त्यात जमा होणार आहे. या पैशांतून कोणतीही वसुली … Read more